शहरं
Join us  
Trending Stories
1
Shefali Jariwala Death: 'कांटा लगा गर्ल' अ‍ॅक्ट्रेस शेफाली जरीवालाचे निधन, वयाच्या ४२ व्या वर्षी आला हृदयविकाराचा झटका
2
जगन्नाथ यात्रेला गालबोट, प्रचंड जनसमुदायामुळे व्यवस्था फोल; तब्बल ६०० भाविक जखमी, उपचार सुरू
3
“राष्ट्रीय स्वयंसेवक संघ काय करतो, RSS म्हणजे काय?”; मोहन भागवतांनी एकाच वाक्यात सांगितले
4
ट्रम्प यांचा चीनसोबत व्यापार करार, आता भारतासंदर्भात केलं मोठं विधान; म्हणाले- 'खूप मोठा...'
5
प्लेन क्रॅशनंतर खुशाल ऑफिसात पार्टी करत होते, एअर इंडियाने 4 अधिकाऱ्यांना झटक्यात 'किक आउट' केले!
6
'त्यांना संविधान खुपते, म्हणून...', RSS नेते दत्तात्रय होसबळे यांच्या वक्तव्यावर राहुल गांधी संतापले
7
“समृद्धीनंतर आता शक्तिपीठ महामार्गात मोठा भ्रष्टाचार, कमिशनखोरी...”: पृथ्वीराज चव्हाण
8
"४० हजार घे अन् माझ्यासोबत...", सासऱ्याची सुनेकडे विक्षिप्त मागणी; अखेर 'असा' शिकवला धडा!
9
"माझा मुलगा तर गेला, आता त्याचे स्पर्म तरी द्या", मुंबई उच्च न्यायालयाकडे आईची मागणी; जाणून घ्या, मग काय घडलं?
10
"आपणच क्रॅश करवलं एअर इंडियाचं विमान...!"; प्रेमाला नकार दिल्याने बॉयफ्रेंडला अडकवण्यासाठी रचला असा कट
11
आयआयटीच नव्हे, एलपीयूच्या विद्यार्थ्याला मिळाली २.५ कोटींची विक्रमी प्लेसमेंट ऑफर
12
“संविधान बदलून मनुस्मृती लादण्याचा RSS-भाजपाचा अजेंडा आजही कायम”: हर्षवर्धन सपकाळ
13
मराठीच्या मुद्द्यावरून ठाकरे बंधू एकत्र, काँग्रेसकडून पहिली प्रतिक्रिया समोर; भूमिका काय?
14
“मराठी भाषा नाही, यांच्या खुर्च्या धोक्यात”; ठाकरे बंधूंच्या मोर्चावर सदाभाऊ खोत यांची टीका
15
ऑपरेशन सिंदूरमध्ये नौदल उतरले असते तर हाहाकार उडाला असता; समुद्रात काय चाललेले... जाणून घ्याल तर...
16
यावर्षी 3500 कोट्यधीश भारत सोडणार, 'या' देशांमध्ये स्थायिक होणार; कारण काय..?
17
शनिवारी विनायक चतुर्थी: गणपती बाप्पा अन् शनिचे ‘हे’ उपाय कराच; अखंड शुभाशिर्वाद मिळवा
18
Vinayak Chaturthi 2025: शनिवारी आषाढी विनायक चतुर्थी: ‘असे’ करा व्रत; पूजनात ‘या’ गोष्टी विसरू नका, कृपा-लाभ होईल!
19
६ ग्रहांचे जुलैमध्ये गोचर, २ अशुभ योग कायम: ९ राशींना अच्छे दिन, नोकरीत पदोन्नती; लाभाचा काळ!
20
VIDEO: 'तो' संडासात बसूनच हायकोर्टाच्या सुनावणीत सहभागी झाला; गुजरातमधील विचित्र प्रकार, व्हिडीओ व्हायरल

८ महिन्यांत ९ शेतकऱ्यांनी संपविली जीवनयात्रा

By admin | Updated: September 15, 2015 00:21 IST

औसा : गेल्या चार वर्षांपासून निसर्गाचे ऋतुचक्र बदलल्याचा अनुभव शेतकऱ्यांना घ्यावा लागत आहे. परिणामी, शेतीतून उत्पादन काहीच मिळत नाही.

औसा : गेल्या चार वर्षांपासून निसर्गाचे ऋतुचक्र बदलल्याचा अनुभव शेतकऱ्यांना घ्यावा लागत आहे. परिणामी, शेतीतून उत्पादन काहीच मिळत नाही. त्यामुळे कर्जाचा डोंगर वाढतच आहे. तालुक्यात गेल्या आठ महिन्यांत ९ शेतकऱ्यांनी आत्महत्या केल्या आहेत. २०१४ या वर्षातील शेतकरी आत्महत्येच्या संख्येत जवळपास दुपटीने वाढ झाली आहे. औसा तालुका हा पावसाळी पाण्यावर अवलंबून आहे. त्यामुळे तालुक्यात सिंचनाचे क्षेत्र अत्यल्प आहे. गेल्या चार वर्षांपासून तालुक्यात पर्जन्यमान कमी झाल्याने पाणीपातळी खालावली आहे. ७०० फुटांपेक्षा खोल असलेल्या कुपनलिकाही कोरड्या पडल्या आहेत. हंगामी शेती करणाऱ्यांबरोबरच बागायतदारांनाही पावसाचा मोठा फटका बसला आहे. त्यामुळे उत्पादनात मोठी घट झाली आहे. यंदा तर पावसाने गुंगारा दिला आहे. तालुक्यातील सर्व भागांत पाऊस न झाल्याने खरीपाच्या पेरण्या वेळेवर झाल्या नाहीत. त्यामुळे शेतीसाठी काढलेल्या कर्जाचा डोंगर वाढलेलाच आहे. शेतीतून उत्पादन न निघाल्याने हवालदिल झालेल्या तालुक्यातील ९ शेतकऱ्यांनी आपली जीवनयात्राच संपविली आहे. जानेवारीत बोेरफळ येथे १, मार्चमध्ये बिरवली आणि सेलू येथे प्रत्येकी १, मे महिन्यात येळी आणि हरेगाव येथे प्रत्येकी १, जुलैमध्ये हासेगाववाडी व वानवडा येथे प्रत्येकी १ तर आॅगस्टमध्ये होळी आणि वानवडा येथे प्रत्येकी एका शेतकऱ्याने मृत्युला कवटाळले आहे. आठ महिन्यांत नऊ जणांनी आपली जीवनयात्रा संपविली आहे. (वार्ताहर)