शहरं
Join us  
Trending Stories
1
Asia Cup 2025: मोहसीन नक्वी टीम इंडियाला ट्रॉफी द्यायला झाले तयार, पण आता ठेवली 'ही' एक अट
2
तब्बल २२ वाहने चोरणाऱ्या आंतरराज्य चोरट्याला सांगलीत अटक; १६ लाखांचा मुद्देमाल जप्त
3
चांदी दीड लाख रूपये किलो, सप्टेंबरमध्ये २१,५२७ रुपयांची झेप; सोन्याचीही ११ हजारांची उडी
4
भरधाव ट्रकच्या धडकेत दुचाकीस्वार पती-पत्नी जागीच ठार; कोहमारा-वडसा मार्गावरील घटना
5
भाजपा पदाधिकाऱ्याची पत्नीसह ३ ठिकाणी मतदारयादीत नावे, एका दुकानावर २५ नावे- काँग्रेसचा आरोप
6
पंतप्रधान मोदी करणार ‘मुख्यमंत्री अल्पमुदतीचे रोजगारक्षम अभ्यासक्रम’ कार्यक्रमाचे उद्घाटन
7
'या' दिवसापर्यंत गपचूप ट्रॉफी भारताला द्या नाहीतर...; BCCIचे मोहसीन नक्वी यांना 'अल्टीमेटम'
8
दहिसर टोलनाका वाहतूककोंडी दूर करण्यासाठी मंत्री प्रताप सरनाईक यांनी सुचवल्या उपाययोजना
9
१०० वर्षांनी हंस महालक्ष्मी योग: ८ राशींचे कल्याण, कल्पनेपलीकडे लाभ; अपार यश, भरघोस भरभराट!
10
“शेतकऱ्यांचे अतोनात नुकसान, भरीव मदत सरकार देईल, उद्या मंत्रिमंडळ बैठकीत...”: संजय शिरसाट
11
"दुसऱ्याच महिन्यात रंगेहाथ पकडलं...!" धनश्री वर्माचा खळबळजनक खुलासा, युजवेंद्र चहलनं लग्नाच्या पहिल्याच वर्षात दिला होता धोका?
12
अंधेरी क्रीडा संकुल महापालिकेने स्वतः उभारावे; गोपाळ शेट्टी यांची पालिका आयुक्तांकडे मागणी
13
"ही सगळी नाटकं, पाकिस्तानसोबत खेळायलाच नको होतं"; भारत-पाक सामन्यावरुन आदित्य ठाकरेंनी सुनावलं
14
भाजप कार्यालय आमच्यासाठी इमारत नाही, मंदिर आहे; पंतप्रधान मोदींनी व्यक्त केल्या भावना...
15
डोनाल्ड ट्रम्प यांचा मोठा निर्णय! आता 'या' उद्योगावर लादला १००% कर; भारताला सर्वाधिक फटका...
16
“दसरा मेळाव्याबाबत सदसद्विवेकबुद्धीला स्मरून निर्णय घ्यावा”; अजित पवारांचा रोख कुणाकडे?
17
१० वर्षांपासून सत्ता असलेल्या राज्यात भाजपाला जबर धक्का, निवडणुकीत मिळाल्या ४० पैकी केवळ ५ जागा   
18
कुठलाही क्रिकेट सामना हे सत्य बदलू शकत नाही; PM मोदींच्या ट्विटवर मोहसीन नक्वींची दर्पोक्ती
19
विघ्नहर्ता बाप्पा संकटात धावला! श्री सिद्धीविनायक मंदिर अतिवृष्टीबाधितांसाठी १० कोटी देणार
20
IND vs PAK Final : "ते स्वतः स्ट्राइकवर येऊन..." PM मोदींसंदर्भात नेमकं काय म्हणाला सूर्यकुमार यादव?

शेतीच्या वादातून कुऱ्हाडीने घाव घालून खून करणाऱ्याला कारावास

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 9, 2019 12:23 IST

‘मरणास कारणीभूत ठरल्याच्या आरोपाखाली’ पाच वर्षे सश्रम कारावास आणि दोन हजार रुपये दंड ठोठावला. 

औरंगाबाद : शेतीच्या वादातून कुऱ्हाडीचे घाव घालून भाऊसाहेब साबळे यांचा खून करणारा कैलास फुलसिंग काकरवाल याला प्रधान जिल्हा व सत्र न्यायाधीश प्रकाश माळी यांनी ‘मरणास कारणीभूत ठरल्याच्या आरोपाखाली’ पाच वर्षे सश्रम कारावास आणि दोन हजार रुपये दंड ठोठावला. 

३० सप्टेंबर २०१२ रोजी फुलंब्री तालुक्यातील एकघर पाडळी शिवारात भाऊसाहेब साबळे जनावरे चारत होता. त्यावेळी कोमलसिंग राजपूत हा ट्रॅक्टरने शेतीच्या मशागतीसाठी आला. भाऊसाहेबने विरोध केला असता कैलास फुलसिंग काकरवाल याने कुऱ्हाडीने भाऊसाहेबच्या डोक्यात वार केला. यामध्ये तो गंभीर जखमी झाला. मदतीसाठी दत्तू साबळे धावत आला असता फुलसिंग त्याला मारण्यासाठी गेल्यामुळे दत्तू पळत गावात गेला.

दरम्यान, कैलास फुलसिंग काकरवाल, बजरंग फुलसिंग काकरवाल, रामसिंग फुलसिंग काकरवाल, फुलसिंग मोहन काकरवाल हे घटनास्थळावरून गेले. त्यानंतर भाऊसाहेबला दत्तू साबळेने पिशोरच्या ग्रामीण रुग्णालयात दाखल केले. खाजगी हॉस्पिटलमध्ये उपचारादरम्यान २ ऑक्टोबर २०१२ रोजी भाऊसाहेब मरण पावला. वरील चौघांवर पिशोर पोलिसांत गुन्हा दाखल झाला. खटल्याच्या सुनावणीवेळी न्यायालयाने कैलास काकरवाल याला दोषी ठरवत उपरोक्त शिक्षा सुनावली. उर्वरित तिघांना सबळ पुराव्याअभावी निर्दाेष मुक्त करण्याचा आदेश दिला.