शहरं
Join us  
Trending Stories
1
IND vs SA 5th T20I : तिलक वर्मा- हार्दिक पांड्यानं धु धु धुतलं! भारतीय संघानं उभारला धावांचा डोंगर
2
रशिया-युक्रेन युद्ध तत्काळ थांबवण्यासाठी पुतिन तयार, पण ठेवली एक मोठी अट! ट्रम्प यांच्यासंदर्भातही बोलले
3
सायबर फ्रॉड करणाऱ्यांना आता चक्क मारले जाणार चाबकाचे फटके; कुठल्या देशात झाला निर्णय?
4
"She was Lo, plain Lo"; अल्पवयीन मुलींच्या शरीरावर एपस्टीनने लिहिलेल्या ओळींमागे भयानक अर्थ, अमेरिकेचे डार्क सिक्रेट उघड
5
"मीरा भाईंदर महापालिका निवडणुकीत ५० टक्के जागा द्या, नाहीतर..."; मंत्री सरनाईकांचा इशारा
6
SIR मुळे तामिळनाडूत खळबळ, मतदार यादीतून हटवली तब्बल ९८ लाख नावं, धक्कादायक माहिती समोर
7
IND vs SA 5th T20I : वर्ल्ड कप संघ निवडीआधी गिल 'आउट'; संजूला पुन्हा मिळाली ओपनिंगची संधी अन्...
8
Manikrao Kokate: माणिकराव कोकाटे यांची अटक टळली; हायकोर्टाने शिक्षेला स्थगिती दिली, पण...
9
नालासोपारा: जमिनीवर पाडलं, लाथाबुक्क्यांनी मारलं... सख्ख्या भावाचा खून करणाऱ्या आरोपीला अटक
10
२०२५ मधील शेवटची अंगारकी चतुर्थी: वर्षभर कृपा-लाभाची सुवर्ण संधी; ‘अशी’ करा गणेश उपासना
11
सावधान! तुम्हीही घाईघाईत जेवताय? आताच बदला सवय; स्वत:च देताय अनेक आजारांना आमंत्रण
12
लाडात वाढवलं, खूप शिकवलं, पण मुलीनं पळून जाऊन लग्न केलं, संतप्त कुटुंबानं जिवंतपणी काढली अंत्ययात्रा 
13
अंगठी घातल्याने अथवा नाव बदलल्याने नशीब बदलतं का? प्रेमानंद महाराजांनी दिलं असं उत्तर
14
NCP नेत्यांची अजितदादांसोबत बैठक, CM फडणवीसांशीही चर्चा अपेक्षित; २९ मनपात महायुती म्हणून…
15
U19 Asia Cup 2025 : ठरलं! आशिया कप स्पर्धेत पुन्हा भारत-पाक यांच्यात रंगणार फायनल!
16
“भगवान ऋषभदेवांचे विचार भारताच्या प्राचीन व महान संस्कृतीचे प्रतीक”: CM देवेंद्र फडणवीस
17
IPL 2026: प्रिती झिंटाचा मास्टरस्ट्रोक! लिलावात बोली लावली, तिकडे पठ्ठ्याने केली तुफानी खेळी
18
"मी हरियाणामध्ये हिंदू महिलेचे 'घूंघट' खेचले असते तर...", नीतीश कुमारांच्या हिजाब वादावर काय म्हणाले उमर अब्दुल्ला?
19
७१ व्या वर्षी रेखा यांनी केलं लग्न? भर कार्यक्रमात स्वतःच केला मोठा खुलासा; म्हणाल्या, "प्रेम आहे तर..."
20
प्यारवाली लव्हस्टोरी! ब्रेकअपनंतर शोधला डिजिटल पार्टनर; चक्क AI बॉयफ्रेंडसोबत बांधली लग्नगाठ
Daily Top 2Weekly Top 5

लाखो चिमुकले सकस आहाराविना

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 27, 2017 00:48 IST

मागील पंधरा दिवसांपासून अंगणवाडी कर्मचाºयांच्या राज्यव्यापी संपामुळे बालके सकस आहारापासून वंचित आहेत. हिंगोली जिल्ह्यात १०८९ अंगणवाड्यांतील लाखो बालकांचा आहार बंद आहे. तुटपुंजी मानधन वाढ मान्य नसल्याने संप सुरूच राहणार आहे. संपाचा मोठा फटका राज्यातील लाखो बालकांना बसत आहे.

लोकमत न्यूज नेटवर्कहिंगोली : मागील पंधरा दिवसांपासून अंगणवाडी कर्मचाºयांच्या राज्यव्यापी संपामुळे बालके सकस आहारापासून वंचित आहेत. हिंगोली जिल्ह्यात १०८९ अंगणवाड्यांतील लाखो बालकांचा आहार बंद आहे. तुटपुंजी मानधन वाढ मान्य नसल्याने संप सुरूच राहणार आहे. संपाचा मोठा फटका राज्यातील लाखो बालकांना बसत आहे.तुटपुंज्या मानधनात काम करणे अशक्य आहे. त्यात शासनाने केलेली मानधन वाढ कर्मचाºयांना मान्य नाही. त्यामुळे संप सुरूच राहणार आहे. बेमुदत संपात जवळपास दोन लाख अंगणवाडी सेविका व मदतनिस सहभागी झाल्या आहेत. जोपर्यंत मानधन वाढ होणार नाही, तोपर्यंत संप सुरूच ठेवण्याचा निर्णय कृती समितीने घेतला. हिंगोली जिल्ह्यातील १ हजार ८९ अंगणवाड्यातून जवळपास १ लाख १० हजार बालकांना सकस आहार दिला जातो. चिमुकल्यांचा पोषण आहार मागील पंधरा दिवसांपासून बंदच आहे. त्यामुळे तीव्र कुपोषित बालकांच्या आरोग्याचा प्रश्न निर्माण झाला आहे. जिल्ह्यातील बालके सकस आहाराविना कुपोषणाच्या विळख्यात सापडत चालली आहेत. काही ठिकाणी पर्यायी व्यवस्था करण्याचा प्रयत्न झाला. मात्र सर्वत्र त्यात यश आले नाही.बाह्ययंत्रणेमार्फत नियोजन - जि. प. मुख्य कार्यकारी अधिकारी एच. पी. तुम्मोड यांच्या मार्गदर्शनाखाली आतापर्यंत १६४ अंगणवाड्यांमध्ये बाह्य यंत्रणेमार्फत आहार पुरवठा केला जात आहे, अशी माहिती महिला व बालकल्याण अधिकारी गणेश वाघ यांनी दिली. इतरत्र प्रयत्न सुरू आहेत.