शहरं
Join us  
Trending Stories
1
हिंदू म्हणून गोळ्या झाडल्या, शुद्ध आल्यावर शेजारी मृतदेह पाहिले; सुबोध पाटलांचा थरारक अनुभव
2
एजाज खानचा 'हाऊस अरेस्ट' शो बंद होणार? महिला आयोगाचं थेट पोलीस महासंचालकांना पत्र
3
“भावाला न्याय मिळत नाही तोपर्यंत चप्पल घालणार नाही”; संतोष देशमुख यांच्या बहिणीचा निर्धार
4
लग्न ठरलं, साखरपुडा झाला, शरीरसंबंधही ठेवले, त्यानंतर... मुंबई इंडियन्सकडून खेळलेल्या खेळाडूवर गंभीर आरोप  
5
पहलगाममधील हल्ल्याचं निमित्त, पूजा करायची असल्याचे सांगून पुजाऱ्याला गंडा, बँक खातं केलं साफ     
6
“जातनिहाय जनगणनेचा मुद्दाही सुप्रीम कोर्टात जाईल, १० वर्षे तरी...”; वकिलांनी कायदाच सांगितला
7
OLA Electric ची डोकेदुखी वाढली, इनसाइडर ट्रेडिंग प्रकरणी SEBI कडून तपास; प्रकरण काय?
8
"मी माझ्या पत्नीवर खरं प्रेम केलं होतं पण तिने..."; तरुणाने Video बनवून स्वत:वर झाडली गोळी
9
"अनेकांची झोप उडवेल आजचा कार्यक्रम, जेथे मेसेज जायला हवा होता, तेथे पोहोचला"; नेमकं काय म्हणाले पीएम मोदी
10
भारतातील या मुख्यमंत्र्यांनी भारत-पाकिस्तान युद्धावेळी चालवलं होतं विमान, सैनिकांना पोहोचवलं होतं श्रीनगरला
11
भारतीयांवर लक्ष्मी प्रसन्न! लोकांनी तीन वर्षात 'यु ट्यूब'वरून कमावले तब्बल 21000 कोटी
12
एजाज खान अडचणीत, महिला आयोगाची कारवाई; ULLU ने 'हाउस अरेस्ट'चे सर्व एपिसोड हटवले
13
सौरभची हत्या करणाऱ्या मुस्कान-साहिलने हात जोडले; जेलमध्ये ढसाढसा रडले अन् म्हणाले...
14
आई, वडील आयटी प्रोफेशनल; काळजावर दगड ठेवत अवघ्या तीन वर्षांच्या मुलीला दिला जैन धर्माचा संथारा, कहाणी ऐकून व्हाल भावूक...
15
Gold Rates 2 May : सोन्याच्या किंमतीत जोरदार घसरण, ७८ हजारांपर्यंत येऊ शकतो १० ग्रॅम सोन्याचा दर?
16
अधिकाधिक हिंदू तरुणींवर बलात्कार करण्याचं होतं लक्ष्य, भोपाळ लव्ह जिहाद प्रकरणातील आरोपीचा धक्कादायक दावा 
17
पहलगाम हल्ल्याचा दणका! भारताकडून पाकिस्तानचा ऑलिम्पिक विजेता अर्शद नदीम BLOCK!!
18
वादग्रस्त आयएएस प्रशिक्षणार्थी पूजा खेडकर दिल्ली पोलिसांत हजर; मनाने आलेली नाही, सामाजिक कार्यकर्त्यांचा आरोप 
19
Waves Summit 2025: "भारतात पुरेसे सिनेमागृहच नाहीत..." आमिर खानने व्यक्त केली खंत
20
श्रीराम दर्शनाची ओढ लागली, ३०० वर्षे जुनी परंपरा मोडली; हनुमानगढीचे महंत मंदिराबाहेर पडले!

१८५७ च्या उठावातील शहिदांचा स्मृतिदिन पाळण्यात यावा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 21, 2021 04:04 IST

औरंगाबाद : इंग्रजांविरोधात १८५७ मध्ये उठाव करण्यात आला होता. या युद्धाचा एक केंद्रबिंदू औरंगाबादही होता. या उठावात सहभागी क्रांतिकारकांना ...

औरंगाबाद : इंग्रजांविरोधात १८५७ मध्ये उठाव करण्यात आला होता. या युद्धाचा एक केंद्रबिंदू औरंगाबादही होता. या उठावात सहभागी क्रांतिकारकांना काळा चबुतरा (क्रांतीचौक) येथे तोफेच्या तोंडी देऊन शहीद करण्यात आले. काहींना फाशी देण्यात आली होती. या युद्धातील शहिदांच्या स्मृतीनिमित्त २३ जून रोजी शासकीय पातळीवर स्मृतीदिवस पाळण्यात यावा, अशी मागणी ज्येष्ठ इतिहास तज्ज्ञ डॉ. रमजान शेख यांनी रविवारी पत्रकार परिषदेत केली.

तात्याराव टोपे, नानासाहेब पेशवे यांच्या मार्गदर्शनाखाली औरंगाबादेतही १८५७ च्या उठावाची ठिणगी पडली होती. याची चाहूल लागताच इंग्रजांनी आपल्या सैन्यातील हिंदू-मुस्लिमांना वेगवेगळ्या जिल्ह्यांमध्ये पाठवून दिले. २३ जून १८५७ रोजी उठाव करणाऱ्या २१ क्रांतिकारकांना शहीद करण्यात आले. तोफेच्या तोंडाला बांधून, काहींना काळा चबुतरा येथे फाशी देण्यात आली होती. या युद्धात हिंदू-मुस्लिम यांची एकता वाखाणण्याजोगी होती. इंग्रजांनीच १८५७ च्या उठावाची घटना लिहून ठेवली आहे. त्यांच्या आधारेच विविध संदर्भ दिल्याचे डॉ. रमजान यांनी नमूद केले. औरंगाबादच्या छावणी परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी विक्रांत मोरे यांच्या सहकार्याने पुरावे गोळा केले. शासनाकडे २३ जून हा दिवस शासकीय पातळीवरही स्मृतीदवस म्हणून पाळला जावा, अशी मागणी केल्याचे त्यांनी सांगितले.