शहरं
Join us  
Trending Stories
1
RSS मध्ये मुस्लीम सहभागी होऊ शकतात का? मोहन भागवतांनी दिलं असं उत्तर, सभागृहात टाळ्यांचा एकच कडकडाट झाला!
2
शशी थरूर यांनी अडवाणींचे कौतुक केले, नेहरू आणि इंदिरा गांधींबद्दल धक्कादायक विधान केले
3
FD सुरक्षित, पण श्रीमंत होण्यासाठी पुरेश नाही! जास्त परतावा हवा असल्यास 'हे' ५ पर्याय बेस्ट
4
...अन् ड्रग माफियाच्या घरात पैसे मोजायला बसले पोलिसवाले; सगळ्या १०, २०, ५० च्याच नोटा, २२ तास लागले
5
Video: 6,6,6,6,6,6,6...भारतीय क्रिकेटरनं रचला नवा इतिहास; अवघ्या ११ चेंडूत सर्वात जलद अर्धशतक
6
चीनमधून MBBS अन् तयार केले खतरनाक विष; गुजरातमध्ये पकडलेल्या ३ दहशतवाद्यांचा प्लॅन काय होता?
7
सामान्यांसाठी मोठा दिलासा! ऑक्टोबरमध्ये शाकाहारी आणि मांसाहारी थाळी स्वस्त; क्रिसीलचा अहवाल आला...
8
मुलीच्या जन्मापासून ते १० वीपर्यंत सरकार देतं आर्थिक मदत! 'या' वर्गातील कुटुंबांसाठी चालवली जाते योजना
9
गेल्या २४ तासांत जपानमध्ये भूकंपाचे धक्के, सर्वात मोठा भूकंप ६.८ रिश्टर स्केलचा; त्सुनामीचा इशारा जारी
10
पाकिस्तानात २७ वी घटना दुरुस्ती, असीम मुनीर यांनी मिळाली जबरदस्त 'पॉवर'; पाहा किती ताकद वाढली?
11
Photo: कोण होणार मिस युनिव्हर्स? मनिका विश्वकर्माचा 'अनारकली' लूक व्हायरल...
12
Delhi Crime: वर्गमित्राला घरी घेऊन आला, वडिलांचे पिस्तुल घेतले आणि घातल्या गोळ्या; कारण...
13
नोकरी सोडल्यानंतरही तुमचा आरोग्य विमा संपणार नाही; 'ही' घ्या पॉलिसी पोर्ट करण्याची प्रक्रिया
14
वंदे भारत एक्सप्रेसच्या उद्घाटनावेळी विद्यार्थ्यांनी गायलं RSS गीत, राजकारण तापलं; केरळ सरकारचे चौकशीचे आदेश
15
गुंतवणूक दुप्पट करण्यासाठी श्रीमंत वापरतात 'हा' सिक्रेट फॉर्म्युला! काय आहे 'रूल ऑफ ७२'चे अचूक गणित
16
आरएसएसची नोंदणी का केली नाही? भागवतांनी दिले उत्तर; 'हिंदू धर्मही रजिस्टर्ड नाही...'
17
लगाव बत्ती... स्पीडऽऽऽ लीडर! कोल्हापूरचे पाटील, ‘साताऱ्या’चे दोन राजे
18
डिझेल वाहन मालकांसाठी...! इथेनॉलच्या 'आयसोब्युटानॉल' रुपावर टेस्टिंग सुरु; टाटा कंपनीची कार...
19
Solapur Crime: अंकिताने १४ महिन्यांच्या बाळाला पाजलं विष, नंतर स्वतःही संपवलं आयुष्य; बार्शी पुन्हा हादरली 
20
"जर पाकिस्तान परीक्षण करत असेल, तर...!"; पाकच्या अणुचाचणीवरून राजनाथ सिंहांचा थेट इशारा

पारा ४३ अंशांवर..

By admin | Updated: May 6, 2017 00:26 IST

जालना : शुक्रवारी तापमान ४३ अंश सेल्यिअस नोंदविले गेल्याने कडक ऊन व उकाड्यामुळे जालनेकरांची लाहीलाही झाली.

लोकमत न्यूज नेटवर्कजालना : शहरासह जिल्ह्यात उन्हाची तीव्रता कायम आहे. शुक्रवारी तापमान ४३ अंश सेल्यिअस नोंदविले गेल्याने कडक ऊन व उकाड्यामुळे जालनेकरांची लाहीलाही झाली. जिल्ह्यात गत काही वर्षांपासून तापमानात कमालीची वाढ होत आहे. गतवर्षीपेक्षा यंदा दोन ते तीन अंशांनी तापमान वाढल्याचे आकडेवारीवरून स्पष्ट होते. शुक्रवारी जिल्ह्याचे सरासरी तापमान ४३ अंश सेल्सिअस इतके नोंदविले गेले. वाढत्यामुळे उन्हामुळे नागरिकांचे हाल होत आहेत. अवकाळीमुळे उन्हाची तीव्रता कमी होईल, अशी शक्यता होती. मात्र उन्हाचा पारा वाढला आहे. उकाड्यात प्रचंड वाढ झाल्याने आबालवृद्धांचे हाल होत आहेत. तापमान ४३ अंश असले तरी याची तीव्रता ४६ अंशां सारखी भासत होती. दुपारी बारा वाजेपर्यंत चाळीस अंशांवर असलेले तापमान दुपारी तीन वाजता ४३ अंशांवर गेले. विविध संकेतस्थळांवर तापमान ४३ अंश दाखवित होते. अंबड, परतूर, मंठा ४२ तर भोकरदन, जाफराबाद व बदनापूर तालुक्यांत पार ४१ ते ४२ अंशांवर स्थिरावत होता. जिल्ह्याचे तापमान मात्र ४३ अंश दिसत होते. शुक्रवारी कडक उन्हामुळे शहरात दिवसभर सन्नाटा दिसून आला. लग्नतिथी असूनही दुपारनंतर बाजारपेठेतील गर्दी कमी झाली होती. उन्हाच्या तीव्रतेने जलसाठ्यांत झपाट्याने घट होत असल्याचे दिसून येते. कडक उन्हामुळे आठवडी बाजारातील गर्दी रोडावलेलीच आहे. उन्हामुळे लग्नसमारंभातील गर्दीवरही परिणाम झाल्याचे चित्र आहे. गतवर्षी याच दिवशी तापन ३९ ते ४० अंश होते. यंदा त्यात वाढ होऊन ते ४३ अंशांवर गेले आहे. शेतीमध्ये पीक नसले तरी फळबागा व भाजीपाल्यास वाढत्या तापमानाचा मोठा बसत आहे. अत्यल्प पाणी व उन्हाची तीव्रता यामुळे फळबागा वाळून जात असल्याचे शेतकरी सांगतात.