शहरं
Join us  
Trending Stories
1
नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाला दि.बा. पाटलांचे नाव; PM मोदींची राज्य सरकारच्या निर्णयाला मंजुरी
2
POKमध्ये पाकचे अत्याचार, भारताची पहिली प्रतिक्रिया; असीम मुनीर यांचा घेतला खरपूस समाचार
3
IND vs AUS : तिलक वर्माचं शतक थोडक्यात हुकलं; ऑस्ट्रेलिविरुद्ध अभिषेक शर्मावर 'गोल्डन डक'ची नामुष्की
4
सणासुदीच्या तोंडावर सोन्या-चांदीचे दर घसरले! तुमच्या शहरात आज एका तोळ्याची किंमत किती?
5
IND vs WI: ‘ध्रुव तारा’ चमकला! पहिल्या सेंच्युरीनंतर बॅटची बंदूक करून 'बाप-माणसाला' सेल्युट! (VIDEO)
6
काँग्रेसनेही निवडणुकांसाठी कंबर कसली! नागपुरात ४, ५ ऑक्टोबरला विचारमंथन कार्यशाळा
7
'आता संयम ठेवणार नाही; पाकिस्तानला जगाच्या नकाशावरुन मिटवू...', लष्करप्रमुखांचा पाकला थेट इशारा
8
Business: २ मित्रांनी सोडली कॉर्पोरेट नोकरी, दूध विकून झाले कोट्यधीश, तयार केला मोठा ब्रँड!
9
भारीच! महागडे प्रोडक्ट सोडा... गळणाऱ्या केसांवर रामबाण उपाय; एकदा करून बघाच
10
“मुंबईच्या गरब्यात सेलिब्रिटींवर लाखोंची उधळण, तेच पैसे शेतऱ्यांना दिले असते”: रोहित पाटील
11
Video: अमानवीय! आधी टक्कर मारली, मग गाडीखाली चिरडले; बैलाची अतिशय क्रुर हत्या...
12
इंट्राडे उच्चांकावरून थेट ११% घसरला हा शेअर, गुंतवणूकदारांना मोठा फटका; रेखा झुनझुनवालांचीही गुंतवणूक
13
Bhiwandi Crime: तोंडात कुरकुरे अन् निपचित पडलेला मृतदेह; कोर्टातून फरार झालेल्या आरोपीचा चिमुकलीवर अत्याचार
14
सचिन तेंडुलकरची गुंतवणूक असलेला शेअर रॉकेट बनला, झटक्यात 10% वधारला! दिला जातोय खरेदीचा सल्ला
15
Navi Mumbai Crime: इन्स्टाग्रावर ओळख, वाशीमध्ये भेटायला बोलावले; 16 वर्षाच्या मुलीवर कारमध्येच...
16
Kojagiri Purnima 2025:कोजागरी पौर्णिमेला चंद्र प्रकाश अंगावर घ्यावा असे म्हणतात; का ते माहितीय?
17
मुंबई-पुण्यात घरांच्या विक्रीत १७% घट; 'या' कारणांमुळे ग्राहकांनी फिरवली पाठ; किमती कमी होणार का?
18
‘आयुष्मान भारत’ योजना बंद पडली? नागपूरच्या रुग्णालयांमध्ये उघडकीस आले धक्कादायक वास्तव; रुग्णांना सेवा नाकारल्या
19
Video - "देवाने हे नियम बनवले नाहीत..."; शॉर्ट्स घालून महिलेने मंदिरात प्रवेश केल्याने मोठा गोंधळ
20
VIDEO: 'पॉवर हिटिंग'! ३ वर्षांच्या चिमुरड्याची बॅटिंग पाहून तुम्हीही म्हणाल- What a Shot!

समृद्धीचा पूल बांधकामामुळे दुधडच्या शेतकऱ्याचे नुकसान!

By | Updated: December 6, 2020 04:00 IST

दुधड : समृद्धी महामार्गाच्या पुलाच्या बांधकामात पुलावरील पाणी ज्या शेतकऱ्यांच्या शेतातून वळविण्यात आले. त्यामुळे दुधड येथील शेतकरी दिवटे यांचे ...

दुधड : समृद्धी महामार्गाच्या पुलाच्या बांधकामात पुलावरील पाणी ज्या शेतकऱ्यांच्या शेतातून वळविण्यात आले. त्यामुळे दुधड येथील शेतकरी दिवटे यांचे नुकसान झाले आहे. त्यासंबंधी मदत देण्यात यावी, अशी मागणी जिल्हाधिकारी यांना करण्यात आलेली आहे. मात्र, सहा महिन्यांपासून नुकसानभरपाई मिळाली नाही. तर बांधकाम कंपनीला मदत करण्याच्या सूचना जिल्हाधिकाऱ्यांनी दिल्या असल्या तरी कंपनीच्या व्यवस्थापकाकडून शेतकऱ्याशी अरेरावी केली जात आहे. हा प्रकार गुरुवारी घडल्यानंतर पुन्हा गावातील शेतकऱ्यांनी जिल्हाधिकाऱ्यांकडे धाव घेतली आहे.

निवेदनात म्हटले आहे की, समृद्धी महामार्गाचे काम भांबर्डा (ता. औरंगाबाद) येथून जात असून या महामार्गालगत असलेल्या शेतकरी संतोष दिवटे यांचे दोन एकर जमिनीतील डाळिंबाचे नुकसान केवळ पाणी वळ‌विल्याने झाले होते. पुलाच्या कामासाठी महामार्गालगत असलेला जुना पूल बंद करण्यात आला. वाहत येणारे पाणी थेट नवीन तयार करण्यात आलेल्या नाल्यात न सोडता शेतकरी दिवटे यांच्या शेतात सोडण्यात आले. त्यामुळे सहा महिन्यांपूर्वी झालेल्या पावसामुळे दिवटे यांचे मोठे नुकसान झाले. त्यानंतर संबंधित विभाग या पिकाचा पंचनामा करून गेला होता. पंचनामा करून गेल्यावर सहा महिने झाले तरी फिरकले नाहीत. मदत न मिळाल्याने अखेर शेतकरी हतबल झाला आहे.

शेतकऱ्यांशी अरेरावी

जिल्हाधिकाऱ्यांकडे तक्रार केल्यानंतर मेघा इन्फ्रास्ट्रक्चर या बांधकाम कंपनीला शेतकऱ्यांच्या समस्या सोडवा व मदत द्या, अशा सूचना देण्यात आल्या. कंपनीचे व्यवस्थापक नरसिंह कुंडी, समन्वयक अधिकारी अंबादास घागरे हे गुरुवार, ३ रोजी आले होते. सदर चर्चा करत असताना मेघा कंपनीच्या मॅनेजरकडून शेतकऱ्यांना हातवारे करत अरेरावीची भाषा वापरून अपमान करण्यात आला.

फोटो -