शहरं
Join us  
Trending Stories
1
Eknath Shinde: काँग्रेसने पाकिस्तानला उत्तर देण्याची कधीच हिंमत दाखवली नाही, शिंदेंची टीका
2
मुस्लीम विद्यार्थी चारच, पण 159 जणांना नमाज पठण करण्यास भाग पाडलं; प्रोफेसरला अटक!
3
युद्धात पाकिस्तानच्या बाजूनं उभं राहणार, भारताचे तुकडे होतील; कोण आहे हा दिल्लीचा शत्रू? मुनीर सैन्यासोबत लढण्याची केली घोषणा
4
पुण्यात आल्यावर मुंबईच्या तरुणीला पटवलं, शरीरसंबंधही ठेवले; नंतर तिच्याच मैत्रिणीसोबत...
5
भयंकर! नवरा-नवरीसोबत आक्रित घडलं, कारला भीषण आग; ७ जणांनी उड्या मारुन वाचवला जीव
6
वैभव सूर्यवंशीने ठोकलं विक्रमी शतक, पण आता लागू शकते क्रिकेटबंदी; खेळाडूच्या आरोपाने चर्चांना उधाण
7
छाया कदम यांनी 'ती' गोष्ट अभिमानाने सांगितली अन् अडचणी वाढल्या; अभिनेत्रीची होणार चौकशी
8
Traffic News: पुणे-मुंबई एक्सप्रेसवेवर मोठी वाहतूक कोंडी, ५ किलोमीटरपर्यंत वाहनांच्या रांगा
9
अरे व्वा! रुग्णालयात अनोखा विवाहसोहळा, आजारी वधूला उचलून घेऊन नवरदेवाने घेतल्या सप्तपदी
10
'वेव्हज हे फक्त नाव नाही तर...'; PM मोदींनी WAVES परिषदेमध्ये मनोरंजन क्षेत्रासाठी केली मोठी घोषणा
11
Nagpur: मित्राचा वाढदिवस ठरला आयुष्यातील शेवटचा दिवस, स्विमिंग पूलमध्ये बुडून तरुणाचा मृत्यू
12
“राज ठाकरे-उद्धव ठाकरे एकत्र येत असतील तर...”; मनसे-ठाकरे गट युतीवर काँग्रेस नेते थेट बोलले
13
"सैनिकांचे मनोबल तोडू नका"; पहलगाम हल्ल्याची चौकशी करण्याची मागणी करणाऱ्यांना कोर्टाने फटकारले
14
एआयमुळे २०००० नोकऱ्या मिळणार, Cognizant २०२५ मध्ये फ्रेशर्सची भरती करणार
15
“उद्धव-राज ठाकरे दोघेही भावासमान, महाराष्ट्र हितासाठी मनाचा मोठेपणा दाखवत...”: सुप्रिया सुळे
16
Video - अरे बापरे! टँकर पलटताच तेल लुटण्यासाठी बादल्या, कॅन घेऊन लोकांची झुंबड
17
नाशिक: पोलिसांच्या हाताला झटका देऊन पळालेला क्रिश सापडला, कुठे बसला होता लपून?
18
कोण आहे 'तो' चोर? ज्याचं सर्वच करताहेत भरभरून कौतुक; कोट्यवधी रुपये चोरले अन्...
19
३५ वर्ष हेच सुरू, काश्मिरींना खूप त्रास सहन करावा लागतो; पहलगामवरून फारूक अब्दुल्ला थेट बोलले
20
कर्मचाऱ्याचे पीएफ ट्रान्सफर होणार कंपनीच्या मंजुरीविना, नोकरी बदलताना प्रक्रिया होणार सुलभ

नेत्यांपेक्षा भाविक महत्त्वाचे

By admin | Updated: April 22, 2016 00:34 IST

वडवणी : भगवानगड असो वा भगवानबाबाचा नारळी सप्ताह असो, या ठिकाणी राजकीय नेत्यांपेक्षा भाविक महत्त्वाचे आहेत, अशी स्पष्टोक्ती भगवानगडाचे महंत नामदेवशास्त्री यांनी

वडवणी : भगवानगड असो वा भगवानबाबाचा नारळी सप्ताह असो, या ठिकाणी राजकीय नेत्यांपेक्षा भाविक महत्त्वाचे आहेत, अशी स्पष्टोक्ती भगवानगडाचे महंत नामदेवशास्त्री यांनी गुरूवारी पत्रकारांशी बोलताना केली. कोठरबन येथे सुरू असलेल्या नारळी सप्ताहाच्या व्यासपीठावर नेत्यांना प्रवेश नसल्याचेही त्यांनी सांगितलेकोठरबन येथे ८३ व्या नारळी सप्ताहास दोन दिवसापूर्वीच सुरू झाला आहे. संपूर्ण परिसरात भक्तीमय वातावरण पसरले आहे. भगवानगडाचे मठाधिपती नामदेवशास्त्री हे गावात असून दररोज दुपारी ४ ते ६ या वेळेत ज्ञानेश्वरी भावनिरोपण करतात. यासाठी राज्यभरातून भाविकांनी गर्दी केली आहे. सप्ताहासाठी ग्रामस्थांनी ६० लाख रूपयांची वर्गणी जमा केली आहे.नामदेव महाराज शास्त्री म्हणाले की, संप्रदाय हा राजकीय नेत्यांपासून अलिप्त राहणार आहे. सप्ताहानिमित्त येणारे सर्व भगवानबाबांचे भक्त असतात. भगवानगडावर राजकीय व्यासपीठाला बंदी घातल्याचेही त्यांनी यावेळी सांगितले. नामदेव महाराज शास्त्रींच्या भूमिकेला ग्रामस्थांनीही पाठिंबा दर्शविला आहे. (वार्ताहर)