शहरं
Join us  
Trending Stories
1
'लाडकी बहीण'नंतर आणखी एका योजनेची घोषणा; महायुती सरकारची नोकरदार महिला वर्गाला मोठी भेट
2
"मर्सिडिज, महागडा फोन अन् ३५ लाख दिले तरीही..."; मृत्यूपूर्वी युवकाचा भाजपा नेत्यावर गंभीर आरोप
3
घर सोडले, गाव सोडले अन् निघाल्या थेट मुंबईकडे; टीसीच्या सतर्कतेमुळे 'त्या' दोघी सुखरूप बचावल्या
4
अमेरिकेच्या 'टॅरिफ'विरुद्ध चीन भारतासोबत उभा! चीनच्या राजदूताने डोनाल्ड ट्रम्प यांच्यावर टीका केली
5
"शेर हमेशा शेर ही रहता है..."  २०२६ ची निवडणूक स्वबळावर; DMK, भाजपासोबत युती नाही, विजयची घोषणा
6
१८ किमी अंतर, २० मिनिटांचा वेळ...फिल्मी स्टाईलनं अर्चना तिवारीनं बदलला लूक, CCTV मध्ये कैद
7
रेल्वे प्रवाशांना नियमापेक्षा जास्त सामानावर दंड भरावा लागणार? रेल्वेमंत्री वैष्णव म्हणाले...
8
CSK च्या अकादमीत MI अन् RCB चे चाहते! ऋतुराज म्हणाला; प्रत्येकाचं नाव लक्षात ठेवीन! (VIDEO)
9
रशियन सैन्यात अजूनही भारतीय...एस जयशंकर यांची रशियाकडे मागणी; 'मॉस्को'नेही दिला शब्द
10
धुळे: तरुण-तरुणीचं होतं जीवापाड प्रेम, पण घरच्यांनी...; लग्नाला चार वर्ष झाल्यानंतर एकत्रच मृत्यूला कवटाळले 
11
KGF Gold Mine : KGF मधून आतापर्यंत किती सोने काढले? आकडा ऐकून धक्का बसेल, भारतातील सर्वात खोल खाण
12
नागपुरात ‘छम छम बार’, अश्लील नृत्य करणाऱ्या ‘डान्सर्स’वर पैशांची उधळण; २५ जणांविरोधात गुन्हा
13
'रशियाकडून भारत नाही, चीन सर्वाधिक तेल खरेदी करतो', जयशंकर यांचा अमेरिकेवर निशाणा
14
हे महाराष्ट्रात घडलं! ताटात उष्टे अन्न ठेवले म्हणून मुलाने वडिलांचे कुऱ्हाडीने केले तुकडे, पोत्यात भरून...
15
मोठी बातमी! पालघरमधील मेडली फार्मा कंपनीमध्ये वायू गळती; चार जणांचा मृत्यू
16
ट्रम्प खोटारडे निघाले! अमेरिकेच्याच दूतावासाने उघडे पाडले; भारतात निवडणूक फंडिंग केल्याचा केलेला दावा
17
२ लग्नानंतरही 'ती' थांबली नाही, तिसऱ्यासाठी दबाव टाकला; माजी सरपंचाशी वैर महिलेला जीवावर बेतलं
18
कोकणात जाणाऱ्या गणेशभक्तांसाठी टोलमाफीची घोषणा; वाहनधारकांना कुठे मिळणार विशेष पास?
19
Shreyas Iyer: बापानं व्यक्त केलं लेकाच्या मनातील दु:ख! कॅप्टन्सीची इच्छा नाही; फक्त संघात घ्या!
20
12th Pass Job: बारावी उत्तीर्णांसाठी हायकोर्टात चांगल्या पगाराची नोकरी; ८१,१०० पर्यंत पगार मिळणार!

तात्काळ पंचनामे करा

By admin | Updated: October 1, 2016 01:21 IST

गेवराई : तालुक्यात पावसाने अनेक शेतात पाणी शिरल्याने पिकांची नासाडी झाली आहे. याबाबतच्या तक्रारी आ. लक्ष्मण पवार यांच्याकडे आल्यानंतर त्यांनी तहसील कार्यालयात बैठक

गेवराई : तालुक्यात पावसाने अनेक शेतात पाणी शिरल्याने पिकांची नासाडी झाली आहे. याबाबतच्या तक्रारी आ. लक्ष्मण पवार यांच्याकडे आल्यानंतर त्यांनी तहसील कार्यालयात बैठक घेऊन अधिकारी, कर्मचाऱ्यांना तात्काळ पंचनामे करुन तीन दिवसांच्या आत अहवाल देण्याच्या सूचना केल्या आहेत. बैठकीला प्रभारी तहसीलदार वैजिनाथ जोशी, गटविकास अधिकारी बी.डी.चव्हाण, तालुका कृषी अधिकारी संदीप स्वामी, उद्धव घोडके, जे.डी.शाह, बँकेचे अधिकारी दादासाहेब गिरी, ब्रह्मदेव धुरंधरेसह अनेकजण उपस्थित होते. पुढे बोलताना आ. पवार म्हणाले, महसूल मंडळातील गावागावांत जाऊन पिकांची पाहणी करावी. सर्व नोंदी करुन त्याचा अहवाल सादर करावा. जेणेकरुन शेतकऱ्यांना नुकसान भरपाई मिळण्यास मदत होईल. शेतकऱ्यांना मदत करण्यासाठी तालुकास्तरीय समिती गठित करण्यात आली. यामध्ये महसूल अधिकारी, कृषी अधिकारी, पं.स. अधिकारी, पिक विमा समिती प्रतिनिधी, स्थानिक शेतकरी, अशी समिती गठित करण्यात आली आहे. ही समिती ज्या शेतकऱ्यांनी पीक विमा भरला आहे. तेथे जाऊन पिकांची पाहणी करणार आहे. यामध्ये बाजरी, सोयाबीन, कापूस, मूग या पिकांची पाहणी करून ३ आॅक्टोबरपर्यंत अहवाल सादर करावा, असे आ. लक्ष्मण पवार यांनी बैठकीत बोलताना सांगितले. यावेळी शेतकरी उपस्थित होते.(वार्ताहर)