शहरं
Join us  
Trending Stories
1
‘जन’ आक्रोश नाही, सत्ता गेली, खुर्ची गेली म्हणून ‘मन’ आक्रोश; CM फडणवीसांचे ठाकरेंना उत्तर
2
"खोलीत बोलवायचे, घाणेरड्या नजरेने बघायचे, रात्री व्हिडीओ..."; IAS अधिकाऱ्याविरोधात महिलांचे गंभीर आरोप 
3
"आपली ही तक्रार मी..."; अभिनेते किशोर कदम यांच्या पोस्टला मुख्यमंत्री फडणवीसांचा 'रिप्लाय'
4
शेअर बाजारात आधी घसरण मग तेजी; 'या' स्टॉक्सनं घसरणीसह सुरू केला व्यवहार
5
भिवंडीत भाजप युवा मोर्चा जिल्हा उपाध्यक्षासह दोन जणांची धारदार शस्त्राने निर्घृण हत्या; परिसरात तणावाचे वातावरण 
6
आसिम मुनीरनंतर बिलावल भुट्टोंची फडफड; भारताला दिली युद्धाची धमकी! म्हणाले... 
7
“राहुल गांधी म्हणजे फेक नॅरेटीव्हची फॅक्टरीच, फेक न्यूजचे बादशाह”; भाजपाने पुरावेच दिले!
8
अंगारकी चतुर्थीनिमित्त गणपतीपुळेत भाविकांचा महासागर
9
बँका आपल्या मनमर्जीनं मिनिमम अकाऊंट बॅलन्स ठरवू शकतात का? RBI गव्हर्नरांनी सांगितला नियम
10
'उत्पन्नावर आधारित' आरक्षण व्यवस्था असावी; जनहित याचिकेवर विचार करण्यास सुप्रीम कोर्टाने दर्शवली तयारी
11
डॉ. पायल तडवी आत्महत्या प्रकरण: सरकारी वकील प्रदीप घरत यांना खटल्यातून हटवल्याने न्यायालय नाराज
12
Post Office च्या MIS स्कीममध्ये ₹१,००,००० जमा कराल तर महिन्याला किती मिळेल व्याज, पाहा कॅलक्युलेशन
13
दोन मुलांची आई, १३ वर्षांनंतर कमबॅक करणार अभिनेत्री; मराठी बिझनेसमॅनसोबत बांधलेली लग्नगाठ
14
कबुतरांच्या विष्ठेमुळे मुलांना फप्फुसाचे गंभीर आजार; फायब्रोसिसवर औषधेही परिणामकारक ठरत नाहीत
15
आजचे राशीभविष्य : मंगळवार १२ ऑगस्ट २०२५; आज शक्यतो प्रवास टाळावा, अचानक खर्च उदभवण्याची शक्यता
16
पाकिस्तानचे लाड सुरूच! अमेरिकेचा आणखी एक धक्का, 'या' संघटनेवर मारला दहशवादाचा शिक्का
17
दुचाकीला बांधून पत्नीचा मृतदेह नेताना चार पोलिस ठाणी झोपेत होती का? चार मोठी, १५ छोटी गावे ओलांडली, पण...
18
लोकलची प्रवासी वाहतूक क्षमता २५ टक्के वाढणार; सीएसएमटी-खोपोली दरम्यान १५ डब्यांची गाडी धावणार
19
हत्तीचं ॲक्युपंक्चर, बिबट्याचं रूट कॅनल अन् ICU मधील माकड
20
Indian Embassy in Pakistan :'ऑपरेशन सिंदूर'नंतर पाकिस्तान घाबरला! इस्लामाबादमधील भारतीय राजदूतांना पाणी, गॅस पुरवठा थांबवला, वर्तमानपत्रांवरही बंदी

नाणेटंचाईमुळे व्यापाºयांचा पाच दिवस मोंढा बंद

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 31, 2017 00:09 IST

शेतक-यांनी विक्री केलेल्या मालाला देण्यासाठी पैशाची टंचाई होत असल्याचे कारण पुढे करून येथील व्यापाºयांनी पाच दिवस उपबाजार समिती बंद ठेवण्याचा निर्णय घेतला आहे.

लोकमत न्यूज नेटवर्कऔंढा नागनाथ : शेतकºयांनी विक्री केलेल्या मालाला देण्यासाठी पैशाची टंचाई होत असल्याचे कारण पुढे करून येथील व्यापाºयांनी पाच दिवस उपबाजार समिती बंद ठेवण्याचा निर्णय घेतला आहे.औंढा नागनाथ येथील कृषी उत्पन्न उपबाजार समिती आहे. येथे बोटावर मोजण्याऐवढेच व्यापारी व्यवसाय करतात. तालुक्याचे ठिकाण असल्याने येथे माल विक्रीसाठी येणाºया शेतकºयांची संख्याही मोठी आहे; परंतु नोटबंदीनंतर अद्यापही व्यापारीवर्गाला अडचणींना तोंड द्यावे लागत आहे. कोणतीही बँक व्यापाºयांना पाहिजे तेवढा नाणेपुरवठा करीत नसल्याने पर्यायी त्यांना स्वत:चे बँकांत पैसे असतानादेखील दुसºयाकडून व्याजाने घेऊन व्यवसाय करावा लागत आहे.या उपबाजार समितीमध्ये खरेदीदारास आर्थिक व्यवहार करणे कठीण जात असल्याने त्यांनी ३१ आॅक्टोबर ते ४ नोव्हेंबरपर्यंत उपबाजार समिती बंद ठेवण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. त्याची माहिती कृषी उत्पन्न उपबाजार समितीला लेखी स्वरूपात कळविण्यात आली आहे. निवेदनावर श्रीराम राठी, जयकुमार झांजरी, भारत लापसेटवार, नागनाथ तम्मेवार, सचिन दंतलवार, संजय पाठक, मनोज देशपांडे आदींच्या स्वाक्षºया आहेत.येथील बाजारपेठेत काही व्यापाºयांनी आॅनलाईन व्यवहार केले असले तरीही त्यातही मोठ्या अडचणी असल्याचे सांगितले जात आहे.