शहरं
Join us  
Trending Stories
1
Mumbai Railway Accident: ठाण्याजवळ रेल्वे दुर्घटना! धावत्या ट्रेनमधून ट्रॅकवर पडले प्रवासी, पाच जणांचा मृत्यू; बचावकार्य सुरू
2
सोनम, सुपारी अन् सरेंडर, समोर आला लव्ह ट्रँगल...! कोण आहे राज कुशवाह? याच्यामुळेच तर झाला नसेल राजाचा 'मर्डर'?
3
दारावर लटकून प्रवास, समोरच्या ट्रेनमधील प्रवाशांना धडक अन्...; मुंब्रामधील रेल्वे दुर्घटनेचे कारण समोर
4
"मी सिनेइंडस्ट्रीतला नाही...", मुंबई सोडून गावाला का स्थायिक झाले नाना पाटेकर?, बिग बींना सांगितलेलं कारण
5
'आम्ही कोणत्याही पक्षाशी...' ठाकरे बंधूंच्या युतीच्या चर्चेवर आदित्य ठाकरे स्पष्टच बोलले!
6
Mumbai Local: नव्या लोकलचे दरवाजे आपोआप बंद होणार, मुंबई रेल्वे अपघातानंतर प्रशासनाला जाग!
7
Raja Raghuvanshi : सोनम बेवफा! ११ मे ला लग्न, २० ला हनिमून, २३ ला हत्या; १७ दिवसांनी कोणाला केला पहिला फोन?
8
Vat Purnima 2025: सावित्रीने सत्यवानाचे प्राण वाचवले, तेव्हा यमाशी कसा झाला होता अखेरचा संवाद? वाचा!
9
अहिल्यानगर : एमपीएल क्रिकेट सामना बघून परताना गाडीचा भीषण अपघात; जळगावमधील दोन ठार, ११ जखमी
10
मुलाचा जन्म, पण उपचारादरम्यान मातेचा मृत्यू; छत्रपती संभाजीनगरात पुण्याच्या घटनेची पुनरावृत्ती
11
"मला चुकीच्या पद्धतीने स्पर्श केला", २५ वर्ष लहान अभिनेत्रीने मिथुन चक्रवर्तींवर केलेला आरोप
12
पोलिस मेघालय-मध्य प्रदेशात शोधत राहिले; 'बेवफा' सोनम प्रियकरासोबत युपीत सापडली...
13
Vat Purnima 2025: वडाची पूजा झाल्यावर 'हा' श्लोक म्हणायला विसरू नका, तरच पूर्ण होईल व्रत!
14
Vat Purnima 2025: केवळ सौभाग्यासाठी नाही, तर दीर्घायुष्यासाठी करा वटवृक्षाची पुजा!
15
भारतात पहिल्यांदाच MCX नं केलं असं काम की विक्रमी उच्चांकी स्तरावर पोहोचले शेअर्स, जाणून घ्या
16
"आमची मुलगी असं का करेल? असं करायचं असतं, तर ती..."; सोनमच्या वडिलांची पहिली प्रतिक्रिया काय?
17
"गेल्या १० वर्षांपासून मी मानसोपचार...", अमृता सुभाषने केला खुलासा; कारणही सांगितलं
18
अनिल अंबानींची कंपनी करणार ₹५००० कोटींची गुंतवणूक; संरक्षण क्षेत्रात इतिहास रचण्यास तयार
19
७ वर्षांत एफडीआयमध्ये महाराष्ट्र टॉप, परदेशातील सर्वाधिक गुंतवणूक राज्यात; पायाभूत सुविधांतील सुधारणा ठरतेय मोठ्या फायद्याची

भगवान बुद्धांचा शांतीचा विचार जगाला आवश्यक - दत्ता भगत

By admin | Updated: May 16, 2014 00:16 IST

नांदेड : केळूस्कर गुरूजींनी बालवयातच डॉ़ बाबासाहेब आंबेडकरांवर तथागताचे संस्कार घडविले़

 नांदेड : केळूस्कर गुरूजींनी बालवयातच डॉ़ बाबासाहेब आंबेडकरांवर तथागताचे संस्कार घडविले़ त्यातूनच बाबासाहेब बुद्ध विचारांकडे वळले़ आज बुद्ध विचारांची गरज संपूर्ण जगाला असल्याचे प्रतिपादन विचारवंत प्रा़ दत्ता भगत यांनी केले़ बुद्ध जयंतीचे औचित्य साधून प्रा़ भगत लिखित गौतम बुद्धांचे संक्षिप्त चरित्र, गोष्ट गोधराजाची आणि विजयी विश्व तिरंगा प्यारा या तीन पुस्तकांचे प्रकाशन बुधवारी करण्यात आले़ जि़ प़ च्या यशवंतराव चव्हाण सभागृहात झालेल्या सोहळ्याच्या अध्यक्षस्थानी आकाशवाणीचे कार्यक्रमाधिकारी भीमराव शेळके होते़ तर प्रा़ डॉ़ राजेंद्र गोणारकर, जि़ प़ चे मुख्य कार्यकारी अधिकारी अभिमन्यू काळे, उपमुख्य कार्यकारी अधिकारी शिवाजीराव कपाळे, प्रज्ञा ग्रंथालयाचे अध्यक्ष प्रा़ सी़ टी़ कांबळे, गणेशराज सोनाळे यांची प्रमुख उपस्थिती होती़ प्रा़ भगत यांनी पुस्तक लेखनामागची आपली भूमिका विशद केली़ बुद्ध चरित्राचे पहिले लेखक केळुस्कर गुरूजींच्या जीवनावर एका नव्या दृष्टीकोनातून त्यांनी प्रकाश टाकला़ प्रमुख वक्ते प्रा़ डॉ़ गोणारकर यांनी बालसाहित्यात प्रा़ भगत यांची ही पुस्तके मोलाची भर टाकणारे असल्याचे सांगितले़ आपले बालसाहित्य हे दैववादाचे संस्कार करते़ त्यामुळे ते पराभूत करणारे व अगतिक बनविणारे आहे़ मात्र प्रा़ भगत यांनी लिहिलेले भगवान बुध्दांचे चरित्र बालकांना वास्तविकता शिकविते असेही ते म्हणाले़ मुख्य कार्यकारी अधिकारी काळे यांनी बालमनावर संस्कार करण्यासाठी बालसाहित्याची अत्यंत गरज असल्याचे सांगितले़ प्रा़ भगत यांच्या पुस्तकांमुळे ती भरून निघाल्याचे ते म्हणाले़ प्रास्ताविकात प्रज्ञा ग्रंथालयाचे चिटणीस भानुदास पोवळे यांनी कार्यक्रमाची भूमिका विशद केली़ सूत्रसंचालन प्रा़ शा़द़ जोंधळे यांनी केले़ तर आभार आऱ आऱ टोंपे यांनी मानले़ डॉ़ करूणा जमदाडे, प्रा़ लक्ष्मण कोत्तापल्ले, प्रा़ डॉ़ अजय गव्हाणे, निर्मलकुमार सूर्यवंशी, डॉ़ अंजनीकर, प्रा़ आऱ एऩ कांबळे, डॉ़ सुरेश गजभारे, उदय गजभारे, जयप्रकाश सुरनर, सुनीता कांबळे, प्राचार्य नवसागरे, बाबाराव नरवाडे, सौ़ भगत, आश्लेषा राजेंद्र, एकनाथ सोनवणे, प्रा़ गावंडे, रंगारी आदींची उपस्थिती होती़ (प्रतिनिधी)