शहरं
Join us  
Trending Stories
1
आता दोघांनीही थांबावे; डोनाल्ड ट्रम्प यांची भारत-पाकिस्तानमध्ये पुन्हा मध्यस्थीची ऑफर
2
रात्री उशिरा पाकिस्तानी पंतप्रधानांनी त्यांच्या देशाला संबोधित केले; भारताला दिली धमकी...
3
भारताच्या एअर स्ट्राईकमुळे पाकिस्तानमध्ये कितीजण मृत्युमुखी पडले? आकडा आला समोर  
4
बहावलपूरवरील हल्ला पाकिस्तानी सैन्याच्या लागलाय जिव्हारी, कापलं गेलंय नाक, कारण काय?
5
पाकिस्तानच्या गोळीबारात भारतीय जवान शहीद; डॉक्टरांनी वाचविण्याचा खूप प्रयत्न केला...
6
नियंत्रण रेषेवर पाकिस्तानकडून आगळीक, भारतीय नागरिकांच्या मृत्यूनंतर चोख प्रत्युत्तर देण्याचे लष्कराला आदेश 
7
‘ऑपरेशन सिंदूर’ला नागपुरातील ‘नागास्त्र-१’चे बळ ? टेहळणीसोबतच लक्ष्याचा भेद करण्याची क्षमता
8
पॉवरप्लेमध्ये अर्धा संघ तंबूत परतल्यावरही CSK नं काढली मॅच; प्लेऑफ्स शर्यतीत KKR तळ्यात मळ्यात
9
Operation Sindoor 2.0: पाकिस्तानला सहजासहजी सोडणार नाही भारत, आणखी काय-काय घडणार?
10
Thank You Rohit Sharma! हिटमॅनच्या कसोटी निवृत्तीनंतर कोण काय म्हणाले? वाचा सविस्तर
11
ऑपरेशन सिंदूरनंतर पाकिस्तानचे अवसान गळाले, आता म्हणतात, "आम्ही संयम पाळू, तणाव आणखी वाढता नये’’  
12
मुरिदकेमध्ये बड्या दहशतवाद्याचा खात्मा? पाकिस्तानी सैन्यातील अधिकाऱ्यांची अंत्ययात्रेला हजेरी   
13
Mumbai Local: मुसळधार पाऊस आणि वादळी वाऱ्यामुळे मुंबई लोकल सेवा विस्कळीत, प्रवाशांची गैरसोय
14
'ऑपरेशन सिंदूर'बद्दल पंतप्रधान मोदींनी कालच दिले होते संकेत? 'त्या' वाक्यावरून रंगलीये चर्चा
15
Rohit Sharma: रोहित शर्माची कसोटी क्रिकेटमधून निवृत्तीची घोषणा
16
Operation Sindoor Live Updates: पंजाबमधील अमृतसरमध्ये ब्लॅकआउट, लोकांना घरातच राहण्याचे आवाहन
17
"मारुतीरायाच्या आदर्शांचं पालन केलं, आम्ही त्यांनाच मारलं ज्यांनी…’’, राजनाथ सिंह यांचं मोठं विधान  
18
"दहशतवाद्यांना माफी नाही"; 'ऑपरेशन सिंदूर'वर इंग्लंडचे माजी PM ऋषी सुनक यांची रोखठोक प्रतिक्रिया
19
अजिंक्य रहाणेचं अर्धशतक हुकलं; पण IPL मध्ये ५ हजार धावांचा पल्ला गाठत मारली खास क्लबमध्ये एन्ट्री
20
Operation Sindoor : "कलमाबद्दल विचारणाऱ्यांना भारतीय सैन्याने महाभारत सुनावलं, आपल्या शांत झोपेमागे..."

मुस्लिम समाजाचा सामूहिक विवाह सोहळा

By admin | Updated: December 20, 2015 23:46 IST

जालना: येथील राहत ग्रुपच्या वतीने मुस्लिम समाजातील २८ जोडप्यांचा विवाह सोहळा रविवारी येथे उत्साहात पार पडला. यावेळी अध्यक्षस्थानी

जालना: येथील राहत ग्रुपच्या वतीने मुस्लिम समाजातील २८ जोडप्यांचा विवाह सोहळा रविवारी येथे उत्साहात पार पडला. यावेळी अध्यक्षस्थानी सुरेश अग्रवाल यांची तर प्रमुख पाहुणे म्हणून माजी उपनगराध्यक्ष राजेश राऊत, मौलाना नईम कासमी, मौलाना इकबाल सिंकदर, मौलाना शकील, कारी मोहमद अली, मौलाना अब्दुल रहेमान, अब्दुल हफीज, जीशान, अजहर बिल्डर, विनोद रत्नपारखे, याकुब कच्छी, मिर्झा अकिल बेग, आरेफ खान, अकबर खान, इनायतमामू, मोहमद फेरोज सौदागर, सययद करीम, कैलास मेघावाले, नबी हसन, मोहन इंगळे, अभय यादव, शेख जाकेर, श्यामराव अल्हाट आदींची उपस्थिती होती. सय्यद असरार अहमद यांनी कुरानचे पठण केले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन डॉ. सलिम नवाज हशर जाफराबादी, डॉ. जफर एकबाल, डॉ. अब्दुल मुकतदिर अतीक यांनी केले. लियाकत अली खान यांनी आभार मानले. यावेळी समाजबांधवांची उपस्थिती होती. (प्रतिनिधी)राहत सोशल ग्रुपच्या वतीने १२ वर्षांपासून हा उपक्रम राबविण्यात येत आहे. आजपर्यंत ३०० जोडपी विवाहबद्ध झाल्याचे लियाकत अलिखान यांनी प्रास्तविकात सांगितले. मौलाना नईम कासमी यांनी सामूहिक विवाह सोहळा ही काळाची गरज असल्याचे नमूद करून राहत ग्रुपच्या कार्याचे कौतूक केले.