शहरं
Join us  
Trending Stories
1
टॉस पूर्वीची ती चार मिनिटे...! भारत सरकारची मंजुरी अन् BCCIचा मॅच रेफरींना संदेश पोहोचला...
2
स्कुबा डायव्हिंग करताना ५२ वर्षीय प्रसिद्ध गायकाचा मृत्यू, चाहत्यांना मोठा धक्का
3
परप्रांतीयांना भाड्याने घरं देऊ नका, पंजाबमध्ये ठिकठिकाणी आवाहन; यूपी-बिहारींना हाकलण्याची मागणी
4
"काय अर्थ निघतील, याचाही विचार केला पाहिजे", CM फडणवीसांनी गोपीचंद पडळकरांचे टोचले कान
5
तीन सख्ख्या बहिणींवर नातेवाईकच २०२० पासून करत होता बलात्कार; अहिल्यानगरमधील संतापजनक घटना
6
स्कँडल, कर्ज आणि घसरते शेअर्स... जगातील सर्वात मोठ्या फूड कंपनीला वाचवू शकतील का नवे बॉस?
7
VIDEO: अरे देवा! 'मोटूलाल'ने प्यायली ७२ लाखांची दारू, जमीनही विकली; मुलाखत झाली व्हायरल
8
इंग्लंडविरुद्धच्या मालिकेत संघात स्थान का मिळालं नाही? कुलदीपचं गंभीरबाबत मोठं विधान, म्हणाला...
9
'सकाळी उठतात, डोळे चोळत काहीही पोस्ट करतात...', कंगना राणौतचा राहुल गांधींवर पलटवार
10
तुम्हालाही छोट्या छोट्या गोष्टींचा राग येतो, आताच ठेवा ताबा नाहीतर हार्ट अटॅकचे ठराल बळी
11
तुमचा मारुती, ह्युंदाई, टाटावर विश्वास पण डीलर्सचा? या कंपन्या त्यात नाहीच...
12
महायुती सरकारमध्ये सहकारी होण्याचा निर्णय का घेतला? पक्षाच्या चिंतन शिबिरात दादांनी स्पष्टच सांगितलं!
13
कोण होईल रशियाचा पुढचा राष्ट्राध्यक्ष? राजकीय वारसदाराबद्दल व्लादिमीर पुतिन यांचा खुलासा
14
Gold Silver Price 19 September: सोन्याच्या दरात घसरण, पण चांदीच्या किमतीत जोरदार उसळी; कॅरेटनुसार पाहा सोन्याचे नवे दर
15
'हाफिज सईदला भेटलो, याबद्दल मनमोहन सिंग यांनी आभार मानले', यासिन मलिकचा खळबळजनक दावा
16
‘मोहरा’ मध्ये सुनिल शेट्टीसोबत रोमान्स करणारी ही अभिनेत्री आता दिसते अशी, ओळखणंही झालं कठीण
17
अनिल अंबानी यांना दणका; येस बँक कर्ज घोटाळा प्रकरणात CBI कडून चार्जशीट दाखल
18
सेकंड हँड कारच्या किंमती धडाधड घसरल्या...; स्पिनी, कार्स २४ सारखे २ लाखांपर्यंत डिस्काऊंट देऊ लागले...
19
"मोदी-फडणवीसांच्या आईवर बोलले गेले, तेव्हा शरद पवारांनी फोन केला नाही, मी माफी कशासाठी मागू"
20
सरकारी नोकरी मिळवण्याचा गोल्डन चान्स; इलेक्ट्रॉनिक्स कॉर्पोरेशन ऑफ इंडियामध्ये भरती

कर्जमाफीचे ३४५९२ अर्ज

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 27, 2017 00:16 IST

जिल्ह्यात छत्रपती शिवाजी महाराज शेतकरी सन्मान योजनेंतर्गत अद्यापपर्यंत ३४ हजार ५९२ शेतकºयांनी अर्ज सादर केले तर ३५ हजार ७१० शेतकºयांनी विविध केंद्रावर नोंदणी केली आहे. अर्ज भरलेल्या थकबाकीदार शेतकºयांना या योजनेचा फायदा होणार आहे.

लोकमत न्यूज नेटवर्कहिंगोली : जिल्ह्यात छत्रपती शिवाजी महाराज शेतकरी सन्मान योजनेंतर्गत अद्यापपर्यंत ३४ हजार ५९२ शेतकºयांनी अर्ज सादर केले तर ३५ हजार ७१० शेतकºयांनी विविध केंद्रावर नोंदणी केली आहे. अर्ज भरलेल्या थकबाकीदार शेतकºयांना या योजनेचा फायदा होणार आहे.जिल्ह्यात सन २०१६ चे ६५ हजार तर २०१७ चे ७८ हजार असे एकूण १ लाख ४३ हजार शेतकरी थकबाकीदार आहेत. विशेष म्हणजे थकबाकीदार कुटुंबातील एकाच व्यक्तीसाठी ही योजना लागू होणार आहे. योजनेतून दीड लाखांपर्यंत कर्ज माफ होणार आहे. १५ पानी असलेल्या कर्जमाफीच्या अर्जातील अटीशर्ती पूर्ण करण्यातच शेतकरी हैराण झाला आहे. तसेच योजनेच्या नावानेच असलेली वेबसाईट सर्वत्र खुली असल्याने संथगतीने चालत असल्याच्या तक्रारीही शेतकरी करीत आहेत. केंद्रावर एक- एक अर्ज भरण्यासाठी जवळपास ३० ते ४० मिनिटांचा कालावधी लागत आहेत. कधी-कधी तर वेबसाईटच सुरु होत नसल्याचेही समोर आले आहे. त्यामुळे अर्ज भरण्यातच शेतकºयांचा संपूर्ण दिवस जात आहे.नोंदणी व अर्ज भरण्यासाठी संपूर्ण महाराष्टÑात एकच वेबसाईट असल्यानेही अडचणी निर्माण होत आहेत. त्यामुळे रात्री अपरात्री केंद्रावर शेतकरी तळ ठोकून राहत आहेत. अर्ज भरण्यासाठी प्रथम शेतकºयांनी नोंदणी करणे गरजेचे आहे. नोंदणी झालीच तर शेतकरी अर्ज भरुन शकतो. विशेष म्हणजे मोबाईलवरही अर्ज भरण्याची सुविधा असल्याने आधार लिंक असलेले शेतकरी मोबाईलवरही अर्ज भरु शकतात.आधार लिंक नसणाºयांना मात्र केंद्रावर जाण्याशिवाय पर्याय नाही. या आठवड्यात हजेरी लावलेल्या पावसामुळे शेतीची कामे बंद असल्याने शेतकरी अर्ज भरण्यासाठी एकच गर्दी करीत आहेत. ती अजूनही कायम आहे.