शहरं
Join us  
Trending Stories
1
हिंदी भाषेसंदर्भातील दोन्ही शासन निर्णय रद्द; राज-उद्धव यांच्या मोर्चाआधीच CM फडणवीसांची मोठी घोषणा
2
एअर इंडियाच्या विमानात समस्या, टोकियोहून दिल्लीला जाणाऱ्या विमानाचे कोलकात्यात इमरजन्सी लँडिंग
3
रेल्वे प्रवाशांसाठी आनंदाची बातमी! आता रिझर्वेशन चार्ट तयार होणार रेल्वे सुटण्याच्या 8 तास आधी; हे नियमही बदलणार
4
"...म्हणून सरकारने हिंदीचा GR रद्द केला"; उद्धव ठाकरेंचा राज्य सरकारवर हल्लाबोल, स्पष्टच बोलले
5
"ती समिती उच्च शिक्षणासाठी होती, खोटं कशाला बोलता"; उद्धव ठाकरेंचे CM फडणवीसांना प्रत्युत्तर
6
"हनिमूनवरून थेट माझ्यासोबत भांडायला आल्या..."; कोलकाता सामूहिक बलात्कार प्रकरणावरून आपसातच भिडले TMC खासदार! 
7
नागपूर-रत्नागिरी राष्ट्रीय महामार्गावर अपघात; कारचे टायर फुटले, आठ जण जखमी, एअर बॅगमुळे भाविक बचावले
8
केबिनचे तापमान वाढले; Air India च्या टोकियो-दिल्ली विमानाची कोलकात्यात आपत्कालीन लँडिंग
9
मराठी जनतेच्या रेट्यामुळेच 'हिंदी सक्ती' मागे, ही भीती असली पाहिजे; राज ठाकरे स्पष्टच बोलले
10
हिंदी सक्तीचा निर्णय मागे घेतल्याने ५ जुलैला होणारा ठाकरे बंधूंचा मोर्चा रद्द, संजय राऊतांची माहिती
11
आरजी कार प्रकरणात केलेली आरोपीला फाशीची मागणी; आता स्वतःच केला तरुणीवर बलात्कार...
12
"कुठल्या तोंडाने आंदोलन करता हे राज ठाकरेंनी उद्धव यांना विचारलं पाहिजे"; CM फडणवीसांची टीका
13
कर्नाटकात मोठी 'उलथापालथ' होणार, आता 'हा' बडा नेता मुख्यमंत्री बनणार? आमदारानंच बोलता-बोलता 'लिक' केला काँग्रेसचा 'बिग प्लॅन'!
14
आमिर खानने नाकारलं अंडरवर्ल्ड पार्टीचं निमंत्रण, घाबरलं कुटुंब, म्हणाला - "मला जसं जगायचंय तसं... "
15
"हिंदीला विरोध नाही, पण..." उद्धव ठाकरे स्पष्टच बोलले; जीआरच्या प्रतिकात्मक होळीनंतर नेमकं काय म्हणाले?
16
Shefali Jariwala Death: अँटी एजिंग औषधं बनलं मृत्यूचं कारण? शेफाली जरीवाला प्रकरणात मोठा खुलासा
17
"नारायण राणेंनी भानगडी, मारामाऱ्या केल्या"; गोगावलेंच्या विधानावर नितेश राणे म्हणाले, "माझ्या खांद्याला खांदा लावून..."
18
"अपनी औकात में रहो, अगर अब..."; अरविंद केजरीवाल यांचा भाजपला थेट इशारा, नेमकं प्रकरण काय?
19
आता आरपारची लढाई; 29 ऑगस्टला मुंबई गाठायची अन्...जरांगे पाटलांचा सरकारला इशारा
20
नाकर्त्या पंतप्रधानांमुळे जिंकलेले युद्ध हरलो; प्रकाश आंबेडकर यांचा हल्लाबोल

४२ हजार लाभार्थ्यांना जीवन सुरक्षा !

By admin | Updated: October 14, 2016 00:21 IST

लातूर डाक जीवन विमा योजनेत लातूर राज्यात प्रथम क्रमांकावर गेले आहे़

बाळासाहेब जाधव  लातूरप्रत्येक शासकीय ,निमशासकीय अधिकाऱ्यांनी आपल्या भविष्यातील सुरक्षिततेसाठी डाक जीवन विम्याच्या माध्यमातून पोस्टल पॉलीसी काढून आपले व आपल्या कुटूंबाचे जीवन सुरक्षीत केले आहे़ वर्षभरात ४२ हजार ७५० नागरिकांनी लाभार्थ्यानी डाक जीवन विमा योजना काढली आहे़ वर्षाकाठी १९ कोटी २० लाखाचा प्रिमियम जमा केला आहे़ या माध्यमातून कुटूंबाला आधार मिळाला असून डाक जीवन विमा योजनेत लातूर राज्यात प्रथम क्रमांकावर गेले आहे़लातूरमध्ये एक मुख्य पोस्ट आॅफीस , ३० सब पोस्ट आॅफीस, २५० ब्रँच आॅफीसच्या माध्यमातून मिल्ट्री, पोस्ट, रेल्वे, टेलिफोन कार्यालयातील कर्मचाऱ्यास शासकीय- निमशासकीय कार्यालयातील कर्मचारी यांच्या भविष्यातील जिवन सुरक्षेसाठी पोस्ट कार्यालयाने खास टपाल जीवन विमा योजनेच्या माध्यमातून लाभार्थ्यांना आधार देण्याचे काम केले आहे़ यामध्ये सुरक्षा, संतोष, सुविधा, सुमंगल, युगल सुरक्षा, मुलांसाठी विमा योजना , ग्रामीण डाक विमा या सात योजनांचा समावेश आहे़ या योजनेच्या माध्यमातून ४२ हजार ७६० लाभार्थ्यानी टपाल जिवन विमा योजनेचा लाभ घेण्यासाठी पॉलीसी काढल्या आहेत़ या माध्यमातून महिन्याकाठी १ कोटी ६० हजाराचा प्रिमीयम जमा केला जातो तर वर्षाकाठी १९ कोटी २०लाखाचा प्रिमीयम जमा केला जातो़या योजनेची आंमलबजावणी करण्यासाठी २८१ पोस्टाची कार्यालये कार्यरत असून या कार्यालयाच्या माध्यमातून टपाल जीवन विम्याचे काम सुरू करण्यात आले आहे़ यातील संतोष विमा योजनेस लाभार्थ्यातून प्रतिसाद मिळत आहे़ सर्वत्र आॅनलाईन प्रक्रिया सुरू असल्याने विमा हप्ता मात्र कुठेही भरता येतो तसेच कुठेही काढता येत असल्याने या योजनेला नागरीकांतून उस्फूर्त प्रतिसाद मिळत आहे़