शहरं
Join us  
Trending Stories
1
"रडायचं नाही लढायचं! बिहार निकालानं खचून जाऊ नका; मुंबई महापालिकेवर काँग्रेसचा झेंडा फडकवा"
2
कुटुंबासोबतचे संबंधच तोडले, लालू प्रसाद यादवांच्या मुलीने आरोप केलेले रझीम कोण, राजदमध्ये काय घडलं?
3
अल फलाह युनिव्हर्सिटीवर क्राईम ब्रांचचा बडगा, UGC च्या तक्रारीवरून २ FIR दाखल
4
"अल्लाह करे भारत..."; नौगाम ब्लास्टवर फारूक अब्दुल्ला यांचं मोठं विधान, नेमकं काय म्हणाले?
5
Rohini Acharya: "मी राजकारण सोडतेय आणि कुटुंबासोबतचे संबंधही तोडत आहे", लालू प्रसाद यादवांच्या मुलीच्या पोस्टने खळबळ
6
अखेर 'या' तारखेपासून नवी मुंबई विमानतळावरुन विमाने झेपावणार! पहिल्या टप्प्यात 10 शहरांसाठी सेवा सुरू होणार
7
IPL 2026 Retention Full List : KKR नं महागड्या खेळाडूला दिल्ला धक्का; कुणी कुणावर ठेवला भरवसा?
8
बिहारचा मुख्यमंत्री कोण होणार? जेडीयू म्हणतोय नीतीशच राहणार, भाजप म्हणतोय आमदार ठरवणार!
9
चीन-पाकिस्तानशी 'इलेक्ट्रोमॅग्नेटिक युद्ध'?; मुंबईनजीक GPS साठी भारताकडून NOTAM जारी, अर्थ काय?
10
Viral Video : एका दिवसात किती कमाई करतो मोमो विक्रेता? आकडा ऐकून हैराण व्हाल!
11
वीज बिल न भरल्याने कनेक्शन तोडले; रागात तरुणाने अख्ख्या शहराची लाईट बंद केली, वीज कर्मचाऱ्यांना रात्रभर कामाला लावलं
12
घरात दोन बायका असतानाही तिसरीशी लग्न; चौथी आणायच्या तयारीत होता नवरदेव, पण चांगलाच फसला!
13
IND vs SA 1st Test Day 2 Stumps : जड्डूसह कुलदीप-अक्षरचा जलवा! तिसरा दिवस ठरणार निकालाचा?
14
मासिक पाळी येण्यापूर्वी चिडचिड, रडू येतं, मूड जातो, त्याची ५ कारणं- शरीरातले बदल ओळखा पटकन
15
“काँग्रेस-मनसे एकमेकांचा दर्जा ठरवायला लागले तर आपण लांबून हसलेले बरे”; भाजपा नेत्यांचा टोला
16
सोम प्रदोष २०२५: सोम प्रदोषाने आठवड्याची सुरुवात होणार; 'या' ८ राशींना शिवकृपेचे संकेत मिळणार
17
थरारक! विवाहित प्रेयसीची हत्या, मृतदेहाचे तुकडे केले; शीर अन् अवयव बसच्या चाकाखाली चिरडले, मग..
18
कोण आहे डॉ. मुजफ्फर? ज्याला पकडण्यासाठी सीबीआय घेतेय इंटरपोलची मदत! अफगाणिस्तानाशी आहे कनेक्शन
19
"बिहारमध्ये भाजपचा जो स्ट्राइक रेट आला, तसा तर आमचा 1984 मध्येही नव्हता"; काँग्रेसला अजूनही निकालावर विश्वास बसेना 
20
"मला नितीश कुमार मुख्यमंत्री व्हावेत असे वाटते...", बिहारच्या सीएम पदावर चिराग पासवान यांनी स्पष्टच सांगितले
Daily Top 2Weekly Top 5

शेतीच्या वादातून कुऱ्हाडीने घाव घालून खून करणाऱ्याला कारावास

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 9, 2019 12:23 IST

‘मरणास कारणीभूत ठरल्याच्या आरोपाखाली’ पाच वर्षे सश्रम कारावास आणि दोन हजार रुपये दंड ठोठावला. 

औरंगाबाद : शेतीच्या वादातून कुऱ्हाडीचे घाव घालून भाऊसाहेब साबळे यांचा खून करणारा कैलास फुलसिंग काकरवाल याला प्रधान जिल्हा व सत्र न्यायाधीश प्रकाश माळी यांनी ‘मरणास कारणीभूत ठरल्याच्या आरोपाखाली’ पाच वर्षे सश्रम कारावास आणि दोन हजार रुपये दंड ठोठावला. 

३० सप्टेंबर २०१२ रोजी फुलंब्री तालुक्यातील एकघर पाडळी शिवारात भाऊसाहेब साबळे जनावरे चारत होता. त्यावेळी कोमलसिंग राजपूत हा ट्रॅक्टरने शेतीच्या मशागतीसाठी आला. भाऊसाहेबने विरोध केला असता कैलास फुलसिंग काकरवाल याने कुऱ्हाडीने भाऊसाहेबच्या डोक्यात वार केला. यामध्ये तो गंभीर जखमी झाला. मदतीसाठी दत्तू साबळे धावत आला असता फुलसिंग त्याला मारण्यासाठी गेल्यामुळे दत्तू पळत गावात गेला.

दरम्यान, कैलास फुलसिंग काकरवाल, बजरंग फुलसिंग काकरवाल, रामसिंग फुलसिंग काकरवाल, फुलसिंग मोहन काकरवाल हे घटनास्थळावरून गेले. त्यानंतर भाऊसाहेबला दत्तू साबळेने पिशोरच्या ग्रामीण रुग्णालयात दाखल केले. खाजगी हॉस्पिटलमध्ये उपचारादरम्यान २ ऑक्टोबर २०१२ रोजी भाऊसाहेब मरण पावला. वरील चौघांवर पिशोर पोलिसांत गुन्हा दाखल झाला. खटल्याच्या सुनावणीवेळी न्यायालयाने कैलास काकरवाल याला दोषी ठरवत उपरोक्त शिक्षा सुनावली. उर्वरित तिघांना सबळ पुराव्याअभावी निर्दाेष मुक्त करण्याचा आदेश दिला.