शहरं
Join us  
Trending Stories
1
भुईमूग बाजारात नेला अन् पावसामुळे वाहून गेला; महाराष्ट्रातील शेतकऱ्याला थेट केंद्रीय कृषिमंत्र्याचा कॉल; म्हणाले...
2
"भारत धर्मशाळा नाही, जिथं जगातील शरणार्थींना ठेवू शकतो..."; सुप्रीम कोर्टाची टिप्पणी
3
सूरतमध्ये २३ वर्षीय युवतीवर गँगरेप; पोलिसांनी भाजपा पदाधिकाऱ्यासह त्याच्या मित्राला केली अटक
4
प्लेऑफ्सआधी RCB ची मोठी चाल! रोहित, शुबमनवर भारी पडलेल्या झिम्बाब्वेच्या गड्यावर खेळला डाव
5
सैफुल्लाह खालिदचा खात्मा...आतापर्यंत १५ हून अधिक क्रूर दहशतवाद्यांना 'सीक्रेट किलर'ने मारले
6
IPL 2025: एकच नंबर..!! प्रिती झिंटा स्वत: जाऊन वैभव सूर्यवंशीला भेटली, केलं खास कौतुक (Video)
7
हृदयद्रावक! बहिणीच्या मुलावर आईसारखी केली माया अन् रागाच्या भरात त्यालाच संपवलं, कारण...
8
आठवड्यातून नेमका किती वेळा रेफ्रिजरेटर बंद करावा, कशामुळे होऊ शकतो लवकर खराब?
9
Mumbai Covid: मुंबईतील केईएम रुग्णालयात दोन रुग्णांचा कोविडमुळे मृत्यू; रुग्णालयाने अखेर काय सांगितलं?
10
चाळीशी ओलांडली तरी मुक्ता बर्वे का आहे सिंगल? या विवाहित दिग्दर्शकावर होतं अभिनेत्रीचं क्रश
11
"बाई आणि बाटली..." शरद पोंक्षेंकडून मुलाला दोन महत्त्वाचे सल्ले, म्हणाले "नाहीतर करिअरची वाट"
12
७ वर्षांनी 'टीम मोदी'मध्ये परतले एमजे अकबर; केंद्रीय मंत्रिपदाचा का द्यावा लागला होता राजीनामा?
13
भारताचा संघ Asia Cup 2025 मध्ये सहभागी होणार? BCCI ने दिली महत्त्वाची ताजी अपडेट
14
Shrikant Shinde On Rahul Gandhi: 'राहुल गांधींना देशभक्तीपेक्षा राजकारणात रस' श्रीकांत शिंदेंचा टोला
15
"मला आतापर्यंत भेटलेला सर्वात मेहनती भारतीय"; दिव्यांग रिक्षा चालकाला पाहून व्लॉगर भावुक
16
'सिमकार्ड नको, आता काहीतरी मोठे करा...', हरियाणाच्या तारीफला पाकिस्तानने दिले होते 'हे' काम!
17
अभिनेत्री शिल्पा शिरोडकरला कोरोनाचं निदान, सोशल मीडियावर पोस्ट शेअर करत दिली माहिती
18
बाजारात चढ-उतार! इन्फोसिससह 'हे' शेअर्स घसरले; तुमच्या पोर्टफोलिओवर काय परिणाम?
19
Mumbai: नाल्यात अडकलेल्या मुलीला वाचवण्याच्या प्रयत्नात एका तरुणाचा दुर्दैवी मृत्यू
20
"त्यांनी माझं पॅकअप केलं होतं..", आमिर खानमुळे 'तारक मेहता...' फेम अभिनेत्याची गेली नोकरी

कंत्राटदारांकडून मनपाला ब्लॅकमेलिंग

By admin | Updated: October 17, 2016 01:17 IST

औरंगाबाद : समांतर जलवाहिनीकडे मागील दोन वर्षांपासून दुरुस्तीची छोटी-मोठी कामे करणाऱ्या कंत्राटदारांनी मनपाला ब्लॅकमेल करणे सुरू केले आहे

औरंगाबाद : समांतर जलवाहिनीकडे मागील दोन वर्षांपासून दुरुस्तीची छोटी-मोठी कामे करणाऱ्या कंत्राटदारांनी मनपाला ब्लॅकमेल करणे सुरू केले आहे. महापालिकेने प्रसिद्ध केलेल्या निविदांवर कंत्राटदारांनी बहिष्कार घातल्याने सुमारे ३ कोटी रुपयांची कामे प्रलंबित पडली आहेत. खाजगी कंपनीप्रमाणे दुरुस्तीसाठी दर देण्यात यावेत, अशी मागणी कंत्राटदारांनी केली आहे. कंत्राटदारांचे बंड मोडून काढण्यासाठी बाहेरून कंत्राटदार बोलावण्याचा विचार मनपा प्रशासनाने सुरू केला आहे.औरंगाबाद वॉटर युटिलिटी कंपनीसोबत मनपाने केलेला करार दोन महिन्यांपूर्वी रद्द करण्यात आला. करार रद्द केल्यापासून कंपनीने शहरातील पाणीपुरवठ्याच्या दुरुस्तीचे काम बंद केले आहे. अनेक वसाहतींमध्ये दूषित पाण्याच्या तक्रारी मोठ्या प्रमाणात वाढल्या आहेत. नागरिकांचे आरोग्य डोळ्यासमोर ठेवून मनपा आयुक्त ओम प्रकाश बकोरिया यांनी प्रत्येक झोननिहाय २५ लाख रुपयांच्या दुरुस्तीसाठी निविदा काढल्या. या निविदा भरण्यास कंत्राटदार अजिबात तयार नाहीत. चार वेळेस निविदा प्रसिद्ध करण्यात आल्या. कंत्राटदार निविदांना प्रतिसाद देत नसल्याने मनपा प्रशासन संकटात सापडले आहे.कंपनीप्रमाणे दुरुस्तीचे दर द्यावेत, अशी मागणी कंत्राटदारांनी मनपाकडे केली आहे. एका खाजगी कंपनीप्रमाणे मनपा दरसूची लागू करू शकत नाही. शासकीय दरानुसारच आजपर्यंत कामे करण्यात आली आहेत, असे मनपाचे म्हणणे आहे. कंत्राटदारांचा बंड मोडून काढण्यासाठी दुसऱ्या शहरातील पाणीपुरवठ्याचे कंत्राटदार बोलावून कामे करून घेण्याचा विचार प्रशासन करीत असल्याचे सूत्रांनी सांगितले.