शहरं
Join us  
Trending Stories
1
"भारतावर 50 टक्के टॅरिफ लवणं सोपं नव्हतं"; ट्रम्प म्हणाले, दोन्ही देशांत मतभेद...
2
नेपाळमध्ये अखेर ठरले! सुशीला कार्कीच होणार अंतरिम पंतप्रधान, संसदही केली बरखास्त
3
गुंडा गावाजवळील ओढ्याला पूर; दोन महिला बेपत्ता, शोध कार्य सुरू
4
“मनसेच्या मदतीची गरज म्हणून उद्धव ठाकरे मातोश्री बाहेर पडले”; शिंदे गटाचे नेते स्पष्टच बोलले
5
मॅथ्यू हेडनचं डोकं फिरल्यासारखं वक्तव्य! लेकीचा इंग्लिश बॅटर जो रुटला मेसेज, म्हणाली...
6
भारतानं चीनचं टेन्शन वाढवलं, शेजारील देशाला पुरवणार ब्रह्मोस क्षेपणास्त्र
7
Saim Ayub Golden Duck! ...अन् म्हणे हा बुमराहला सिक्सर मारणार! ओमानच्या गोलंदाजानं काढली हवा
8
अमेरिकेनंतर आता मेक्सिकोची घोषणा! आशियाई देशांवर ५० टक्के टेरिफ लागणार; चीन, भारतावरही परिणाम
9
तोडफोड, जाळपोळ अन् लूटमार; Gen Z आंदोलनामुळे नेपाळच्या हॉटेल व्यवसायाचं मोठं नुकसान!
10
दोन ठाकरे एकत्र येण्याचा मुहूर्त ठरला; या दिवशी... चंद्रकांत खैरेंनी केली घोषणा
11
आरक्षणावरून आरोप-प्रत्यारोप, महायुतीचे असंतुष्ट मंत्री सरकारसाठी डोकेदुखी ठरणार? चर्चा सुरू
12
“मोदींवर टीका करून मोठे होता येत नाही, जनहितासाठी ठाकरे बंधूंनी एकत्र यावे”; भाजपा नेते थेट बोलले
13
पाक विरुद्ध हिट शो देण्याची तयारी! बुमराह-पांड्यासह टीम इंडियातील खेळाडूंनी दिली Bronco Test! इथं पाहा VIDEO
14
दिल्लीतच नाही, देशभरात फटाक्यांवर बंदी येणार? सर्वोच्च न्यायालयाने काय म्हटले...
15
आरक्षण वाद तापला, जरांगेंची भुजबळांवर टीका; म्हणाले, “नागालँड, नेपाळला पाठवा, तिकडेच शोभतो”
16
'या' मराठी अभिनेत्रीनं वर्षभर लपवून ठेवलं होतं स्वत:चं लग्न, कोणालाही लागला नाही पत्ता!
17
iPhone 17 सीरिजवर मोठी सवलत; आजपासून प्री-बुकिंग सुरू, जाणून घ्या डिटेल्स...
18
"आजकाल मित्रही सापासारखे झाले आहेत...!" मोहन भागवत यांचं मोठं विधान; स्पष्टच बोलले
19
'टेक ऑफ'वेळी चाक निखळलं, धावपट्टीवर सापडलं; मुंबई एअरपोर्टवर स्पाईसजेटच्या विमानाचं 'इमर्जन्सी लँडिंग'
20
"मी हळूहळू राजकारणातून निवृत्त होणार..."; शरद पवारांच्या निष्ठावंत नेत्याने केला खुलासा

किमती कमी करून रासायनिक खत मुबलक उपलब्ध करा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 20, 2021 04:05 IST

औरंगाबाद : केंद्र शासनाने वाढविलेल्या किमती कमी करून शेतकऱ्यांना मुबलक प्रमाणात रासायनिक खत उपलब्ध करून देण्याची मागणी खासदार इम्तियाज ...

औरंगाबाद : केंद्र शासनाने वाढविलेल्या किमती कमी करून शेतकऱ्यांना मुबलक प्रमाणात रासायनिक खत उपलब्ध करून देण्याची मागणी खासदार इम्तियाज जलील यांनी केंद्रीय कृषिमंत्री नरेंद्रसिंग तोमर आणि रासायनिक व खतमंत्री सदानंदा गावडा यांच्याकडे पत्राद्वारे केली आहे. तसेच मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी यासाठी पाठपुरावा करण्याची मागणीही त्यांनी केली.

जिल्ह्यात आधी दुष्काळ नंतर गारपीट, अवकाळी पाऊस, पिकांवर विविध रोगांचा प्रादुर्भाव, कोरोनाचे संक्रमण अशा विविध संकटांचा सामना करत असलेल्या शेतकरी बांधवांसमोर आता पुन्हा रासायनिक खतांचे भाव वाढल्याने संकट निर्माण झाले आहे. दुसऱ्या बाजूला शेतीमालाचे भाव गडगडलेले आहेत. गेल्या वर्षीच्या तुलनेत केंद्राकडून दीडपटीने झालेली खतांची भाववाढ शेतकऱ्यांना परवडणारी नाही. त्यामुळे आर्थिक संकटात सापडलेला शेतकरी हेच का अच्छे दिन असा सवाल विचारत असल्याचे खा. जलील यांनी पत्रात म्हटले आहे.