शहरं
Join us  
Trending Stories
1
उड्डाण करताच ब्रिटनमध्ये विमान कोसळले; एअर इंडिया अपघातासारखेच आगीचे लोळ... 
2
पुढील महिन्यापासून संपूर्ण देशात मतदार याद्यांचे सखोल पुनरीक्षण
3
उम्र का तू तमाशा न दिखा, तकाजा कुछ और हैं...; काळाबरोबर खूप काही बदलले...
4
धक्कादायक : बिहारच्या मतदार याद्यांत म्यानमार, नेपाळी, बांगलादेशींचा भरणा
5
नागरिकांना ४ लाखांचे विमा संरक्षण मिळणार? पीएमजेजेबीवाय अंतर्गत विमा संरक्षण दुप्पट करणार
6
विधिज्ञ उज्ज्वल निकम, आणखी तिघे राज्यसभेवर; श्रुंगला, सदानंदन, मीनाक्षी जैन यांचाही समावेश
7
बिहारमध्ये गुंडाराज: १३ दिवसांत ३० हत्या; नेते, अधिकाऱ्यांनाही सोडले नाही
8
उत्तर कोरियाच्या विरोधात जाऊ नका, रशियाचा अमेरिका-जपानला इशारा
9
शनैश्वर बनावट ॲप तयार करणाऱ्यांविरुद्ध गुन्हा दाखल
10
आंदोलने मजेसाठी नसतात, लोकांचे हक्क महत्वाचे; मद्रास हायकोर्ट : पक्षाची मनमानी चालू शकत नाही
11
‘सुंदर’ फिरकीने भारताचा ‘रूट’ मोकळा; भारताला विजयासाठी १९३ धावांचे लक्ष्य
12
भारताचा पराभव, पण मालिका ३-२ ने जिंकली; शेफाली वर्माची अर्धशतकी खेळी व्यर्थ
13
बाजाराची चाल कंपन्यांचे निकाल ठरवणार; विक्रीचा मारा सुरूच
14
तुमच्यामुळे झाला महाराष्ट्र टॉपर! नागरिकांची यूपीआयला पसंती
15
IND vs ENG : अति 'सुंदर'! वॉशिंग्टनच्या फिरकीतील जादूसह टीम इंडियाच्या विजयातील मोठा अडथळा झाला दूर
16
नीरज चोप्रा अन् अरशद नदीम पुन्हा भिडणार; ऑपरेशन सिंदूरनंतर पहिलीच लढत
17
ठाणे: जि.प., पं. समित्यांचा निवडणूक प्रभाग रचना मसुदा प्रसिद्ध; हरकतींसाठी २१ जुलैपर्यंत मुदत
18
भाजपाकडून खासदारकी मिळालेल्या उज्ज्वल निकम यांची संपत्ती किती? मुंबईत किती कोटींची घरं?
19
ब्रूकची आडवी-तिडवी फटकेबाजी! ३ चेंडूत कुटल्या १४ धावा; मग आकाशदीपनं 'मिडल स्टंप' उडवत घेतला बदला
20
"प्रवीण गायकवाड यांच्यावर हल्ला करणाऱ्या गुंडांना तात्काळ अटक करून कठोर कारवाई करा’’, काँग्रेसची मागणी  

किमती कमी करून रासायनिक खत मुबलक उपलब्ध करा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 20, 2021 04:05 IST

औरंगाबाद : केंद्र शासनाने वाढविलेल्या किमती कमी करून शेतकऱ्यांना मुबलक प्रमाणात रासायनिक खत उपलब्ध करून देण्याची मागणी खासदार इम्तियाज ...

औरंगाबाद : केंद्र शासनाने वाढविलेल्या किमती कमी करून शेतकऱ्यांना मुबलक प्रमाणात रासायनिक खत उपलब्ध करून देण्याची मागणी खासदार इम्तियाज जलील यांनी केंद्रीय कृषिमंत्री नरेंद्रसिंग तोमर आणि रासायनिक व खतमंत्री सदानंदा गावडा यांच्याकडे पत्राद्वारे केली आहे. तसेच मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी यासाठी पाठपुरावा करण्याची मागणीही त्यांनी केली.

जिल्ह्यात आधी दुष्काळ नंतर गारपीट, अवकाळी पाऊस, पिकांवर विविध रोगांचा प्रादुर्भाव, कोरोनाचे संक्रमण अशा विविध संकटांचा सामना करत असलेल्या शेतकरी बांधवांसमोर आता पुन्हा रासायनिक खतांचे भाव वाढल्याने संकट निर्माण झाले आहे. दुसऱ्या बाजूला शेतीमालाचे भाव गडगडलेले आहेत. गेल्या वर्षीच्या तुलनेत केंद्राकडून दीडपटीने झालेली खतांची भाववाढ शेतकऱ्यांना परवडणारी नाही. त्यामुळे आर्थिक संकटात सापडलेला शेतकरी हेच का अच्छे दिन असा सवाल विचारत असल्याचे खा. जलील यांनी पत्रात म्हटले आहे.