शहरं
Join us  
Trending Stories
1
‘राजुरा’वर राहुल गांधींनी जाहीर आरोप केले, आता निवडणूक आयोगाने सत्य समोर आणले, पुरावेच दिले
2
आशिया कप स्पर्धेतील Super 4 लढती आधी ओमानच्या संघानं दाखवला ‘सावधान टीम इंडिया’ शो!
3
मणिपूर अशांतच! आसाम रायफल्सच्या ताफ्यावर गोळीबार; दोन जवानांना हौतात्म्य, अनेक जखमी
4
Arshdeep Singh: अर्शदीपनं रचला इतिहास; T-20I मध्ये 'शतक' साजरे करणारा ठरला पहिला भारतीय गोलंदाज
5
'ते त्रास देतायेत...!'; इस्रायलचे पंतप्रधान बेंजामिन नेतन्याहूंवर डोनाल्ड ट्रम्प प्रचंड नाराज, अपशब्द वापरले!
6
Aamir Kaleem World Record: आमिर कलीमची कमाल! T 20I मध्ये असा पराक्रम करणारा ठरला पहिला फलंदाज
7
ECIची झाडाझडती! महाराष्ट्रातील ४४ पक्षांना दणका, यादीतून वगळले; देशभरात ४७४ पार्टींवर कारवाई
8
Hardik Pandya Run Out : कमनशिबी पांड्या! संजूचा फटका अन् तो नॉन स्ट्राइक एन्डला फसला (VIDEO)
9
IND vs Oman : सूर्या दादा बॅटिंग करायलाही विसरला की काय?
10
मराठा-ओबीसी वाद तापला, मकरंद अनासपुरे यांची मोठी प्रतिक्रिया; सरकारला केले महत्त्वाचे आवाहन
11
Shubman Gill Another KL Rahul: कॅज्युअल अप्रोच! बोल्ड झाल्यावर नेटकऱ्यांनी घेतली गिलची शाळा (VIDEO)
12
मारुती व्हिक्टोरिसचं खरं माइलेज आलं समोर, 1L पेट्रोलमध्ये फक्त 'एवढंच' धावली; कंपनीनं केलाय 21Kmpl चा दावा!
13
IND vs Oman : टॉस वेळी सूर्याचा झाला 'गजनी'; मग त्याने रोहितच्या नावे फाडलं बिल! नेमकं काय घडलं?
14
वा रे व्वा...! GST घटल्यानंतर तब्बल ₹98000 पर्यंत स्वस्त झाली TATA ची ही 5-स्टार सेफ्टी रिटिंग कार, जाणून घ्या व्हेरिअंट वाइज सूट
15
ज्योतिरादित्य शिंदेंच्या ४०,००० कोटींच्या संपत्तीच्या वादावर मोठी अपडेट; तीन आत्यांसोबत मिळून वाद सोडवावा लागणार
16
भारताला घेरण्याचा प्रयत्न? सौदीनंतर कतार-UAE देणार पाकला साथ? MEA ची पहिली प्रतिक्रिया आली
17
लाडकी बहीण योजना: यापुढेही १५००₹ हवे असल्यास ‘हे’ काम करणे अनिवार्य; पाहा, संपूर्ण प्रक्रिया
18
“१०० वर्षे पूर्ण करणाऱ्या RSSने आता संविधान अन् गांधी विचार स्वीकारावा”: हर्षवर्धन सपकाळ
19
१८ वर्षांनी पुनरावृत्ती, आता मीनाताई ठाकरे पुतळा रक्षणासाठी मोठा निर्णय; ठाकरे गट काय करणार?
20
२०२७ मध्ये भारताला मिळणार पहिली बुलेट ट्रेन; आतापर्यंत किती काम झाले? पाहा Video...

८ महिन्यांत ९ शेतकऱ्यांनी संपविली जीवनयात्रा

By admin | Updated: September 15, 2015 00:21 IST

औसा : गेल्या चार वर्षांपासून निसर्गाचे ऋतुचक्र बदलल्याचा अनुभव शेतकऱ्यांना घ्यावा लागत आहे. परिणामी, शेतीतून उत्पादन काहीच मिळत नाही.

औसा : गेल्या चार वर्षांपासून निसर्गाचे ऋतुचक्र बदलल्याचा अनुभव शेतकऱ्यांना घ्यावा लागत आहे. परिणामी, शेतीतून उत्पादन काहीच मिळत नाही. त्यामुळे कर्जाचा डोंगर वाढतच आहे. तालुक्यात गेल्या आठ महिन्यांत ९ शेतकऱ्यांनी आत्महत्या केल्या आहेत. २०१४ या वर्षातील शेतकरी आत्महत्येच्या संख्येत जवळपास दुपटीने वाढ झाली आहे. औसा तालुका हा पावसाळी पाण्यावर अवलंबून आहे. त्यामुळे तालुक्यात सिंचनाचे क्षेत्र अत्यल्प आहे. गेल्या चार वर्षांपासून तालुक्यात पर्जन्यमान कमी झाल्याने पाणीपातळी खालावली आहे. ७०० फुटांपेक्षा खोल असलेल्या कुपनलिकाही कोरड्या पडल्या आहेत. हंगामी शेती करणाऱ्यांबरोबरच बागायतदारांनाही पावसाचा मोठा फटका बसला आहे. त्यामुळे उत्पादनात मोठी घट झाली आहे. यंदा तर पावसाने गुंगारा दिला आहे. तालुक्यातील सर्व भागांत पाऊस न झाल्याने खरीपाच्या पेरण्या वेळेवर झाल्या नाहीत. त्यामुळे शेतीसाठी काढलेल्या कर्जाचा डोंगर वाढलेलाच आहे. शेतीतून उत्पादन न निघाल्याने हवालदिल झालेल्या तालुक्यातील ९ शेतकऱ्यांनी आपली जीवनयात्राच संपविली आहे. जानेवारीत बोेरफळ येथे १, मार्चमध्ये बिरवली आणि सेलू येथे प्रत्येकी १, मे महिन्यात येळी आणि हरेगाव येथे प्रत्येकी १, जुलैमध्ये हासेगाववाडी व वानवडा येथे प्रत्येकी १ तर आॅगस्टमध्ये होळी आणि वानवडा येथे प्रत्येकी एका शेतकऱ्याने मृत्युला कवटाळले आहे. आठ महिन्यांत नऊ जणांनी आपली जीवनयात्रा संपविली आहे. (वार्ताहर)