शहरं
Join us  
Trending Stories
1
"राष्ट्रहिताच्या रक्षणासाठी आम्ही..."; ५० टक्के टॅरिफनंतर भारताचे डोनाल्ड ट्रम्प यांना उत्तर
2
डोनाल्ड ट्रम्प यांनी टाकला 'टॅरिफ' बॉम्ब! भारतावर लादला तब्बल ५० टक्के कर, आदेशावर केली स्वाक्षरी
3
'पंतप्रधानांना महादेवाची प्रतिमा भेट दिली, कारण...'; उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे मोदींच्या भेटीनंतर काय बोलले?
4
कोल्हापुरकरांसाठी आनंदाची बातमी! वनताराच्या सीईओंनी केली मोठी घोषणा; महास्वामीही म्हणाले, अंबानींच्या भूमिकेला....
5
उद्धव ठाकरे-राज ठाकरेंची युती झाली! मुंबई पालिकेआधी 'या' निवडणुका एकत्र लढवणार...
6
Ankita Lokhande: मुंबई पोलिसांचे आभार... 'त्या' दोन बेपत्ता मुली सुखरूप; अंकिता लोखंडेने दिली माहिती
7
Mumbai Rape: प्रशिक्षणाच्या नावाखाली १३ वर्षाच्या मुलीवर लैंगिक अत्याचार, क्रिकेट प्रशिक्षकाला अटक
8
यंदा चिंचपोकळीच्या ‘चिंतामणी’चं आगमन कधी? गणेशभक्तांनो 'ही' तारीख ठेवा लक्षात!
9
डोनाल्ड ट्रम्प यांनी केली उत्तराधिकाऱ्याची घोषणा, जाहीर केलं या नेत्याचं नाव    
10
संघाचा शतकमहोत्सव थाटात साजरा होणार, कार्यक्रमांची रेलचेल, देशोदेशीच्या दूतावासांना निमंत्रण, पण...
11
Dharali Cloud Burst: उरले फक्त दगड आणि गाळ! ढगफुटीनंतरचा धरालीतील पहिला ड्रोन व्हिडीओ
12
Vaishnavi Patil : छोरियां छोरों से कम नहीं! कल्याणच्या ढाबा चालकाच्या लेकीची कुस्तीत मोठी झेप, दिग्गजांना केलं चितपट
13
मुंबईत भरणार 'क्रीडा महाकुंभ'! लेझीम, फुगडीसह शिवकालीन पारंपरिक खेळांना मिळणार पुनर्वैभव
14
गलवानमधील संघर्षानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी पहिल्यांदाच चीनच्या दौऱ्यावर जाणार, एससीओ संमेलनात सहभागी होणार
15
मोबाईलमध्ये नको ते व्हिडिओ सापडले, भीतीपोटी पतीला मारले; जीव वाचवण्यासाठी प्रियकराला अडकवले, पण...
16
विकेटची गॅरेंटी देणारा बुमराहच ठरतोय टीम इंडियासाठी 'पनौती'? भयावह आकडेवारीवर सचिन तेंडुलकर म्हणाला...
17
निर्वस्त्र करुन मारहाण, एक्स गर्लफ्रेंडसोबत संबंध; मर्चंट नेव्ही अधिकाऱ्याच्या पत्नीने संपवले आयुष्य
18
मोहम्मद सिराजचा मोठा पराक्रम, गोलंदाज असूनही मोडला धोनीचा रेकॉर्ड!
19
कधी भूस्खलन तर कधी ढगफुटी; नैसर्गिक की मानवी चूक? उत्तराखंड विनाशाच्या वाटेवर...
20
Raksha Bandhan 2025: यंदाही रक्षाबंधनाला भद्राचे सावट? पंचक सुरु होण्याआधी 'या' मुहूर्तावर बांधा राखी!

म्हाडा, देवळाई परिसर तहानलेलाच

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 2, 2016 23:48 IST

औरंगाबाद : दुष्काळात एकीकडे शासन जनतेला मोफत पाणी पाजते, तर दुसरीकडे टँकरचे पैसे भरूनही पाणीपुरवठा होत नाही, अशी ओरड देवळाईच्या नागरिकांतून होत आहे.

औरंगाबाद : दुष्काळात एकीकडे शासन जनतेला मोफत पाणी पाजते, तर दुसरीकडे टँकरचे पैसे भरूनही पाणीपुरवठा होत नाही, अशी ओरड देवळाईच्या नागरिकांतून होत आहे. पूर्वी या भागात मोफत पाणीपुरवठा टँकरच्या माध्यमातून केला जात असे; परंतु आता मनपात समाविष्ट झालेल्या सातारा-देवळाई परिसराला पाणीटंचाईला सामोरे जावे लागत आहे. देवळाई गावात पंधरा-पंधरा दिवस पाणी येत नाही. गावातील नागरिक टॅक्स भरूनही त्यांना पाण्यासाठी वेगळेच पैसे मोजावे लागत आहेत. मनपाने मूळ गावाला तसेच म्हाडा कॉलनीत मुबलक पाणीपुरवठा करावा, अशी मागणी अनेकदा करूनही अधिकारी दुर्लक्ष करीत आहेत. सातारा-देवळाई परिसरात टँकरची संख्या रोडावली असून खाजगी टँकरचा धंदा मात्र तेजीत सुरू आहे. परिसरातील जलस्रोत आटल्याने पिण्याच्या पाण्यासाठी भटकंतीची वेळ देवळाईवासीयांवर आलेली आहे. अधिकाऱ्यांनी लक्ष देऊन दुष्काळात मोफत पाणीपुरवठा करण्याची आवश्यकता असतानाही पैसे घेऊन पाणीपुरवठा केला जात असल्याबाबत नागरिकांनी खंत व्यक्त केली. रोगराई पसरण्याची भीती...विहिरीच्या पाण्याने तळ गाठला असून, दूषित पाणी प्यायल्याने आरोग्य बिघडण्याची शक्यता वाढली आहे. मनपाचे टँकर वेळेवर येत नसल्याने नाईलाजास्तव खाजगी टँकरच्या पाण्यावर तहान भागवावी लागत आहे. नव्यानेच समाविष्ट झालेल्या परिसरातील मूलभूत समस्या मनपा अधिकाऱ्यांनी प्रामुख्याने सोडवाव्यात, अशी मागणी बाबूराव जाधव यांनी केली आहे.