शहरं
Join us  
Trending Stories
1
“हेच मराठी, महाराष्ट्राचे मारेकरी, हिंदूंनाही वाचवू शकत नाही”; उद्धव ठाकरेंचा भाजपावर पलटवार
2
“महात्मा गांधींचे विचार देशाची दिशा, सत्य; पुतळ्यावर वार करून संपणार नाही”: हर्षवर्धन सपकाळ
3
सरकारी बँकांमध्ये खातं असेल तर हे वाचाच; मिनिमम बॅलन्सवरील दंडाबाबत मोठी अपडेट
4
वंदे भारत ट्रेन पुराच्या पाण्यात अडकली; सात तास, रेल्वे इंजिन आले आणि...
5
मुंबईच्या क्रिकेट संघाला पृथ्वी शॉचा राम राम, आता या संघाकडून खेळणार
6
पाकिस्तान सांगत राहिले, राफेल पाडले, राफेल पाडले...! अमेरिकेच्या F-१६ माजी पायलटने सांगितले काय घडले...
7
"नवोदित कलाकारांनीही इथे...", मराठी अभिनेत्याची 'चला हवा येऊ द्या'साठी पोस्ट, निलेश साबळेंबद्दल म्हणाला...
8
चमत्कार! पाकिस्तानात हिंदू कुटुंबातील २० जणांचा मृत्यू; ३ महिन्यांची चिमुकली बचावली
9
Vastu Shastra: अंघोळ झाल्यावर करत असाल 'ही' एक चूक तर घरात भरेल नकारात्मक ऊर्जा!
10
'महाराष्ट्र आमच्या पैशांवर जगतोय, तुम्हाला आपटून आपटून मारू?', भाजप खासदार निशिकांत दुबेंचा ठाकरेंवर हल्ला
11
नूडल्सने बदललं नशीब? रतन टाटांचा चाहता असलेला 'हा' माणूस कसा झाला इतका श्रीमंत?
12
म्युच्युअल फंड क्षेत्रातही अंबानींची ग्रँड एन्ट्री; ३ दिवसांत १७,८०० कोटी रुपयांची गुंतवणूक
13
IND vs ENG: पराभवानंतर इंग्लंडची मोठी खेळी; लॉर्ड्स कसोटीसाठी स्टार वेगवान गोलंदाजाला आणलं संघात
14
वडील, भावाचा अकाली मृत्यू, तर बहिणीला कॅन्सर, पण जिद्द सोडली नाही, आकाशदीपच्या संघर्षाची भावूक कहाणी
15
तीन वकील अन् 'ती' एकच मागणी! सोनमविरोधात राजा रघुवंशीचं कुटुंब केस लढणार
16
चिंताजनक! तासाला १०० मृत्यू, कोरोनानंतर 'ही' समस्या घेतेय सायलेंट महामारीचं रुप, WHO चा अलर्ट
17
महागड्या गाड्यांचं कलेक्शन, कमाईतही एक नंबर; पाहा किती श्रीमंत आहे शुबमन गिल
18
Guru Purnima 2025: आयुष्याच्या तिसऱ्या टप्प्यात म्हणजेच पस्तिशी ओलांडल्यावर गुरुकृपा होते, कारण...
19
"आता संपूर्ण देशाला माहितेय...", युजवेंद्र चहलने कन्फर्म केलं RJ महावशसोबतचं रिलेशनशिप?
20
वर्क-लाइफ बॅलन्ससाठी इन्फोसिसने घेतला मोठा निर्णय! जास्त काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांना थेट...

पावणदोन लाखांहून अधिक कुटुंबे शौचालयांविना

By admin | Updated: May 29, 2017 22:45 IST

बीड : जिल्ह्यात १ लाख ८४ हजार २७७ कुटुंबाकडे अद्यापही शौचालय नाही.

गजेंद्र देशमुख ।लोकमत न्यूज नेटवर्कबीड : केंद्र व राज्य सरकारच्या पुढाकाराने जिल्हा हागणदारीमुक्त करण्यासाठी स्वच्छ भारत अभियान राबविण्यात येत आहे. या अभियानची सुरूवात जिल्ह्यात धडाक्यात झाली असली तरी आता गती मंदावल्याचे चित्र आहे. जिल्ह्यात ३ लाख ८१ हजार २०७ कुटुंब संख्या असून, पैकी १ लाख ९६ हजार ९३० कुटुंबाकडे शौचालय आहे. मात्र, १ लाख ८४ हजार २७७ कुटुंबाकडे अद्यापही शौचालय नाही. दरम्यान, वडवणी तालुक्याने ९८ टक्के शौचालय बांधकामे पूर्ण केल्याने तालुका हागणदारीमुक्त झाला आहे. जिल्ह्यातील अकरा तालुक्यांमध्ये स्वच्छ भारत अभियानास सुरूवात झाली. सुमारे आठ ते दहा महिन्यांपासून ही कामे सुरू आहेत. मात्र, अद्यापही पावणे दोन लाख कुटुंबांकडे शौचालये नाहीत. या कुटुंबातील सदस्य उघड्यावर शौचालयासाठी जातात. २०१२ च्या जनगणनेनुसार जिल्ह्यात ३ लाख ९८ हजार कुटुंबांची नोंद आहे. मात्र अभियानाची गती मंदावल्याने ग्रामीण भागात शौचालय बांधकामाकडे दुर्लक्ष झाल्याचे चित्र आहे.२ आॅक्टोबर २०१७ अखेर जिल्ह्यास उद्दिष्ट पूर्ती करावी लागणार आहे. मात्र, आगामी पाच महिन्यात उर्वरित पावणे दोन लाख कुटुंबांकडून शौचालय बांधकाम पूर्ण होईल की नाही याबाबत साशंकता आहे. शौचालय बांधकाम गतीने पूर्ण करण्यासाठी वैद्यकीय अधिकारी, ग्रामसेवक, बचत गटाच्या सदस्यांची मदत घेऊन शौचालय बांधकामासाठी प्रोत्साहन करण्यात येत आहे. शौचालय बांधकामासाठी ग्रामस्थांना शौचालय बांधकाम पूर्ण झाल्यावर १२ हजारांचे अनुदान देण्यात येते. मात्र अनेक ग्रामस्थांनी शौचालय बांधकामाकडे कानाडोळा केल्याचे दिसून येते.