शहरं
Join us  
Trending Stories
1
दहशतवादावरून राजनाथ सिंह यांनी चीनसमोरच केलं पाकिस्तानचं वस्त्रहरण, म्हणाले...  
2
धक्कादायक! डीजेच्या प्रेमात मुलगी आंधळी झाली, प्रियकराला घरी बोलावून आईची हत्या केली
3
सर्व ऑनलाइन पासवर्ड बदला; सरकारच्या नागरिकांना सूचना, १६ अब्ज पासवर्ड हॅकर्सनी लांबविले
4
आजचे राशीभविष्य - २६ जून २०२५, या राशीच्या मंडळींना सरकारकडून लाभ होईल, धन, मान-सन्मान वाढेल
5
Viral Video: जीव वाचवण्यासाठी थेट बिबट्याशी भिडला, मजुराचं धाडस पाहून अंगावर येईल काटा! पाहा व्हिडीओ
6
चांदीच्या ताटात न दिलेल्या जेवणाची चर्चा जोरदार; आरोप-प्रत्यारोपांचा धुरळा
7
वीज कमी वापरणाऱ्यांना स्वस्त दर; जास्त वापरल्यास बिलात ‘झटका’, किती युनिटपर्यंत दिलासा?
8
अहिल्यानगर हादरले! आठवीच्या विद्यार्थ्याने केला दहावीच्या विद्यार्थ्याचा खून; क्रिकेटच्या वादातून शाळेतच संपवले
9
पंचगंगा, चंद्रभागेला पूर, भीमा नदीत ६३ हजार क्युसेकचा विसर्ग सुरू; विदर्भाला पावसाचा दिलासा 
10
अग्रलेख: इराण विरुद्ध इस्रायल; युद्ध संपले, की तात्पुरते थांबले?
11
समृद्धी महामार्गावर आता २४ तास खड्डे दुरुस्तीपथक; देखभाल-दुरुस्तीचे काम कंत्राटदारामार्फत नियमित
12
जमीन सरकारी, वापरण्याचा हक्क सरकारलाच; मोघरपाड्यात मेट्रो कार शेड उभारण्याचा मार्ग मोकळा
13
‘गडकरी’ सुरू झाल्याखेरीज ‘घाणेकर’ बंद होणार नाही! ठाणे महापालिकेने मांडली स्पष्ट भूमिका
14
विशेष लेख: माझ्या मनात पाल का चुकचुकते आहे?
15
विधानसभा निकाल रद्द करण्याची मागणी फेटाळली; याचिका करून कोर्टाचा वेळ वाया घालवला : हायकोर्ट
16
लेख : मेट्रोच्या डब्यात वाढदिवस, लग्ने साजरी होतात, तेव्हा...
17
एसटी महामंडळाच्या २ हजार बसेस भंगारात; ‘एमएसटीसी’च्या माध्यमातून करण्यात येणार लिलाव
18
भरती-ओहोटीचे सर्वेक्षण वाढवणवासियांनी उधळले; आयटीडीसी पथकाला पिटाळले
19
उद्योगस्नेही वातावरणामुळे महाराष्ट्रात देशातील सर्वाधिक गुंतवणूक -मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस
20
तरुणांनी प्रामाणिकपणा, नवकल्पनांसह परंपरा पुढे न्यावी : मंत्री आदिती तटकरे

पारा घटला पण उकाडा कायम

By admin | Updated: May 27, 2014 01:01 IST

परभणी : सरत्या आठवड्यात वाढलेल्या जिल्ह्याच्या तापमानात सोमवारी घट झाली. तापमान घटले असले तरी उकाडा मात्र कायम होता. त्यामुळे नागरिक त्रस्त होते.

परभणी : सरत्या आठवड्यात वाढलेल्या जिल्ह्याच्या तापमानात सोमवारी घट झाली. तापमान घटले असले तरी उकाडा मात्र कायम होता. त्यामुळे नागरिक त्रस्त होते. गतवर्षीच्या तुलनेत यावर्षी उन्हाचा पारा तापला नाही. मार्च, एप्रिल महिन्यांमध्ये अवकाळी पाऊस झाला. त्यामुळे उन्हाची तीव्रता नागरिकांना यावर्षी जाणवली नाही. परंतु मागील दोन आठवड्यापासून जिल्ह्याच्या तापमानात वाढ झाली होती. तापमान ४० अंशाच्या पुढे सरकल्याने नागरिक उकाड्याने आणि वाढत्या उन्हामुळे त्रस्त होते. यावर्षीच्या उन्हाळ्यातील सर्वाधिक तापमान याच आठवड्यात नोंद झाले. रविवारी जिल्ह्याचे तापमान ४४ अंशावर पोहोचले होते. तसेच आगामी काही दिवसांत तापमान आणखी वाढण्याचा अंदाज हवामान खात्यातर्फे वर्तविण्यात आला होता. परंतु सोमवारी जिल्ह्याचा पारा ४० अंशावर उतरला. तापमान कमी झाल्याने नागरिकांना दिलासा मिळाला असला तरी दिवसभर कमालीचा उकाडा जाणवत होता. उकाड्याने नागरिक त्रस्त झाले होते. शेतकर्‍यांना आता पावसाचे वेध लागले आहेत. त्यादृष्टीने त्यांनी कामेही हाती घेतली आहेत. ग्रामीण भागात शेतीकामांना वेग आला. ७ जूनपासून पावसाळ्यातील मृगनक्षत्र सुरू होते. उन्हाळ्यातील आणखी १०-१२ दिवस शिल्लक आहेत. या काळात उन्हाची तीव्रता आणखी वाढण्याची शक्यता आहे. (प्रतिनिधी)