शहरं
Join us  
Trending Stories
1
"सैनिकांचे मनोबल तोडू नका"; पहलगाम हल्ल्याची चौकशी करण्याची मागणी करणाऱ्यांना कोर्टाने फटकारले
2
महायुती सरकारचं १०० दिवसांचं प्रगती पुस्तक जाहीर; २४ टक्के मिळवत 'हा' विभाग ठरला नापास
3
३५ वर्ष हेच सुरू, काश्मिरींना खूप त्रास सहन करावा लागतो; पहलगामवरून फारूक अब्दुल्ला थेट बोलले
4
पहलगाम हल्ल्याच्या लिंक शोधतेय ATS! तपासला सुरुवा होताच रुग्णालयात पोहोचली सीमा हैदर; जाणून घ्या संपूर्ण प्रकरण
5
UPI युजर्ससाठी दिलासादायक बातमी, आता प्रत्येक ट्रान्झॅक्शन १५ सेकंदात होणार; स्टेटसही लवकर कळणार
6
अमृता खानविलकरची Waves summit मध्ये हजेरी, 'थलायवा'सोबत फोटो शेअर करत म्हणाली...
7
“राज्य किती कमजोर झाले याची श्वेतपत्रिका काढा, दिल्लीसमोर झुकणारा महाराष्ट्र निर्माण झाला”
8
Pahalgam Terror Attack : "तुमची आजी जिवंत असती तर पहलगाम हल्ला झाला नसता"; राहुल गांधींना भेटताच शुभमचे वडील भावुक
9
“आरक्षणाची ५० टक्क्यांची मर्यादा हटवावी, जातनिहाय जनगणनेची कालमर्यादा जाहीर करावी”: काँग्रेस
10
"समस्या दाढीची नाही, तर..."; पतीला सोडून दीरासोबत पळाली होती वहिनी, कहानीत नवा ट्विस्ट
11
प्रत्येक पाकिस्तानीने भारत सोडला पाहिजे, भारत सरकारने परतण्याची अंतिम मुदत वाढवली
12
“जातनिहाय जनगणना निर्णयाचे श्रेय राहुल गांधींनाच, सरकारला गुडघे टेकायला लागले”: संजय राऊत
13
भरत जाधव यांनी शेतात बांधलंय राधाकृष्णाचं मंदिर, म्हणाले- "मुंबईत येताना वडिलांनी कृष्णाचा फोटो आणला आणि... "
14
भारतानं एअरस्पेस केली बंद, जाणून घ्या पाकिस्तानला कसा बसणार फटका; 'इतकं' होणार नुकसान
15
पतीला लागला नाद! एका महिलेसोबत रंगेहाथ पकडल्यानंतर दुसरीसोबत गेला पळून, पत्नीने...
16
इलेक्ट्रिक शॉक, हाडे मोडली, डोळे, मेंदूही काढला,अन्...: महिला पत्रकाराचा भयावह अंत
17
अजिबात 'या' वेळी करू नका ब्रश, नाहीतर लवकर किडतील दात; ९०% लोक करतात 'ही' चूक
18
दारूची बाटली फुटली अन् वाद झाला; मैत्री झाली पण, नंतर...; सीसीटीव्हीमुळे उलगडली व्यक्तीच्या हत्येची कहाणी
19
आजपासून ११ राज्यांतील १५ बँका बंद, ग्रामीण बँकांचं मर्जर; One State-One RRB पॉलिसी झाली लागू
20
भारताकडून पाकिस्तानचा गोल्ड मेडिलिस्ट अर्शद नदीमचे इंस्टाग्राम अकाऊंट ब्लॉक!

सोशल मीडियामुळे प्रत्यक्ष संवाद हरवले

By admin | Updated: December 14, 2015 23:53 IST

शेवगा : माहिती व तंत्रज्ञानाच्या युगात आधुनिकीकरणाचे प्रमुख केंद्रबिंदू असलेल्या इंटरनेटमुळे माणूस जगात कोणत्याही कोपऱ्यात असला तरी सहजपणे कानोसा घेताना दिसत आहे.

शेवगा : माहिती व तंत्रज्ञानाच्या युगात आधुनिकीकरणाचे प्रमुख केंद्रबिंदू असलेल्या इंटरनेटमुळे माणूस जगात कोणत्याही कोपऱ्यात असला तरी सहजपणे कानोसा घेताना दिसत आहे.सोशल नेटवर्किंग साईटवर प्रवेश केल्याने या माध्यमातून प्रत्येक जण एकमेकांशी आॅनलाईन संवाद साधण्यात मग्न असतात. आता ग्रामीण भागातही सगळीकडे व्हॉटसअ‍ॅपचे वेड पसरले आहे. आता तर चौदा-पंधरा वर्षांची मुले स्मार्ट फोनच्या आहारी पडले आहे. या वयात मुलांना शिक्षण घेण्याची गरज असते; पण या वयात त्यांना व्हॉटसअ‍ॅपचे वेड लागले आहे. पालकांनी आपल्या मुलांना आळा घालायला पाहिजे. माहिती मिळविण्याच्या नावाखाली सोशल नेटवर्कींग गरजेपेक्षा जास्त वापर होत असून विद्यार्थी व तरुण पिढीला या गोष्टीचे व्यसन जडले आहे. काही वेळेस त्याच्या गैरवापरामुळे गुन्हेगारीचे प्रमाण वाढत चालले आहे. इंटरनेट जमाण्यात तरुण पिढी मैदानी खेळाकडे दिवसेंदिवस विसर पडत आहे. इंटरनेट माध्यमांमुळे विकासाला चालना मिळत आहे. आपल्या ओळखीच्या किंवा अनोळखी संपर्कात राहून आपल्या संवाद साधण्यासाठी व्हॉटसअ‍ॅपचा वापर करीत आहे. आता स्मार्ट फोनच्या रुपाने उपलब्ध सोशल नेटवर्किंगचा जास्त जास्त वापर करण्यात आजच्या युगातील तरुण पिढी आघाडीवर दिसून येत आहे. एक विशिष्ट मर्यादेपेक्षा जास्त वापर होत असल्याने त्याचे काही फायदे तर तोटेही होतात. नवनवीन माहिती प्राप्त होते. परंतु जास्त वापर केल्याने मानसिक आजार जडण्याची शक्यता वर्तविली जात आहे. पूर्वीच्या काळी सामाजिक ठिकाणी समोरासमोर चर्चा रंगायच्या. यातून संवाद होऊन अनेक नावीन्यपूर्ण माहिती चर्चामधून व्हायची. परंतु आता इंटरनेट व्हॉटसप्अ‍ॅप,फेसबूक आदींमुळे कौटुंबिक, सामाजिक विकासासाठी कराव्या लागणाऱ्या चर्चा, प्रत्यक्ष संवाद हरवल्याचे चित्र दिसत आहे. मानवी जीवनात वरदान ठरलेल्या इंटरनेटच्या वापरात सर्वाधिक विद्यार्थी व तरुण पिढी आघाडीवर आहे. (वार्ताहर)