शहरं
Join us  
Trending Stories
1
"सात भारतीय विमानं पाडली...!"; संयुक्त राष्ट्रांच्या मंचावर खोटारड्या शाहबाज शरीफ यांची नुसती 'फेका-फेक'
2
फुल-ऑन ड्रामा! संयुक्त राष्ट्रांच्या महासभेत नेतन्याहू भाषणाला येताच अनेक देशांचं 'वॉकआउट'
3
अभिषेक शर्माचा महारेकॉर्ड! T20 आशिया कप स्पर्धेत ३०९ धावांसह पाकच्या रिझवानला दिली 'धोबीपछाड'
4
आशिया कप फायनल आधी ICC कडून सूर्यकुमार यादव याच्यावर कारवाई; PCB नं केली होती तक्रार
5
"त्या डोंगरेला निलंबित करा, माझं नाव खराब करता"; वाहतूक कोंडीवरुन एकनाथ शिंदे अधिकाऱ्यांवर संतापले
6
अग्निशमन दलाचे जवान घरात घुसताच सिलिंडरचा स्फोट; फ्लॅटमध्ये लागलेल्या आगीत मुलाचा मृत्यू, ५ जण जखमी
7
ठरलं, ८-९ ऑक्टोबरला PM मोदी महाराष्ट्रात येणार; CM फडणवीस म्हणाले, “नवी मुंबई विमानतळ...”
8
“राऊतांनी खासदारकीचा एक महिन्याचा पगार दिला असता तर आभार मानले असते”; कुणी केली खोचक टीका?
9
"रशियन सैन्यात जावू नका, तुमच्या जीवाला धोका"; सरकारने दिला इशारा, म्हणाले, "२७ भारतीय..."
10
या एसयूव्हीचं फक्त नावच काफी...! विक्रीच्या बाबतीत पुन्हा ठरली नंबर-1; 38% मार्केट केला एकटीनं 'कॅप्चर'
11
भारताच्या दिग्गज डिफेंस कंपनीला थेट इस्रायलमधून मिळाली मोठी ऑर्डर, अशी आहे शअरची स्थिती
12
VIDEO: बापरे... चिमुरड्याने बसल्या बैठकीला कचाकचा खाल्ल्या हिरव्या मिरच्या, नेटकरीही थक्क
13
कोण आहेत अरुणाचल प्रदेशात पंतप्रधान मोदींचं स्वागत करणाऱ्या या 'डॅशिंग' IAS अधिकारी? सोशल मीडियावर होतायत व्हायरल!
14
“६०० कोटींचा फंड, लोक मरत होते, पण एक पैसा खर्च केला नाही”; CM फडणवीसांचा ठाकरेंवर हल्लाबोल
15
MPSC Exam 2025: विद्यार्थ्यांच्या मागणीला यश, एमपीएससी परीक्षा पुढे ढकलली! आयोगाकडून नवीन तारीख जाहीर
16
IND vs PAK : भारत-पाक लढाई अन् 'गन' सेलिब्रेशनचा वाद! पाकिस्तानी फलंदाजानं घेतलं धोनी-कोहलीचं नाव
17
'मोदी-पुतीन यांच्यात चर्चा नाही, नाटो प्रमुख खोटं बोलताहेत'; परराष्ट्र मंत्रालयाने म्हटलं, "बोलताना जरा..."
18
सोयाबीन शेतकऱ्यांना प्रतिहेक्टरी ५० हजार मदत द्या; विजय वडेट्टीवारांचे कृषिमंत्र्यांना पत्र
19
"मंत्र्यांच्या दौऱ्यामुळे सरकारचे पंचनाम्याऐवजी राजशिष्टाचाराकडे लक्ष"; शरद पवारांनी शासनाला दिला सल्ला
20
VIDEO: पाकिस्तानच्या मंत्र्यांची 'आंतरराष्ट्रीय' फजिती, AI वर भाषण देताना अनेक उच्चार चुकले

जेवण अर्धवट सोडून घेतला गळफास

By admin | Updated: September 12, 2016 23:24 IST

औरंगाबाद : जेवण अर्धवट सोडून खरकट्या हातानेच छताला गळफास घेऊन एका तरुणाने आत्महत्या केली. ही खळबळजनक घटना रविवारी रात्री साडेबारा वाजेच्या सुमारास उघडकीस आली.

औरंगाबाद : जेवण अर्धवट सोडून खरकट्या हातानेच छताला गळफास घेऊन एका तरुणाने आत्महत्या केली. ही खळबळजनक घटना रविवारी रात्री साडेबारा वाजेच्या सुमारास उघडकीस आली. याप्रकरणी एमआयडीसी सिडको पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.ज्ञानेश्वर पंढरीनाथ खराटे (२५, रा. पॉवरलूम, ब्रीजवाडी) असे आत्महत्या केलेल्या तरुणाचे नाव आहे. पोलिसांनी सांगितले की, ज्ञानेश्वर एका खाजगी कंपनीत काम करीत असे.रविवारी रात्री त्याचा भाऊ नोकरीवर गेलेला होता. तर आई आजारी असल्याने ती बहिणीच्या घरी गेलेली आहे. वॉचमन असलेले वडील रात्रपाळीला गेलेले होते. ज्ञानेश्वरचा घरगुती कारणावरून भाऊ, भावजयीसोबत वाद होत असे. रविवारी रात्री साडेअकरा वाजेच्या सुमारास तो घरी एकटाच जेवण करीत होता. जेवण करीत असताना अचानक त्याच्या डोक्यात आत्महत्येचा विचार आला. जेवण अर्धवट सोडून त्याने गळफास घेतला.तासाभरानंतर ड्यूटी संपवून त्याचा भाऊ घरी आला तेव्हा ज्ञानेश्वरने गळफास घेतल्याचे त्यास दिसले. त्यानंतर त्याने आरडाओरड केल्याने शेजारी धावले. त्यांच्या मदतीने त्यास घाटी रु ग्णालयात दाखल केले. अपघात विभागातील डॉक्टरांनी त्यास तपासून मृत घोषित केले. याविषयी एमआयडीसी सिडको ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. घरगुती कारणावरून ज्ञानेश्वरने आत्महत्या केल्याचे पोहेकॉ. शेख यांनी सांगितले.