शहरं
Join us  
Trending Stories
1
केंद्र सरकार शेतकऱ्यांच्या पाठीशी, प्रस्ताव मिळताच मदतनिधी देणार; PM नरेंद्र मोदींचं आश्वासन
2
चैतन्यनंदचे काळे कारनामे! मुलींची निवड करुन त्यांना कसं बनवायचा गुलाम?, खळबळजनक खुलासा
3
आजचे राशीभविष्य, २७ सप्टेंबर २०२५: जमीन, घर अथवा वाहन खरेदीसाठी आजचा दिवस अनुकूल नाही
4
ठाण्यात भाजपा-शिंदेसेनेत संघर्ष; एकनाथ शिंदेंच्या अध्यक्षतेत बैठकीला गणेश नाईकांचा ‘बहिष्कार’
5
आधी नगरपालिका की जिल्हा परिषद?;निवडणूक आयोगाची दोन्हींसाठी तयारी सुरू
6
कुजबुज! ओल्या दुष्काळात काजू-बदामची चर्चा; शेतकऱ्याच्या डोळ्यात पाणी अन् राजकीय चिखलफेक
7
१६५ तोळे सोने, दोन किलो चांदी अन् ११ लाख राेख देऊनही छळ; मायानगरी मुंबईत विवाहितेचा गर्भपात
8
मढ बेट बनावट नकाशा प्रकरणाची गहाळ फाइल शोधा, अन्यथा गुन्हा दाखल करा; हायकोर्टाचे निर्देश
9
सुपर ओव्हरचा थरार! श्रीलंका २ धावांवर All Out; पहिल्या बॉलवर मॅच संपवत टीम इंडियाचा विजयी 'षटकार'
10
IND vs SL Match Super Over: अखेरच्या चेंडूवर ड्रामा अन् सामन्यात सुपर ओव्हर ट्विस्ट; नेमक काय घडलं (VIDEO)
11
पीएनबी घोटाळा: सीबीआय न्यायालयात अर्जास मान्यता; नीरव मोदीचा मेव्हणा ‘माफीचा साक्षीदार’
12
‘सीएसएमटी’वरील १८ नंबरचा प्लॅटफॉर्म ३ महिने बंद राहणार; १ ऑक्टोबरपासून पायाभूत कामे
13
दुरुस्तीच्या कामासाठी रेल्वेचा मेगाब्लॉक; तिन्ही मार्गांवर रविवारी होणार ‘प्रवासखोळंबा’
14
तीन कोटी खर्चून ‘उपचार’, तरीही आईची प्रकृती सुधारेना; मुलाची पोलीस स्टेशनला तक्रार, तपास सुरू
15
ठरलं, ८-९ ऑक्टोबरला PM मोदी महाराष्ट्रात येणार; CM फडणवीस म्हणाले, “नवी मुंबई विमानतळ...”
16
“राऊतांनी खासदारकीचा एक महिन्याचा पगार दिला असता तर आभार मानले असते”; कुणी केली खोचक टीका?
17
"रशियन सैन्यात जावू नका, तुमच्या जीवाला धोका"; सरकारने दिला इशारा, म्हणाले, "२७ भारतीय..."
18
या एसयूव्हीचं फक्त नावच काफी...! विक्रीच्या बाबतीत पुन्हा ठरली नंबर-1; 38% मार्केट केला एकटीनं 'कॅप्चर'
19
भारताच्या दिग्गज डिफेंस कंपनीला थेट इस्रायलमधून मिळाली मोठी ऑर्डर, अशी आहे शअरची स्थिती
20
VIDEO: बापरे... चिमुरड्याने बसल्या बैठकीला कचाकचा खाल्ल्या हिरव्या मिरच्या, नेटकरीही थक्क

पावणेतीन लाख हेक्टरवरील कपाशी पिकाला जीवदान

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 21, 2017 00:56 IST

चोवीस तासांत सर्वदूर झालेल्या पावसामुळे सुमारे दोन लाख ७८ हजार हेक्टरवरील कपाशी पिकाला जीवदान मिळाले आहे.

बाबासाहेब म्हस्के ।लोकमत न्यूज नेटवर्कजालना : पावसामध्ये तब्बल दीड महिन्याचा खंड पडल्यामुळे जिल्ह्यातील कपाशी पीक कोमेजले होते. मात्र, मागील चोवीस तासांत सर्वदूर झालेल्या पावसामुळे सुमारे दोन लाख ७८ हजार हेक्टरवरील कपाशी पिकाला जीवदान मिळाले आहे.जिल्ह्यातील शेतकरी नगदी पीक म्हणून कपाशी लागवडीला प्राधान्य देतात. यंदा खरिपात दोन लाख ९७ हजार ९९२ हेक्टरवर कपाशी लागवडीचे नियोजित होते. जूनमध्ये पावसाने वेळेवर हजेरी लावल्याने शेतकºयांनी सुरुवातीलाच कपाशीची लागवड केली. मात्र, भोकरदन व जाफराबाद तालुका वगळता अन्य तालुक्यांमध्ये पावसाने उघडीप दिल्याने काही ठिकाणी शेतकºयांना कपाशीची दुसºयांदा लागवड करावी लागली. जुलैपर्यंत जिल्ह्यात दोन लाख ७८ हजार ८७ हेक्टरवर कपाशीची लागवड करण्यात आली. सध्या कपाशी पीक फुले येण्याच्या अवस्थेत आहे. शेतकºयांनी आतापर्यंत खते, औषधी फवारणीवर मोठा खर्च केला आहे. मात्र, पावसाने दडी मारल्याने सोयाबीन, मूग, उडीद हे पिके वाया गेली.कपाशी पिकाची वाढही खुंटली होती. पाणी उपलब्ध असणाºया शेतकºयांची ठिबक सिंचनच्या मदतीने कपाशी पीक जगविण्यासाठी धडपड सुरू होती. तर कोरडवाहू जमीन असणाºया शेतकºयांनी कपाशी पीक येण्याची आशा सोडली होती. त्यामुळे कापसाचे उत्पादन पन्नास टक्क्यांपर्यंत घटण्याचा अंदाज कृषी विभागाने वर्तविला होता. दरम्यान, शनिवारी व रविवारी झालेल्या पावसामुळे कोमेजू लागलेली कपाशीची झाडे टवटवीत झाल्याचे पहायला मिळाले. जिल्ह्यात सर्वदूर झालेल्या पावसामुळे कपाशीसह अन्य तात्पुरता दिलासा मिळाला.