शहरं
Join us  
Trending Stories
1
T20 World Cup: त्यावेळीच ठरलेलं Shubman Gill संघाबाहेर जाणार; टीम सिलेक्शनची Inside Story
2
दाट धुक्यामुळे दिल्ली विमानतळाचे वेळापत्रक विस्कळीत, १३८ विमान उड्डाणे रद्द, श्रीनगरलाही फटका
3
"सत्ता आणि सामर्थ्य याचा अर्थ आता बदलला आहे..."; जागतिक अशांततेवर जयशंकर यांचे मोठे विधान
4
संरक्षण मंत्रालयात खळबळ; लेफ्टनंट कर्नल दीपक शर्मा यांना लाच घेताना सीबीआयने पकडले; घरात सापडले २ कोटींहून अधिक रोख
5
मीरा भाईंदर: "...त्यातूनच लाडकी बहीण योजनेचा जन्म झाला"; एकनाथ शिंदे यांनी सांगितली कहाणी
6
अमेरिकेचं ‘ऑपरेशन हॉकआय स्ट्राइक’, इस्लामिक स्टेटच्या 70 ठिकाणांवर US चे मोठे हल्ले; प्रकरण काय?
7
"नीतीश वडिलांप्रमाणे, बाप-लेकीत..."; बिहार 'नकाब' वादावर राज्यपाल आरिफ मोहम्मद खान स्पष्टच बोलले
8
Ishan Kishan इतके दिवस टीम इंडियात का नव्हता? 'त्या' दोघांची नावं घेत आगरकरने दिलं उत्तर
9
१५०हून जास्त कॉम्प्युटर्स लुटले, कँटीनची तोडफोड; बांगलादेशात जमावाचा मीडिया हाऊसवर हल्ला
10
आर्थिक निकषावरील आरक्षणाची बुलंद तोफ थंडावली; डॉ. शालिनीताई पाटील यांचे ९४ व्या वर्षी निधन
11
मुंबईप्रमाणे सर्व मनपात काँग्रेस स्वबळावर लढणार की महाविकास आघाडीत? रमेश चेन्नीथला म्हणाले…
12
"आसामला 'पूर्व पाकिस्तान'चा भाग बनवण्याचा कट...!"; पंतप्रधान मोदींचा गुवाहाटीतून काँग्रेसवर मोठा हल्ला 
13
७०० वर्षांनी शनिचे ३ नवपंचम योग, २०२६ करणार भरभराट; ७ राशींना अकल्पनीय लाभ, चौपट कमाई-पैसा अन्…
14
मुंबईत भाजप आमदाराचा राडा; चुकीच्या दिशेने येणाऱ्या रिक्षाचालकाला भररस्त्यात कानाखाली मारली; व्हिडिओ व्हायरल
15
“भ्रष्ट महायुती सरकार विरोधात काँग्रेसचा वैचारिक लढा, मनपा निवडणुकीत...”: हर्षवर्धन सपकाळ
16
BMC Elections : "मुंबई महानगरपालिका निवडणूक स्वबळावर लढणार!"; काँग्रेसची मोठी घोषणा, केले गंभीर आरोप
17
"जोवर बांगलादेश अस्तित्वात आहे, तोवर..."; हादी यांच्या अंत्यसंस्कारावेळी युनूस यांचे विधान
18
“मनरेगा योजनेवर सरकारने बुलडोजर चालवला, आम्ही लढणार, २० वर्षांपूर्वी…”; सोनिया गांधींची टीका
19
'त्या' प्रश्नावर सूर्याची बोलतीच बंद! सर्वांसमोर मुख्य निवडकर्ते आगरकरांना म्हणाला; "तुम्हीच सांगा"
20
खळबळजनक दावा! एपस्टीन फाईल्समध्ये Modi On Board उल्लेख, एका केंद्रीय मंत्र्याचेही नाव समोर
Daily Top 2Weekly Top 5

विद्यार्थिनींची पर्यायी व्यवस्था करा

By admin | Updated: October 12, 2014 00:41 IST

कळंब : येथील आदिवासी मुलींसाठीचे शासकीय वसतीगृह स्थलांतरीत करण्याबाबत शासनाने घेतलेल्या निर्णयाबद्दल समाजघटकांतून तीव्र प्रक्रिया उमटत असतानाच

कळंब : येथील आदिवासी मुलींसाठीचे शासकीय वसतीगृह स्थलांतरीत करण्याबाबत शासनाने घेतलेल्या निर्णयाबद्दल समाजघटकांतून तीव्र प्रक्रिया उमटत असतानाच या वसतिगृहात राहत असलेल्या मुलींच्या पालकांना प्रशासनाने नोटिसा पाठविल्या आहेत़ हे वसतीगृह स्थलांतरीत करण्यात येत असून, या बाबीची गंभीरतेने दखल घेवून पर्यायी व्यवस्था करावी, असे नोटीसीत नमूद करण्यात आले आहे़ या नोटीसीमुळे मुलींच्या शिक्षणासाठी आग्रही असणाऱ्या आदिवासी समाजातील पालकांना अनेक अडचणींना तोंड द्यावे लागणार आहे़कळंब येथे आदिवासी मुलींचे शासकीय वसतीगृह सुरू आहे़ हे वसतीगृह शेंडी (ता़अकोले जि़अहमदनगर) येथे स्थलांतरीत करण्याचा निर्णय घेवून शासनाने त्याची कार्यवाही सुरू केली आहे़ परंतू शासनाच्या या निर्णयामुळे येथे शिक्षण घेत असलेल्या अदिवासी समाजातील मुलींची मात्र, गैरसोय होणार आहे़ याबाबत सोलापूर येथील प्रकल्प अधिकाऱ्यांनी दिलेल्या सूचनेनुसार वसतिगृहाच्या गृहपालांनी हे वसतीगृह गुंडाळण्याची प्रक्रिया सुरू केली होती़ परंतू ९ आॅक्टोबर रोजी हे वसतीगृह हलविण्यास विरोध दर्शविल्यानंतर ही प्रक्रिया थांबली आहे़ याबाबत ‘लोकमत’ने वृत्त प्रकाशित करताच शैक्षणिक तसेच सामाजिक वर्तुळातूनही संस्था तसेच शासनाच्या विरोधात तीव्र संताप व्यक्त होत आहे़