शहरं
Join us  
Trending Stories
1
पहलगामसारखा आणखी एक दहशतवादी हल्ला होण्याची शक्यता; गुप्तचर विभागाची माहिती, यंत्रणा अलर्ट
2
शौर्य चक्राने सन्मानित शहीद काँस्टेबलची आई पीओकेमधील; पाकिस्तानला जातेय समजताच...
3
बाबरी मस्जिदची पहिली वीट पाकिस्तानी सैनिक रचेल; पाक नेत्यांची हास्यास्पद विधाने सुरूच
4
गुगल पे देणार १० लाख रुपयांपर्यंत पर्सनल लोन? व्याजदर किती? कसा करायचा अर्ज?
5
स्विस बँकेत प्रचंड पैसा, ४० अब्ज डॉलर्सचा बिझनेस; पाकिस्तानचं सैन्यच आहे देशाचा खरा 'मालक'
6
Bhushan Gavai: महाराष्ट्राचे सुपुत्र न्या. भूषण गवई होणार देशाचे ५२ वे सरन्यायाधीश; १४ मे रोजी घेणार शपथ
7
May Born Astro: राजसी, आकर्षक पण तापट स्वभाव, वाचा मे महिन्यात जन्मलेल्या लोकांचे गुण दोष!
8
पळून गेलेले सासू-जावई सापडले, ७२ तास पोलिसांना दिला चकवा; म्हणाली, "मी फक्त माझ्या..."
9
कोलकाता आगीत १४ जणांचा होरपळून मृत्यू; PM मोदींनी शोक व्यक्त करत जाहीर केली २ लाखांची मदत
10
PF सदस्यांच्या किमान पेन्शनमध्ये ३ पट वाढ होणार? कोट्यवधी कर्मचाऱ्यांना होईल फायदा
11
IPL सामन्यानंतर मोठी घटना! कुलदीप यादवने रिंकू सिंहच्या दोनदा कानशिलात लगावली; Video व्हायरल...
12
नरसिंह मंदिरात दर्शनासाठी रांगेत उभ्या असलेल्या भाविकांवर कोसळली भिंत, 8 जणांचा मृत्यू
13
Stock Market Today: पळून थकला का शेअर बाजार? ८२ अंकांच्या तेजीसह शेअर बाजार उघडला; ऑटो-PSU Bank मध्ये विक्री
14
आता अमेरिकेतील दीड लाख भारतीय ट्रकचालक संकटात; अस्खलित इंग्रजीतच बोलण्याचा ट्रम्प यांनी काढला नवा आदेश
15
सैन्याला फ्री हँड देताच युएनची फोनाफोनी! संयुक्त राष्ट्रांच्या महासचिवांना निषेधासाठी ९ दिवस लागले
16
₹७७ लाखांचं घर : Home Loan EMI भरावे की SIP करावी, घर खरेदीची स्मार्ट पद्धत कोणती? पाहा कॅलक्युलेश
17
MBBS युवतीचा संशयास्पद मृत्यू, दिल्लीला परीक्षेला गेली होती; जळालेल्या अवस्थेत...
18
'या' कंपनीनं केली दुधाच्या दरात वाढ; आजपासून लागू होणार नवे दर, कारण काय?
19
२०१९ पासून सोने २०० टक्के महागले, तरी अक्षय्य तृतीयेच्या खरेदीसाठी उत्साह
20
Kolkata hotel Fire: कोलकातामधील हॉटेलमध्ये लागली भयंकर आग, १४ जणांचा होरपळून मृत्यू

नाणेटंचाईमुळे व्यापाºयांचा पाच दिवस मोंढा बंद

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 31, 2017 00:09 IST

शेतक-यांनी विक्री केलेल्या मालाला देण्यासाठी पैशाची टंचाई होत असल्याचे कारण पुढे करून येथील व्यापाºयांनी पाच दिवस उपबाजार समिती बंद ठेवण्याचा निर्णय घेतला आहे.

लोकमत न्यूज नेटवर्कऔंढा नागनाथ : शेतकºयांनी विक्री केलेल्या मालाला देण्यासाठी पैशाची टंचाई होत असल्याचे कारण पुढे करून येथील व्यापाºयांनी पाच दिवस उपबाजार समिती बंद ठेवण्याचा निर्णय घेतला आहे.औंढा नागनाथ येथील कृषी उत्पन्न उपबाजार समिती आहे. येथे बोटावर मोजण्याऐवढेच व्यापारी व्यवसाय करतात. तालुक्याचे ठिकाण असल्याने येथे माल विक्रीसाठी येणाºया शेतकºयांची संख्याही मोठी आहे; परंतु नोटबंदीनंतर अद्यापही व्यापारीवर्गाला अडचणींना तोंड द्यावे लागत आहे. कोणतीही बँक व्यापाºयांना पाहिजे तेवढा नाणेपुरवठा करीत नसल्याने पर्यायी त्यांना स्वत:चे बँकांत पैसे असतानादेखील दुसºयाकडून व्याजाने घेऊन व्यवसाय करावा लागत आहे.या उपबाजार समितीमध्ये खरेदीदारास आर्थिक व्यवहार करणे कठीण जात असल्याने त्यांनी ३१ आॅक्टोबर ते ४ नोव्हेंबरपर्यंत उपबाजार समिती बंद ठेवण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. त्याची माहिती कृषी उत्पन्न उपबाजार समितीला लेखी स्वरूपात कळविण्यात आली आहे. निवेदनावर श्रीराम राठी, जयकुमार झांजरी, भारत लापसेटवार, नागनाथ तम्मेवार, सचिन दंतलवार, संजय पाठक, मनोज देशपांडे आदींच्या स्वाक्षºया आहेत.येथील बाजारपेठेत काही व्यापाºयांनी आॅनलाईन व्यवहार केले असले तरीही त्यातही मोठ्या अडचणी असल्याचे सांगितले जात आहे.