शहरं
Join us  
Trending Stories
1
अचानक बसला आग लागली, ५ जणांचा मृत्यू, काच फोडून चालक पळून गेला
2
४ दिवसांच्या संघर्षात भारत ठरला वरचढ, पाकिस्तानला मोठं नुकसान; न्यूयॉर्क टाईम्सचा रिपोर्ट
3
भाजप-संघातील घटक नाराज; म्हणे, ‘ऑपरेशन सिंदूर’नंतरचा युद्धविराम ही तर चूक, शत्रुत्व थांबले
4
पाकिस्ताननंतर बांगलादेशनं IMF कडे पसरले हात, बुडत्या अर्थव्यवस्थेचं कारण देत 'इतक्या' पैशांची मागणी
5
आजचे राशीभविष्य १५ मे २०२५: आर्थिक लाभ संभवतात, दुपारनंंतर मात्र अनेकांचे नशीब बदलेल...
6
शूरवीरांचा देश आहे, असा संदेश पाकला देणे आवश्यक होते; RSSचे सुनील अंबेकर यांचे प्रतिपादन
7
कर्नल सोफियांवर टीका भोवली, मंत्री विजय शाहवर FIR; हायकोर्टाने फटकारले, रात्री गुन्हा दाखल
8
न्या. भूषण गवई देशाचे ५२वे सरन्यायाधीश; अनेक महत्त्वपूर्ण निर्णय देणाऱ्या पीठांमध्ये सहभाग
9
अनामिक भीती वाटते, अस्थिर मन शांत होत नाही? कळकळीने स्वामींना हाक मारा, ‘ही’ प्रार्थना कराच
10
ब्रह्मोस अण्वस्त्रांच्या डेपोवर आदळले असते तर काय झाले असते? किती मोठा स्फोट झाला असता?
11
महिला राफेल उडवू शकतात, तर लष्करात त्यांची संख्या मर्यादित का? सुप्रीम कोर्टाचा सरकारला सवाल
12
गरिबांच्या सेवेमुळे माझ्या मुलाला हे पद मिळाले; सरन्यायाधीश गवई यांच्या मातोश्री भावुक
13
२१ दिवसांत ३१ माओवादी यमसदनी; छत्तीसगड-तेलंगणा सीमेवर कारवाईला मोठे यश
14
पाकने २१ दिवसांनी BSF जवानाला भारताच्या ताब्यात दिले; वडील म्हणाले, मुलाची गळाभेट घ्यायची आहे
15
डोनाल्ड ट्रम्प यांचा पाचव्यांदा दावा; म्हणाले, “होय, भारत-पाकमधील युद्ध अमेरिकेनेच संपविले”
16
२०२७ पासून मेट्रोचा मार्ग वेगाने विस्तारेल: मुख्यमंत्री; काशीगाव-दहिसरदरम्यान तांत्रिक चाचणी
17
शरद पवार गटाच्या बैठकीत स्थानिक निवडणुकांवर चर्चा; नेमके काय घडले, कोणता निर्णय झाला?
18
‘लाडक्या बहिणी’च्या नावे खाती उघडून सायबर भामट्यांना ३० हजारांत विक्री; तिघे अटकेत
19
‘सोडूनी सारी लाज, क्यूआर कोडने घेतली लाच’; दोन पोलिस अन् एका खबऱ्याला अटक, नेमके प्रकरण काय?
20
नागरी संरक्षण दलाच्या मानधन प्रस्तावास वित्त विभागाचा अडसर; काही त्रुटी काढून घातला खोडा

दुष्काळमुक्तीसाठी मासुर्डीत वृक्षारोपण

By admin | Updated: July 8, 2016 00:38 IST

औसा : तालुक्यातील अडीच ते तीन हजार लोकसंख्येचे गाव असलेल्या मासुर्डीस गत तीन- चार वर्षांपासून पाणीटंचाई झळा सोसाव्या लागत आहेत़ ‘

औसा : तालुक्यातील अडीच ते तीन हजार लोकसंख्येचे गाव असलेल्या मासुर्डीस गत तीन- चार वर्षांपासून पाणीटंचाई झळा सोसाव्या लागत आहेत़ ‘लोकमत’ ने मासुर्डीतील पाणीटंचाईसह अन्य समस्यांचा वेध घेत पाण्याच्या गावात दुष्काळाच्या भेगा वृत्त प्रकाशित केल्याने गावास अनेकांनी मदत केली. आता गावानेच स्वंयस्फुर्तीने दुष्काळमुक्तीचा संकल्प केला असून एक हजार झाडे लावण्याबरोबरच त्याचे संगोपन करण्याचा निर्धार केला आहे़औसा तालुक्यातील मासुर्डी गावास २०१४ पासून तीव्र पाणीटंचाईच्या झळा सोसाव्या लागत आहेत़ त्यामुळे गावास टँकरने दररोज ४८ हजार लिटर पाणीपुरवठा होईल़ परंतु, १२ हजार लिटर क्षमतेचा पाण्याचा टँकर अवघ्या १४ ते १६ मिनिटांत रिकामा व्हायचा़ ना जनावरांना चारा, ना पाणी अशी अवस्था झाल्याने अनेक शेतकऱ्यांचा दावणीही रिकाम्या झाल्या़ दिवस- रात्र केवळ पाण्याचा शोध घेणे एवढेच गावातील नागरिकांचे काम बनले होते. कामाच्या शोधात अनेकांनी गाव सोडले होते.विहिरी, बोअर कोरडे पडले. या घटनांचा धांडोळा ‘लोकमत’ टीमने घेऊन सविस्तर वृत्त प्रकाशित केले होते़ त्यामुळे पुणे येथील खासदार संजय काकडे यांनी गावास भेट देऊन गाव दत्तक घेण्याची घोषणा केली़ त्यांनी गावातील नाले खोलीकरण व रुंदीकरणासाठी ५० लाखांचा निधी उपलब्ध करुन दिला़ त्यातून नाले खोलीकरणाचे कामही झाले. पहिल्याच पावसात या नाल्यांमध्ये पाणी साठले आहे आणि मासुर्डीच्या नागरिकांनी तीन वर्षात बघितले नाही एवढे पाणी साठल्याने त्यांचा आनंद गगनात मावेनासा झाला. (वार्ताहर)