शहरं
Join us  
Trending Stories
1
जीएसटीत कपात अन् बँकांत गर्दी...! लोक कार लोन रद्द करू लागले, काय आहे कारण...
2
‘भारताने अमेरिकेच्या मध्यस्थीचा प्रस्ताव नाकारला’, पाकिस्तानने केली ट्रम्प यांच्या दाव्याची पोलखोल
3
“सध्याचे वातावरण सरकारला पोषक नाही, पराजयाच्या भीतीने निवडणुका पुढे ढकलल्या”: विजय वडेट्टीवार
4
कोराडी परिसरात पर्यावरण पर्यटन प्रकल्पाला प्रतिवर्ष १ रूपये भाडे तत्वावर जमीन मंजूर
5
“सत्तेत नसूनही काँग्रेसकडून तरुणांच्या हाताला काम, प्रत्येक जिल्ह्यात रोजगार मेळावा”: सपकाळ
6
मालेगाव ब्लास्ट प्रकरण : साध्वी प्रज्ञासिंह ठाकूर यांच्यासह ७ जणांच्या निर्दोष मुक्ततेविरोधात उच्च न्यायालयात सुनावणी, आली मोठी अपडेट
7
केवळ ₹11,000 मध्ये आपली बनवा 'ही' नवी ढासू SUV, 52 भाषांसह AI असिस्टंन्ट अन् बरंच काही;  कंपनीनं सुरू केली बुकिंग
8
Shalarth ID Scam : 'ते' ६३२ शिक्षक, मुख्याध्यापक तुरुंगात जाणार? शिक्षण क्षेत्रातील सर्वात माेठा घोटाळ्याची झाडाझडती सुरु
9
Video - "तीळ कुठे आहे हे Gemini ला कसं कळलं?"; तरुणीने सांगितला धक्कादायक अनुभव
10
Video: मोहम्मद युसूफने खालची पातळी गाठली! लाईव्ह टीव्हीवर सूर्यकुमारच्या नावाचा अभद्र उच्चार...
11
पडळकरांवर गुन्हा दाखल करा, अन्यथा जीवाचे बरे-वाईट करू; कुणी दिला इशारा, नेमके प्रकरण काय?
12
IND vs PAK हस्तांदोलन वादावर ऑस्ट्रेलियाचा रिकी पॉन्टींग स्पष्ट बोलला, पाकिस्तानला झापलं...
13
मेघालयमध्ये मोठी राजकीय उलथापालथ, ८ मंत्र्यांनी दिला राजीनामा, नेमकं कारण काय?
14
'तो जिच्यासोबत आहे तिला मी चांगलं ओळखतो', आरजे महावशबद्दल अरबाज अन् धनश्रीचं संभाषण
15
“चुकीच्या गोष्टी सुरू, खाडाखोड करून कुणबी नोंदी; रिपोर्ट मुख्यमंत्र्यांना देणार”: छगन भुजबळ
16
RSS च्या विचारानुसार नरेंद्र मोदी ७५ वर्षानंतर वानप्रस्थाश्रमात जाण्याचा राजधर्म पाळतील का?, काँग्रेसचा सवाल
17
राज ठाकरे यांच्याशी अधिकृत युती कधी जाहीर करणार?; उद्धव ठाकरे यांनी सरळ सांगितले, म्हणाले…
18
'बीडच्या रेल्वेखाली जीवन संपविणारा मी पहिला असेल'; तरुणाचे मुख्यमंत्र्यांना पत्र, कारण काय?
19
Navratri 2025: नवरात्रीत प्या झेंडूच्या फुलांचा चहा, मिळवा निरोगी डोळे, रक्तशुद्धी आणि नितळ त्वचा
20
“देवाभाऊंच्या जाहिरातीला कोट्यवधी उधळले, तेच पैसे शेतकऱ्यांना दिले असते तर...”: उद्धव ठाकरे

मनपाला शिवजयंतीचा विसर

By admin | Updated: February 18, 2016 23:57 IST

औरंगाबाद : छत्रपती शिवाजी महाराजांचे नाव घेऊन पालिकेत गेल्या ३० वर्षांपासून सत्ता उपभोगत असलेल्या शिवसेना-भाजप युतीला शिवजयंतीचाच विसर पडला.

औरंगाबाद : छत्रपती शिवाजी महाराजांचे नाव घेऊन पालिकेत गेल्या ३० वर्षांपासून सत्ता उपभोगत असलेल्या शिवसेना-भाजप युतीला शिवजयंतीचाच विसर पडला. शासकीय जयंतीनिमित्त क्रांतीचौकातील शिवरायांच्या पुतळ्याला दरवर्षीप्रमाणे रोषणाई करण्याचे सौजन्यही पालिकेने यंदा दाखविले नाही. त्यामुळे शिवप्रेमींमध्ये तीव्र संतापाची लाट निर्माण झाली आहे. राज्यात तारखेप्रमाणे १९ फेबु्रवारी रोजी शिवजयंती साजरी केली जाते. यानिमित्त दरवर्षी मनपाकडून शहरातील शिवाजी महाराज यांच्या क्रांतीचौकातील पुतळ्याजवळ साफसफाईसह भव्य रोषणाई केली जाते. यंदा मात्र, जयंतीच्या पूर्वसंध्येला शिवरायांचा पुतळा अंधारात होता. पालिका प्रशासनाने येथे कोणत्याही प्रकारची रोषणाई केलेली नव्हती. विशेष म्हणजे पालिकेत ३० वर्षांपासून शिवसेना-भाजपची सत्ता आहे. (पान २ वर)शिवाजी महाराजांच्या पुतळ्याला विद्युत रोषणाई केली नसल्याचे ‘लोकमत’ने शिवजयंती उत्सव समितीच्या निदर्शनास आणून दिल्यानंतर समितीचे अध्यक्ष संदीप शेळके, मनोज पाटील, मिलिंद पाटील, किशोर चव्हाण, विश्वास औताडे, भाऊसाहेब जगताप, अभय चिकटगावकर आदी क्रांतीचौकात दाखल झाले. त्यांनी मनपाच्या निषेधार्थ जोरदार घोषणाबाजी केली.