शहरं
Join us  
Trending Stories
1
केदारनाथमध्ये हेलिकॉप्टर कोसळलं, गौरीकुंडजवळ अपघात; सात जणांचा मृत्यू झाल्याची शक्यता
2
राशीभविष्य, १५ जून २०२५: कामात समाधान लाभेल, आवडत्या व्यक्तीची भेट होईल, प्रवासाचा बेत आखाल !
3
इस्रायलचा इराणवर 'वार'! तेहरानमधील संरक्षण मंत्रालयाची इमारत, अणु मुख्यालय उद्ध्वस्त
4
CET: बीबीए, बीसीए, बीएमएसच्या परीक्षेसाठी सीईटी कक्षाकडून नोंदणी सुरू 
5
Maharashtra Govt: महावितरणची सौरऊर्जेत ३० हजार कोटींची गुंतवणूक!
6
Mumbai Local: तिकीट काढूनच फर्स्ट क्लासमधून प्रवास; नाही तर भरा दंड!
7
Navi Mumbai: नवी मुंबईत पाच आंतरराष्ट्रीय विद्यापीठे येणार
8
Ulhasnagar: धक्कादायक! डॉक्टरांनी मृत घोषित केलेला रुग्ण होता जिवंत
9
Air India: सोने तस्करीप्रकरणी एअर इंडियाच्या कर्मचाऱ्याला अटक
10
Mumbai Accident: लिंक रोड नेमका कोणासाठी बांधला? गोवंडी अपघातानंतर नागरिकांमध्ये संताप
11
Ahmedabad Plane Crash: चौकशीसाठी उच्चस्तरीय समिती स्थापन, मृतांची संख्या २७०
12
Palghar: आधी मृत अर्भकाला पिशवीतून नेऊ दिले, आता आरोग्य विभागाचे एकमेकांकडे बोट
13
अग्रलेख: ‘ती’च्यावर गर्भाशय काढण्याची वेळ का येते?
14
Mumbai Accident: गोवंडीत तीन लहान मुलांसह चौघांना भरधाव डम्परने चिरडले
15
WTC Final: अखेर २७ वर्षांनंतर दक्षिण आफ्रिकेने पुसला चोकर्सचा डाग; ऑस्ट्रेलियाला नमवून कसोटीचा नवा चॅम्पियन
16
विमान अपघातात सापडलेली भगवदगीता, कृष्ण मूर्ती कोणाची? एअर इंडियाची क्रू मेंबर असलेल्या पनवेलच्या लेकीची...
17
इराणच्या आकाशात इस्रायलची विमाने, गॅस रिफायनरीवर हल्ला; डिफेंस सिस्टीम उध्वस्त
18
आयुष्यात कधीच विमानात बसणार नाही; व्हिडीओ रेकॉर्ड करणाऱ्या आर्यनने घेतली धास्ती, पोलीस चौकशीनंतर...
19
अमेरिकेत मोठी घटना! दोन खासदारांवर घरात घुसून गोळीबार; महिला खासदार, पतीचा मृत्यू
20
नीट-यूजीचा निकाल जाहीर! राजस्थानचा महेश कुमार पहिला, तर महाराष्ट्राचा कृष्णांग जोशी तिसरा

मराठा आरक्षण प्रतिक्रिया

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 6, 2021 04:02 IST

मराठा आरक्षणासाठी मराठा समाजाने ५८ मूक मोर्चे काढले. आंदोलन करणाऱ्यांवर सुमारे १३ हजार ५०० गुन्हे दाखल झाले. ५३ ...

मराठा आरक्षणासाठी मराठा समाजाने ५८ मूक मोर्चे काढले. आंदोलन करणाऱ्यांवर सुमारे १३ हजार ५०० गुन्हे दाखल झाले. ५३ तरुणांनी आत्मबलिदान दिले तेव्हा आरक्षण मिळाले होते. आज सर्वोच्च न्यायालयाने आरक्षण रद्द केल्यामुळे समाजासाठी काळा दिवस ठरला आहे. तरुणांनी संयम सोडू नये. केंद्र आणि राज्य सरकारने तातडीने मराठा समाजासाठी निर्णय घ्यावा.

अभिजीत देशमुख, मराठा क्रांती मोर्चा समन्वयक

राजकारण्यांनी मराठा समाजाचे नुकसान केले

सत्ताधारी आणि विरोधात बसलेल्या राजकारण्यांनी आरक्षण टिकविण्यासाठी कोणतेही प्रयत्न केले नाही. उपसमितीचे अध्यक्ष अशोक चव्हाण हे आरक्षणाबाबत गंभीर नव्हते. त्यांच्या बेजबाबदार वृत्तीमुळे आजचा निकाल आला. मराठा समाज राजकारण्यांना त्यांची जागा दाखवून देइल.

आप्पासाहेब कुढेकर , समन्वयक क्रांती मोर्चा.

=============

आता पुन्हा रस्त्यावर उतरणे हाच पर्याय

सर्वोच्च न्यायालयाच्या निकालाने धक्का बसला. आरक्षणाबाबत तामिळनाडूतील आरक्षणाला धक्का न लावण्याची भूमिका घेणाऱ्या सर्वोच्च न्यायालयाने मराठा समाजावर अन्याय केला. सर्वच राजकीय पक्षाची मानसिकता मराठा समाजाला न्याय देण्याची नाही. यामुळे त्यांचा निषेध. रस्त्यावरील आमचा लढा सुरु राहील.

- मनोज गायके, समन्वयक, मराठा क्रांती मोर्चा .