शहरं
Join us  
Trending Stories
1
बारावीचा आज निकाल; या संकेतस्थळांवर पाहता येणार..., कुठे आणि कसा पहावा...
2
कानपूरमध्ये ६ मजली इमारतीला भीषण आग; एकाच कुटुंबातील ५ जणांचा होरपळून मृत्यू
3
जातीनिहाय जनगणनेची फार वर्षे वाट पाहिली, अखेर निर्णय झाला!
4
Today Daily Horoscope: आजचे राशीभविष्य: या व्यक्तींची लग्न जुळू शकतात; लाभदायक बातम्या प्राप्त होतील!
5
तंदूरी रोटी बनली मृत्यूचं कारण! लग्न समारंभात भिडले २ युवक; हाणामारीत दोघांचा जीव गेला
6
संपादकीय: ...शिक्षा शेतकरी भावाला! घोटाळा सरकारनेच मान्य केला हे बरे झाले...
7
छोटा दत्तू आला! 'महाराष्ट्राची हास्यजत्रा' फेम अभिनेता झाला बाबा, लग्नानंतर २ वर्षांनी दिली गुडन्यूज
8
भारताने रोखले चिनाबचे पाणी, लवकरच झेलमचेही थांबवणार
9
राज्यातील २,९९७ प्रकल्पांत ३३ टक्के पाणी शिल्लक; पातळी आणखी खालावणार
10
कर्नाळा येथे खाजगी प्रवासी बस उलटली; दोन प्रवाशांचा मृत्यू 
11
‘भारताबरोबर युद्ध झाले तर मी इंग्लंडला पळून जाईन’; पाकिस्तानी खासदार शेर मारवत यांचे अजब विधान 
12
‘जर्मन हँगर’ मंडपात राज्य मंत्रिमंडळाची बैठक
13
निवडणूक आयोगाचे ४० मोबाइल ॲप्स एकाच प्लॅटफॉर्मवर; नाव शोधणे, तक्रार करणे सोयीचे
14
बँक, विमा, म्युच्युअल फंड असाे की शेअर बाजार; एकाच ठिकाणी होणार ‘केवायसी’ 
15
२७,८३७ विद्यार्थी आज देणार एमएचटी सीईटीची फेरपरीक्षा 
16
पाऊस पडायला अजून दीड महिना, अन् मे महिन्याच्या प्रारंभीच मुंबईचा पाणीसाठा २३ टक्क्यांवर
17
नीट यूजी परीक्षेत ‘फिजिक्स’चा पेपर अवघड; यंदा कट ऑफ घसरणार
18
जे. जे. सुपर स्पेशालिटी रुग्णालयाबाबत आणखी ‘तारीख पे तारीख’ नको ! 
19
एक्स्प्रेस वे, सर्व्हिस रोडच्या खड्ड्यांसाठी ७८ कोटी ! डागडुजीसाठीचा एकूण खर्च १५७ कोटींच्या घरात
20
एटीएम कार्ड वापरणे झाले महाग, कारण...

मोबाईल टॉवरप्रकरणी सुनावणी १६ आॅगस्टला

By admin | Updated: August 13, 2014 01:42 IST

औरंगाबाद : शहरातील मोबाईल टॉवर्स अधिकृत की अनधिकृत हे युद्ध अजून शमले नाही. १६ आॅगस्ट रोजी टॉवर्स कंपन्या आणि मनपा यांच्यातील वादाप्रकरणी आयुक्तांच्या दालनात सुनावणी होणार आहे.

औरंगाबाद : शहरातील मोबाईल टॉवर्स अधिकृत की अनधिकृत हे युद्ध अजून शमले नाही. १६ आॅगस्ट रोजी टॉवर्स कंपन्या आणि मनपा यांच्यातील वादाप्रकरणी आयुक्तांच्या दालनात सुनावणी होणार आहे. शहरात १२ ते १३ मोबाईल कंपन्यांचे ३८२ टॉवर्स आहेत. यातील ४७ टॉवर्स अधिकृत असल्याचा दावा करसंकलक अधिकारी शिवाजी झनझन यांनी केला. ३३२ टॉवर्स अनधिकृत आहेत. मागील महिन्यांत मोबाईल कंपन्यांकडून करवसुलीसाठी मोहीम राबविली. कंपन्यांकडे ९ कोटी ५८ लाख २७ हजार रुपयांचा कर थकीत होता. त्यातून ४ कोटी ४५ लाख ६१ हजार ६६ रुपयांचा कर पालिकेला मिळाला. ५ कोटी १२ लाख ६५ हजार रुपयांचा कर मोबाईल टॉवर्स कंपन्यांकडे थकीत आहे. जीटीएल कंपनीचे ९ मोबाईल टॉवर्स सील केलेले आहेत. त्यांच्याकडे १८ लाख रुपयांचा कर थकलेला आहे, असे झनझन यांनी सांगितले.