शहरं
Join us  
Trending Stories
1
भुईमूग बाजारात नेला अन् पावसामुळे वाहून गेला; महाराष्ट्रातील शेतकऱ्याला थेट केंद्रीय कृषिमंत्र्याचा कॉल; म्हणाले...
2
"भारत धर्मशाळा नाही, जिथं जगातील शरणार्थींना ठेवू शकतो..."; सुप्रीम कोर्टाची टिप्पणी
3
सूरतमध्ये २३ वर्षीय युवतीवर गँगरेप; पोलिसांनी भाजपा पदाधिकाऱ्यासह त्याच्या मित्राला केली अटक
4
प्लेऑफ्सआधी RCB ची मोठी चाल! रोहित, शुबमनवर भारी पडलेल्या झिम्बाब्वेच्या गड्यावर खेळला डाव
5
सैफुल्लाह खालिदचा खात्मा...आतापर्यंत १५ हून अधिक क्रूर दहशतवाद्यांना 'सीक्रेट किलर'ने मारले
6
IPL 2025: एकच नंबर..!! प्रिती झिंटा स्वत: जाऊन वैभव सूर्यवंशीला भेटली, केलं खास कौतुक (Video)
7
हृदयद्रावक! बहिणीच्या मुलावर आईसारखी केली माया अन् रागाच्या भरात त्यालाच संपवलं, कारण...
8
आठवड्यातून नेमका किती वेळा रेफ्रिजरेटर बंद करावा, कशामुळे होऊ शकतो लवकर खराब?
9
Mumbai Covid: मुंबईतील केईएम रुग्णालयात दोन रुग्णांचा कोविडमुळे मृत्यू; रुग्णालयाने अखेर काय सांगितलं?
10
चाळीशी ओलांडली तरी मुक्ता बर्वे का आहे सिंगल? या विवाहित दिग्दर्शकावर होतं अभिनेत्रीचं क्रश
11
"बाई आणि बाटली..." शरद पोंक्षेंकडून मुलाला दोन महत्त्वाचे सल्ले, म्हणाले "नाहीतर करिअरची वाट"
12
७ वर्षांनी 'टीम मोदी'मध्ये परतले एमजे अकबर; केंद्रीय मंत्रिपदाचा का द्यावा लागला होता राजीनामा?
13
भारताचा संघ Asia Cup 2025 मध्ये सहभागी होणार? BCCI ने दिली महत्त्वाची ताजी अपडेट
14
Shrikant Shinde On Rahul Gandhi: 'राहुल गांधींना देशभक्तीपेक्षा राजकारणात रस' श्रीकांत शिंदेंचा टोला
15
"मला आतापर्यंत भेटलेला सर्वात मेहनती भारतीय"; दिव्यांग रिक्षा चालकाला पाहून व्लॉगर भावुक
16
'सिमकार्ड नको, आता काहीतरी मोठे करा...', हरियाणाच्या तारीफला पाकिस्तानने दिले होते 'हे' काम!
17
अभिनेत्री शिल्पा शिरोडकरला कोरोनाचं निदान, सोशल मीडियावर पोस्ट शेअर करत दिली माहिती
18
बाजारात चढ-उतार! इन्फोसिससह 'हे' शेअर्स घसरले; तुमच्या पोर्टफोलिओवर काय परिणाम?
19
Mumbai: नाल्यात अडकलेल्या मुलीला वाचवण्याच्या प्रयत्नात एका तरुणाचा दुर्दैवी मृत्यू
20
"त्यांनी माझं पॅकअप केलं होतं..", आमिर खानमुळे 'तारक मेहता...' फेम अभिनेत्याची गेली नोकरी

मध्यम प्रकल्पांमध्ये अत्यल्प जलसाठा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 31, 2017 00:12 IST

जिल्ह्यातील लघु व मध्यम प्रकल्पांमध्ये उपयुक्त जलसाठ्याची टक्केवारी केवळ १४.४४ टक्के आहे. गत आठवड्यातील दमदार पावसानंतरही प्रकल्पांमधील पाणी पातळीत वाढ झालेली नाही.

लोकमत न्यूज नेटवर्कजालना : जिल्ह्यातील लघु व मध्यम प्रकल्पांमध्ये उपयुक्त जलसाठ्याची टक्केवारी केवळ १४.४४ टक्के आहे. गत आठवड्यातील दमदार पावसानंतरही प्रकल्पांमधील पाणी पातळीत वाढ झालेली नाही.जालना जिल्ह्यात आतापर्यंत ४२३.७७ मिलीमीटर पाऊस झाला आहे. जिल्ह्यातील ७ मध्यम व ५७ लघु प्रकल्पांपैकी सुमारे ३५ प्रकल्पांमधील पाणीसाठा जोत्याखाली आहे. कल्याण गिरजा, कल्याण मध्यम, अप्पर दुधना, जुई मध्यम, गल्हाटी मध्यम प्रकल्प, धामना व जीवरेखा या प्रकल्पांमधील पाणीपातळी ५० टक्कयांपेक्षा कमी आहे. या प्रकल्पांमधून अनेक गावांना पाणीपुरवठा केला जातो. येणाºया काळात समाधानकारक पाऊस न झाल्यास बहुतांश गावांमधील पिण्याच्या पाण्याचा प्रश्न गंभीर होण्याची शक्यता आहे.काही दिवसांपासून जिल्ह्यात पावसाने हजेरी लावली. मात्र, परतूर, घनसावंगी, अंबड वगळता भोकरदन, जालना, जाफराबाद, मंठा, बदनापूर तालुक्यात समाधानकारक पाऊस झालेला नाही. त्यामुळे विहिरींच्या पाणीपातळीत अद्यापही वाढ झालेली नाही. उपलब्ध पाण्याचे ठिबक सिंचनच्या साहाय्याने नियोजन करून पिकांना पाणी देत आहेत.