शहरं
Join us  
Trending Stories
1
T20 World Cup: त्यावेळीच ठरलेलं Shubman Gill संघाबाहेर जाणार; टीम सिलेक्शनची Inside Story
2
नवी मुंबई: संजय नाईक पुन्हा 'भाजपावासी'; मुख्यमंत्री, प्रदेशाध्यक्षांची भेट घेत 'घरवापसी'
3
IND vs PAK U19 Asia Cup Final Live Streaming: भारत-पाक महामुकाबला कुठे आणि कसा पाहता येईल?
4
दाट धुक्यामुळे दिल्ली विमानतळाचे वेळापत्रक विस्कळीत, १३८ विमान उड्डाणे रद्द, श्रीनगरलाही फटका
5
"सत्ता आणि सामर्थ्य याचा अर्थ आता बदलला आहे..."; जागतिक अशांततेवर जयशंकर यांचे मोठे विधान
6
संरक्षण मंत्रालयात खळबळ; लेफ्टनंट कर्नल दीपक शर्मा यांना लाच घेताना सीबीआयने पकडले; घरात सापडले २ कोटींहून अधिक रोख
7
मीरा भाईंदर: "...त्यातूनच लाडकी बहीण योजनेचा जन्म झाला"; एकनाथ शिंदे यांनी सांगितली कहाणी
8
अमेरिकेचं ‘ऑपरेशन हॉकआय स्ट्राइक’, इस्लामिक स्टेटच्या 70 ठिकाणांवर US चे मोठे हल्ले; प्रकरण काय?
9
"नीतीश वडिलांप्रमाणे, बाप-लेकीत..."; बिहार 'नकाब' वादावर राज्यपाल आरिफ मोहम्मद खान स्पष्टच बोलले
10
Ishan Kishan इतके दिवस टीम इंडियात का नव्हता? 'त्या' दोघांची नावं घेत आगरकरने दिलं उत्तर
11
१५०हून जास्त कॉम्प्युटर्स लुटले, कँटीनची तोडफोड; बांगलादेशात जमावाचा मीडिया हाऊसवर हल्ला
12
आर्थिक निकषावरील आरक्षणाची बुलंद तोफ थंडावली; डॉ. शालिनीताई पाटील यांचे ९४ व्या वर्षी निधन
13
मुंबईप्रमाणे सर्व मनपात काँग्रेस स्वबळावर लढणार की महाविकास आघाडीत? रमेश चेन्नीथला म्हणाले…
14
"आसामला 'पूर्व पाकिस्तान'चा भाग बनवण्याचा कट...!"; पंतप्रधान मोदींचा गुवाहाटीतून काँग्रेसवर मोठा हल्ला 
15
७०० वर्षांनी शनिचे ३ नवपंचम योग, २०२६ करणार भरभराट; ७ राशींना अकल्पनीय लाभ, चौपट कमाई-पैसा अन्…
16
मुंबईत भाजप आमदाराचा राडा; चुकीच्या दिशेने येणाऱ्या रिक्षाचालकाला भररस्त्यात कानाखाली मारली; व्हिडिओ व्हायरल
17
“भ्रष्ट महायुती सरकार विरोधात काँग्रेसचा वैचारिक लढा, मनपा निवडणुकीत...”: हर्षवर्धन सपकाळ
18
BMC Elections : "मुंबई महानगरपालिका निवडणूक स्वबळावर लढणार!"; काँग्रेसची मोठी घोषणा, केले गंभीर आरोप
19
"जोवर बांगलादेश अस्तित्वात आहे, तोवर..."; हादी यांच्या अंत्यसंस्कारावेळी युनूस यांचे विधान
20
“मनरेगा योजनेवर सरकारने बुलडोजर चालवला, आम्ही लढणार, २० वर्षांपूर्वी…”; सोनिया गांधींची टीका
Daily Top 2Weekly Top 5

शालेय राष्ट्रीय तलवारबाजी स्पर्धेत महाराष्ट्राचे वर्चस्व

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 13, 2018 01:10 IST

नालगोंडा येथे सुरू असलेल्या राष्ट्रीय शालेय तलवारबाजी स्पर्धेत महाराष्ट्राने वर्चस्व राखत सर्वसाधारण विजेतेपदाकडे वाटचाल सुरू केलली आहे.

औरंगाबाद : नालगोंडा येथे सुरू असलेल्या राष्ट्रीय शालेय तलवारबाजी स्पर्धेत महाराष्ट्राने वर्चस्व राखत सर्वसाधारण विजेतेपदाकडे वाटचाल सुरू केलली आहे.महाराष्ट्राने विविध वयोगट व प्रकाराच्या सांघिक गटात मुलांमध्ये दोन सुवर्ण, तीन रौप्य व एक कास्यपदक जिंकले आहे. मुलींच्या सांघिक गटात २ सुवर्ण, २ रौप्य व एक कास्यपदक जिंकले आहे.विशेष म्हणजे औरंगाबादच्या खेळाडूंनीही पदकांची लयलूट केली आहे. त्यात औरंगाबादच्या शाकेर सय्यद याने सांघिक आणि वैयक्तिक, अशी एकूण दोन सुवर्णपदके जिंकली आहेत. आंतरराष्ट्रीय खेळाडू दुर्गेश जहागीरदार याने सांघिक सुवर्ण व वैयक्तिक रौप्यपदक जिंकले आहे. कशिष भराड, हर्षदा वंजारे, अभय शिंदे, दिग्विजय देशमुख यांनी सांघिक गटात सुवर्णपदकाची कमाई केली. सानिका मोरे हिने सांघिक रौप्य, तर यश वाघ व वेदांत खैरनार यांनी सांघिक कास्यपदके जिंकली आहेत. खेळाडूंना अजिंक्य दुधारे, राजू शिंदे, सागर मगरे, विलास उदय डोंगरे, दिनेश वंजारे, अजय त्रिभुवन, स्वप्नील तांगडे, संतोष आवचार, सचिन बोर्डे यांचे मार्गदर्शन लाभले. या संघासोबत संघव्यवस्थापक म्हणून क्रीडा अधिकारी गोकुळ तांदळे काम पाहत आहेत.या यशाबद्दल क्रीडा उपसंचालक राजकुमार माहादावाड, जिल्हा क्रीडा अधिकारी ऊर्मिला मोराळे, भारतीय तलवारबाजी संघटनेचे कोषाध्यक्ष अशोक दुधारे, राज्य संघटनेचे सचिव डॉ. उदय डोंगरे आदींनी खेळाडूंचे अभिनंदन केले आहे.