शहरं
Join us  
Trending Stories
1
"...तर आपल्या प्रजेचं रक्षण करणं हा राजाचा धर्म! लोक लक्षात ठेवतील"; मोहन भागवत स्पष्टच बोलले
2
Pahalgam Terror Attack: मोठाच पेचप्रसंग! ‘त्या’ महिला आता पाकिस्तानात जाऊ शकत नाहीत; नेमका काय आहे ‘लाँग टर्म व्हिसा’?
3
सिंधूच्या पाण्याचा एक थेंबही पाकिस्तानात जाणार नाही...! पण एवढं पाणी भारत कसं वापरणार? ३ पर्यायांवर होतोय विचार
4
Devendra Fadnavis: ४८ तासात पाकिस्तानी लोकांनी देश न सोडल्यास कारवाई करण्यात येणार; मुख्यमंत्र्यांचा इशारा
5
CM पदाबाबत आता खुद्द फडणवीसांनी मनातील इच्छा बोलून दाखवली; बावनकुळेंच्या विधानावर म्हणाले...
6
दहशतवाद्यांचे कंबरडे मोडण्याची तयारी, अनंतनागमधून १७५ जण ताब्यात, लष्कराची मोठी कारवाई
7
'लष्करी कारवायांचे थेट वार्तांकन करू नका; पहलगाम हल्ल्यानंतर केंद्राचा मोठा निर्णय, माध्यमांना सूचना
8
VIDEO: सीमेवर युद्धाची तयारी? लोकांकडून जमिनीखालील सरकारी तळघरांची साफसफाई
9
कधी सारा, कधी अनन्या, अनेक अभिनेत्रींसोबत जोडलं गेलं नाव, शुभमन गिल म्हणतो, "मागच्या ३ वर्षांपासून मी…”  
10
पहलगाम हल्ला: पाकव्याप्त काश्मीर ताब्यात घेणे हाच पर्याय!; ठाकरे गटाची स्वाक्षरी मोहीम
11
“शरद पवारांना आणखी काय पुरावा हवा? कटू सत्य...”; ‘त्या’ विधानावरून मनसे नेत्यांचा पलटवार
12
आता तेही नको! भारत-पाक क्रिकेट संदर्भात गांगुलीचं मोठं वक्तव्य; म्हणाला...
13
पहलगामचा हल्ला, भारताचा पाकवरील 'स्ट्राईक' आणि तिसरं महायुद्ध; नॉस्ट्रॅडॅमसचे भाकित काय?
14
पाकिस्तानला ड्रोन हल्ल्याची भीती! सैनिकांना फोन बंद करण्याचे दिले निर्देश
15
इराणच्या राजाई बंदरात भीषण स्फोट; ४०६ जखमी, अनेकांचा मृत्यू झाल्याची भीती
16
पाकिस्तानींना देश सोडण्याचे आदेश, अदनान सामी सोशल मीडियावर झाला ट्रोल, अखेर संतापून म्हणाला...  
17
"सीमा हैदर भारताची सून, तिला पाकिस्तानात पाठवू नका", राखी सावंतची विनंती, म्हणाली...
18
“२०३४ नंतरही फडणवीस CM असावेत, भाजपाची सत्ता अविरत राहावी”; भाजपा नेत्यांची ‘मन की बात’
19
भारताजवळ आहेत दोन शक्तिशाली ब्रह्मास्त्रं, पाकिस्तानमधील लाहोर, कराचीसारखी शहरं क्षणार्धात करू शकतात नष्ट
20
Mumbai Fire: अंधेरीत आठ मजली इमारतीत अग्नितांडव, १ महिलेचा मृत्यू; ६ जण जखमी

महाराष्ट्राची सौराष्ट्र संघावर ६२ धावांनी मात

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 25, 2018 23:43 IST

वडोदरा येथे सुरू असलेल्या २३ वर्षांखालील पश्चिम विभागीय वनडे क्रिकेट स्पर्धेत कर्णधार जय पांडे, प्रशांत कोरे आणि शमशुझमा काझी यांची अर्धशतके आणि त्यानंतर सिद्धेश वरघंटे याची सुरेख गोलंदाजी या बळावर महाराष्ट्राने सौराष्ट्र संघावर ६२ धावांनी दणदणीत विजय मिळवला.

औरंगाबाद : वडोदरा येथे सुरू असलेल्या २३ वर्षांखालील पश्चिम विभागीय वनडे क्रिकेट स्पर्धेत कर्णधार जय पांडे, प्रशांत कोरे आणि शमशुझमा काझी यांची अर्धशतके आणि त्यानंतर सिद्धेश वरघंटे याची सुरेख गोलंदाजी या बळावर महाराष्ट्राने सौराष्ट्र संघावर ६२ धावांनी दणदणीत विजय मिळवला.महाराष्ट्राने प्रथम फलंदाजी करताना ५0 षटकांत सर्वबाद २७५ धावा फटकावल्या. महाराष्ट्राकडून कर्णधार जय पांडे याने १११ चेंडूंत ४ चौकारांसह सर्वाधिक ७८ धावा केल्या. प्रशांत कोरेने ५९ चेंडूंत ५ चौकारांसह ५६ आणि अष्टपैलू शमशुझमा काझीने ३९ चेंडूंतच २ चौकार व २ षटकारांसह ५0 धावांची खेळी केली. सौराष्ट्रकडून चेतन सकारिया याने ५४ धावांत ४ गडी बाद केले. प्रत्युत्तरात सौराष्ट्रचा संघ ४५.५ षटकांत २१३ धावांत गारद झाला. त्यांच्याकडून ए. कोठारियाने ५३ धावा केल्या. महाराष्ट्राकडून सिद्धेश वरघंटेने ४0 धावांत ४ गडी बाद केले.संक्षिप्त धावफलकमहाराष्ट्र : ५0 षटकांत सर्वबाद २७५.(जय पांडे ७८, प्रशांत कोरे ५६, शमशुझमा काझी ५0, अथर्व काळे २३. चेतन सकारिया ४/५४).सौराष्ट्र : ४५.५ षटकांत सर्वबाद २१३. (ए. कोठारिया ५३. सिद्धेश वरघंटे ४/४0, गौरव काळे २/५४, प्रणय सिंग २/२८).