शहरं
Join us  
Trending Stories
1
“लिहून घ्या, काही झाले तरी आता मुंबईत...”; CM फडणवीसांनी मुंबई मनपा निवडणुकीचे रणशिंग फुंकले
2
७ तास चालली चर्चा, भारतावर लादलेला ट्रम्प टॅरिफ अमेरिका कमी करणार? पाहा, बैठकीत काय झाले...
3
“सध्याचे वातावरण सरकारला पोषक नाही, पराजयाच्या भीतीने निवडणुका पुढे ढकलल्या”: विजय वडेट्टीवार
4
इस्रायलचा येमेनच्या बंदरावर मोठा हवाई हल्ला, हुथी बंडखोरांचा दावा!
5
IND vs PAK मॅचनंतर वातावरण तापलंय! बॉयकॉटची धमकी देणाऱ्या पाक संघानं घेतला हा निर्णय
6
‘भारताने अमेरिकेच्या मध्यस्थीचा प्रस्ताव नाकारला’, पाकिस्तानने केली ट्रम्प यांच्या दाव्याची पोलखोल
7
जीएसटीत कपात अन् बँकांत गर्दी...! लोक कार लोन रद्द करू लागले, काय आहे कारण...
8
'या' मुस्लीम देशावर मोठा हल्ला करण्याच्या तयारीत इस्रायल, दिला बंदरं रिकामी करण्याचा अल्टीमेटम!
9
कोराडी परिसरात पर्यावरण पर्यटन प्रकल्पाला प्रतिवर्ष १ रूपये भाडे तत्वावर जमीन मंजूर
10
“सत्तेत नसूनही काँग्रेसकडून तरुणांच्या हाताला काम, प्रत्येक जिल्ह्यात रोजगार मेळावा”: सपकाळ
11
मालेगाव ब्लास्ट प्रकरण : साध्वी प्रज्ञासिंह ठाकूर यांच्यासह ७ जणांच्या निर्दोष मुक्ततेविरोधात उच्च न्यायालयात सुनावणी, आली मोठी अपडेट
12
केवळ ₹11,000 मध्ये आपली बनवा 'ही' नवी ढासू SUV, 52 भाषांसह AI असिस्टंन्ट अन् बरंच काही;  कंपनीनं सुरू केली बुकिंग
13
Nagpur Rains : अंदाज खरा ठरला ! मुसळधार पावसाने नागपूरकरांना झाेडपले; अजून किती दिवस असाच बरसणार?
14
Shalarth ID Scam : 'ते' ६३२ शिक्षक, मुख्याध्यापक तुरुंगात जाणार? शिक्षण क्षेत्रातील सर्वात माेठा घोटाळ्याची झाडाझडती सुरु
15
Video - "तीळ कुठे आहे हे Gemini ला कसं कळलं?"; तरुणीने सांगितला धक्कादायक अनुभव
16
Video: मोहम्मद युसूफने खालची पातळी गाठली! लाईव्ह टीव्हीवर सूर्यकुमारच्या नावाचा अभद्र उच्चार...
17
“चुकीच्या गोष्टी सुरू, खाडाखोड करून कुणबी नोंदी; रिपोर्ट मुख्यमंत्र्यांना देणार”: छगन भुजबळ
18
पडळकरांवर गुन्हा दाखल करा, अन्यथा जीवाचे बरे-वाईट करू; कुणी दिला इशारा, नेमके प्रकरण काय?
19
IND vs PAK हस्तांदोलन वादावर ऑस्ट्रेलियाचा रिकी पॉन्टींग स्पष्ट बोलला, पाकिस्तानला झापलं...
20
मेघालयमध्ये मोठी राजकीय उलथापालथ, ८ मंत्र्यांनी दिला राजीनामा, नेमकं कारण काय?

‘मोदी सरकारचा उद्योगपतीचा चेहरा लवकरच बाहेर येईल’

By admin | Updated: May 31, 2014 01:23 IST

औरंगाबाद : मोदी सरकार गरिबाला थारा देणार नाही, या सरकारचा उद्योगपतीचा चेहरा लवकरच बाहेर येईल, असे मत आम आदमी पार्टीचे मयंक गांधी यांनी व्यक्त केले.

औरंगाबाद : मोदी सरकार गरिबाला थारा देणार नाही, या सरकारचा उद्योगपतीचा चेहरा लवकरच बाहेर येईल, असे मत आम आदमी पार्टीचे राष्ट्रीय कार्यकारिणी सदस्य, तथा महाराष्ट्र प्रभारी मयंक गांधी यांनी गुरुवारी येथे आयोजित पत्रकार परिषदेत व्यक्त केले. लोकसभा निवडणुकीत झालेल्या पराभवाची मीमांसा करण्यासाठी आपतर्फे गुरुवारी मराठवाडास्तरीय कार्यकर्त्यांचे चिंतन शिबीर आयोजित करण्यात आले होते. या शिबिरानंतर आयोजित पत्रकार परिषदेत मयंक गांधी म्हणाले की, लोकसभा निवडणुकीत मोदी लाटेत आम्ही वाहून गेलो; परंतु विधानसभेत निकाल वेगळेच येतील. आम्ही काँग्रेसला पर्याय म्हणून समोर आलो असून, भविष्यात भाजपा व आम्हीच राहू. काँग्रेस नेस्तनाबूत होईल. लोकसभेत पराभव का झाला, यावर दिवसभरात झालेल्या मंथनाचा सार सांगताना ते म्हणाले, मोदी लाटेमुळे संभ्रमित झालेला कार्यकर्ता, राजकीय डावपेच, पैशांची कमतरता, कार्यकर्त्यांतील समन्वय व प्रशिक्षणाचा अभाव आदी आमची पराभवाची कारणे आहेत. परंतु भविष्यात आम्ही कार्यकर्त्यांना अधिक सबळ करण्यासाठी प्रशिक्षण शिबिरे आयोजित करणार आहोत. कार्यकर्त्यांनी माहिती अधिकाराचा अधिकाधिक वापर करावा, यासाठी त्यांना विशेष प्रशिक्षण देणार आहोत. यावेळी नंदू माधव, सुभाष लोमटे, अण्णा खंदारे, मनीषा चौधरी, हरमितसिंग, जालन्याचे सुभाष देठे आदी कार्यकर्ते उपस्थित होते.