शहरं
Join us  
Trending Stories
1
Coronavirus: देशातील अनेक राज्यात कोरोना रुग्णसंख्येत वाढ; महाराष्ट्रात ८६ नवीन रुग्ण आढळले
2
राजासोबत 'ते' तिघे कोण होते, ज्यांच्या मागून सोनम चालत होती; स्थानिक गाईडचा खुलासा
3
तेलंगणा सीमेवरील गोदापात्रात सहा मुले बुडाली; नदीकाठी काळीज पिळवटणाारा आक्रोश
4
भारत-पाकिस्ताननंतर आशियातील आणखी २ देशात युद्धजन्य स्थिती; सीमेवर वाढवले सशस्त्र सैन्य
5
"उद्धव-राज एकत्र येऊ शकतात, उद्धवजींनी त्या लोकांपासून सावध राहावं", गजानन कीर्तिकरांचा ठाकरेंना महत्त्वाचा सल्ला
6
बिहार विधानसभा निवडणूक 2025 : NDA चा फॉर्म्युला ठरला! जाणून घ्या, कुणाच्या वाट्याला किती जागा येणार?
7
पोलीस नोकरी सोडली अन् बनला Youtuber; भारतीय क्रिएटर्सला अडकवलं, हेरगिरीसाठी पाकचा नवा डाव
8
सोनिया गांधी रूटीन चेकअपसाठी शिमला येथील IGMC हॉस्पिटलला दाखल; उपचारानंतर घरी सोडले
9
राज ठाकरेंसोबतच्या संबंधावर सोनाली बेंद्रेने मौन सोडलं; पहिल्यांदाच उघडपणे केला खुलासा
10
'या' कंपनीला रिलायन्सकडून मिळाली 700 कोटींची ऑर्डर; आता सोमवारी फोकसमध्ये राहणार शेअर?
11
स्वत:चं नग्न छायाचित्र दाखवलं संसदेत, खासदार लॉरा मॅकक्लूर यांनी सगळ्यांना दिला धोक्याचा इशारा
12
राहुल गांधींच्या 'महाराष्ट्र निवडणूक फिक्सिंग' लेखावरून राजकारण तापलं, काँग्रेस का हारते? जेपी नड्डा यांनी स्पष्टच सांगितलं!
13
"बापरे..., आम्ही एवढं घाबरलोय की...!"; राज-उद्धव युतीच्या चर्चेवर नितेश राणेंनी उडवली खिल्ली
14
IPL २०२६ मध्ये यंदाच्या विजेत्या RCB टीमवर बंदी आणणार?; बीसीसीआय का घेऊ शकतं मोठा निर्णय?
15
पोलिसांनी घेरताच आरोपी शूटर AK47 ने दिली इमारतीवरून उडी मारण्याची धमकी, नंतर...
16
नको त्या अवस्थेत दुसऱ्यासोबत पाहिले; संतापलेल्या पतीने बायकोचे मुंडके उडविले अन् थेट...
17
Viral Video: लग्नात नवरदेवाच्या मित्रांनी दिलं 'असं' गिफ्ट; पाहून वधूही लाजली, व्हिडीओ व्हायरल!
18
'टीव्ही बंद करून अभ्यास करायला बस' आईचं बोलणं जिव्हारी, दहावीच्या विद्यार्थ्याची आत्महत्या!
19
अरेरे! ६ महिन्यांपूर्वीच लग्न करुन घरी आणली पण 'ती' दिरासोबत पळाली, गावात असं काय घडलं?
20
Diabetes Sign: डायबिटीस होण्याआधी शरीरात दिसू लागतात 'हे' पाच बदल; वेळीच सावध व्हा!

दुष्काळासाठी देखरेख समिती

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 14, 2017 19:41 IST

नैसर्गिक परिस्थितीमुळे अथवा अन्य कारणामुळे निर्माण होणाºया दुष्काळी परिस्थितीवर नजर ठेवण्यासाठी आता जिल्ह्यात दुष्काळ देखरेख समितीची स्थापना करण्यात आली असून, ही समिती प्रत्येक आठवड्यात परिस्थितीचे मूल्यांकन करुन त्याचा अहवाल राज्य शासनाला पाठविणार आहे.

लोकमत न्यूज नेटवर्कपरभणी : नैसर्गिक परिस्थितीमुळे अथवा अन्य कारणामुळे निर्माण होणाºया दुष्काळी परिस्थितीवर नजर ठेवण्यासाठी आता जिल्ह्यात दुष्काळ देखरेख समितीची स्थापना करण्यात आली असून, ही समिती प्रत्येक आठवड्यात परिस्थितीचे मूल्यांकन करुन त्याचा अहवाल राज्य शासनाला पाठविणार आहे.निसर्गाच्या अवकृपेमुळे राज्यात मागील काही वर्षांपासून दुष्काळी परिस्थिती निर्माण होत आहे. याचा सर्वाधिक फटका कृषी क्षेत्राला बसतो. दुष्काळी परिस्थितीचे मूल्यांकन करताना अनेक वेळा आकडेवारीचा गोंधळ निर्माण होत असे़ अशा वेळी दुष्काळाची पारदर्शक परिस्थिती समोर येत नव्हती़ या सर्व परिस्थितीवर उपाय करण्यासाठी राज्य शासनाने आता दुष्काळ देखरेख समिती गठीत करण्याचा निर्णय घेतला आहे़ या समितीमध्ये विविध विभागांमधील १२ तज्ज्ञ सदस्यांचा समावेश असेल़ ही समिती प्रत्येक आठवड्याला जिल्ह्यातील दुष्काळ परिस्थितीच्या अनुषंगाने मूल्यांकन करणार आहे़ पर्जन्यमान, वनस्पती निर्देशांक, मृदू आर्द्रता निर्देशांक, जलविषयक निर्देशांक, पिकांचे क्षेत्रीय सर्वेक्षण आदी बाबींचा शास्त्रीय दृष्टीकोनातून अभ्यास करीत त्याचे विश्लेषण करण्यात येणार आहे़ त्यानंतर तालुक्यात, गावांमध्ये दुष्काळी परिस्थिती निर्माण होत आहे का किंवा नाही, या विषयीचे मूल्यांकन करणार आहे़ मूल्यांकनाचा हा अहवाल प्रत्येक आठवड्याला राज्यस्तरीय देखरेख समितीला सादर केला जाणार असून, या अहवालावरूनच दुष्काळाचे मूल्यमापन करून शासन उपाययोजना करणार आहे़दुष्काळी परिस्थितीवर देखरेख ठेवण्यासाठी राज्य शासनाने समिती गठीत केल्यामुळे आता दुष्काळ जाहीर करण्याची परिमाने देखील बदलली आहेत़ केवळ पिकांची उत्पादकता हा एकमेव परिमाण न मानता सर्व परिस्थितीचा शास्त्रीय अभ्यास करून दुष्काळाचे मूल्यमापन केले जाणार आहे़ त्यामुळे पात्र लाभार्थ्यांपर्यंत शासनाची मदत पोहचविण्यास सोयीचे होणार आहे़