शहरं
Join us  
Trending Stories
1
मुख्यमंत्र्यांनी दिला निकाल, तटकरे पहिल्या तर राणे पाचव्या क्रमांकावर; राज्यात ठाणे जिपचे सीईओ अव्वल
2
दहशतवादी कुठून आले, कुठे गेले? करणार तपास; ३ डी मॅपिंगद्वारे शोध; एनआयए प्रमुख सदानंद दाते बैसरन खोऱ्यात
3
‘जीडीपी’त क्रिएटिव्ह इकॉनॉमीचा मोठा वाटा; ॲनिमेशन उद्याेगासाठी यशाचे दार उघडले...
4
इलेक्ट्रिक वाहन खरेदीवर २० लाखांपर्यंत सबसिडी; येत्या पाच वर्षांत ३० टक्के ई-वाहनांच्या नोंदणीवर भर
5
सुप्रिया सुळेंनी राज ठाकरेंना विचारले, ट्रिप कशी झाली?
6
विरार-अलिबाग मल्टीमॉडेल कॉरिडॉरची निविदा रद्द होणार; ‘बीओटी’वर आता उभारणी; राज्य सरकारकडे प्रस्ताव
7
मेडिकल कॉलेजमधील खर्डेघाशी थांबवा ! ‘एचएमआयएस’च्या इंटरनेट सुविधेसाठी वैद्यकीय शिक्षण विभागाकडून ३२ कोटी २१ लाख रुपये
8
IPL 2025: घासून नाही ठासून जिंकली मॅच! राजस्थान रॉयल्सला 'आउट' करत मुंबई इंडियन्स टॉपला
9
मतदार याद्यांमधील घोळ कमी होणार! निवडणूक आयोग करणार हे महत्त्वाचे बदल, जाणून घ्या सविस्तर
10
IPL 2025 : रोहित शर्माचा बॉल बॉयसोबतचा व्हिडिओ होतोय व्हायरल; नेमकं काय घडलं? (VIDEO)
11
"दहशतवाद्यांनाही त्यांच्या कुटुंबीयांसमोर गोळ्या घालाव्यात’’, पहलगाममध्ये मृत्युमुखी पडलेल्या शुभम यांच्या पत्नीची मागणी 
12
...अन् हिटमॅन रोहितनं युवा बॅटर वैभवला पुन्हा हिमतीनं मैदानात उतरण्यासाठी दिलं बळ
13
काँग्रेसच्या ज्येष्ठ नेत्या गिरिजा व्यास यांचं निधन, पूजा करताना साडीला आग लागून झाल्या होत्या गंभीर जखमी
14
जे रोहित-विराटलाही नाही जमलं ते सूर्या भाऊनं करून दाखवलं; मोडला ११ वर्षांपूर्वीचा विक्रम
15
बुलढाण्यात जळका भडंग नजिक एसटी बस उलटली; दिवसभरात किरकोळ अपघातांची मालिका सुरूच
16
जातनिहाय जनगणनेनंतर आता काँग्रेसचा आणखी मोठा डाव, मल्लिकार्जुन खर्गेंनी केली अशी मागणी
17
केवळ युद्धाच्या नावानेच पाकिस्तानला भरलीय धडकी, बंद केले पीओकेतील 1000 हून अधिक मदरसे!
18
IPL 2025 : विक्रमी शतकवीर वैभवच्या पदरी भोपळा! विकेट गमावल्यावर १४ वर्षांच्या पोरानं डोळे मिटले अन्...
19
भारतासाठी गुड न्यूज...! सीमेवर तणावाची स्थिती असतानाच मोठी मदत करणार अमेरिका; पाकिस्तानचं टेन्शन वाढणार!
20
"मुस्लिम आणि काश्मिरींविरोधात द्वेष पसरवू नका’’, पहलगाममध्ये हत्या झालेल्या विनय नरवाल यांच्या पत्नीचं आवाहन

लॉकडाऊनमध्ये जन्मदरात ५० टक्क्यांहून अधिक घट

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 25, 2021 04:02 IST

औरंगाबाद : कोरोना आजार एक वर्षाचा झाला. मागील वर्षभरात कोरोनाचे सर्वच क्षेत्रात परिणाम दिसून येत आहेत. लॉकडाऊनमुळे शहरी भागातील ...

औरंगाबाद : कोरोना आजार एक वर्षाचा झाला. मागील वर्षभरात कोरोनाचे सर्वच क्षेत्रात परिणाम दिसून येत आहेत. लॉकडाऊनमुळे शहरी भागातील जन्मदर घटला. ग्रामीण भागातील जन्मदरातही किंचित घट नोंदविली गेली आहे.

२२ मार्चपासून मागील वर्षी शहर आणि ग्रामीण भागात लॉकडाऊन लावण्यात आला होता. यापूर्वी नागरिकांनी अशा पद्धतीचा अनुभव कधीही घेतलेला नव्हता. लॉकडाऊनमुळे अनेक नागरिकांचे आयुष्यच बदलले आहे. रोजगाराचा गंभीर प्रश्न निर्माण झाला आहे. सर्वसामान्य गोरगरीब नागरिक आजही पोटाची खळगी भागविण्यासाठी दिवसरात्र परिश्रम घेत आहेत. लॉकडाऊनमध्ये शहरी आणि ग्रामीण भागातील जन्मदरात मोठी घट झाल्याचे दिसून येत आहे.

शहरी भागात जन्मदरात मोठी घट

२०१८ मध्ये शहरी भागात ४३ हजार ३०५ बालकांनी जन्म घेतला. २०२० मध्ये हा आकडा अवघ्या १५ हजार ४३२ पर्यंत खाली आला. ५० टक्क्यांपेक्षाही अधिक घट जन्मदरात पाहायला मिळत आहे.

नेमकी कारणे काय आहेत याचा शोध घ्यावा लागेल

ग्रामीण भागापेक्षा शहरी भागामध्ये मागील वर्षभरात जन्मदरात मोठी घट झाली आहे. लॉकडाऊनमुळे जन्मदरात घट होण्याचा संबंध नाही. याची वेगवेगळी कारणे असू शकतात. मागील वर्षभरात नागरिकांना वेगवेगळ्या समस्यांना तोंड द्यावे लागले. या समस्या कोणत्या आहेत याचा अभ्यास करावा लागेल. त्वरित निष्कर्षापर्यंत पोहोचणे संयुक्तिक ठरणार नाही.

डॉ. बाळकृष्ण राठोडकर, प्रभारी आरोग्य वैद्यकीय अधिकारी, मनपा.

शहरी ग्रामीण भागातील जन्मदर आकडे

वर्ष - शहर - जिल्हा

२०१८ - ४३,३०५ - ७१,२५८

२०१९ - २१,८३१ - ७१,३१२

२०२० - १५,४३२ - ६४,६९५