शहरं
Join us  
Trending Stories
1
हसिनाविरोधी नेत्याच्या मृत्यूनंतर हिंसाचार, हिंदू तरुणाला जाळले; उठावातील प्रमुख नेत्याचा मृत्यू झाल्याने केली निदर्शने
2
१५ बैठका, ९२ तास काम; १० विधेयके सादर, ८ मंजूर; लोकसभेतील कामकाज, संसदेच्या हिवाळी अधिवेशनाची सांगता
3
६ किलो सोने, ३१३ किलो चांदी अन् ४.६२ कोटी रोख; दिल्लीतील ट्रॅव्हल एजंटवर ईडीची कारवाई, १२ छापे
4
एकतर मैत्रिपूर्ण लढा किंवा समसमान जागावाटप करा; भाजपमधील युती नकोच म्हणणाऱ्यांची नवी भूमिका
5
'सर तन से जुदा' घोषणा देणे देशद्रोह : हायकोर्ट; प्रेषित मोहम्मदांच्या आदर्शाचा केलेला अवमान
6
IND vs SA :गोलंदाजीत बुमराह-चक्रवर्तीचा जलवा! मालिका विजयासह टीम इंडियानं वर्षाचा शेवट केला गोड
7
तैवान: मेट्रो स्टेशनवर थरार! ग्रेनेड, चाकूहल्ल्यात तीन जणांचा मृत्यू, हल्लेखोरही ठार
8
"मी माझ्या पार्टनरलाही सांगितले होते की,..." मॅचनंतर पांड्यानं शेअर केली आक्रमक खेळीमागची गोष्ट
9
अमरावतीत १९ वर्षीय तरुणाच्या हत्येनंतर तणाव, २०-२५ जणांच्या टोळक्याचा धुडगूस, १० जण ताब्यात
10
टीम इंडियाची 'वाघीण' परत आलीये... Smriti Mandhana चा 'किलर' लूक, पाहा लेटेस्ट PHOTOS
11
अवैध सावकारी प्रकरणात ब्रह्मपुरीत पुन्हा तक्रार; राजकुमार बावणे यांचा गंभीर आरोप
12
VIDEO : पांड्याची भर मैदानातून गर्लफ्रेंडवर प्रेमाची 'बरसात'; फ्लाइंग किस अन् तिची रिअ‍ॅक्शन चर्चेत
13
लालू यादव यांची पत्नी राबडी देवी यांंना दिल्ली न्यायालयाचा मोठा धक्का, काय आहे प्रकरण?
14
Hardik Pandya : पांड्याचा हार्ड हिटिंग शो! जलद अर्धशतकी खेळीसह घातली विक्रमाला गवसणी
15
रशिया-युक्रेन युद्ध तत्काळ थांबवण्यासाठी पुतिन तयार, पण ठेवली एक मोठी अट! ट्रम्प यांच्यासंदर्भातही बोलले
16
सायबर फ्रॉड करणाऱ्यांना आता चक्क मारले जाणार चाबकाचे फटके; कुठल्या देशात झाला निर्णय?
17
IND vs SA 5th T20I : तिलक वर्मा- हार्दिक पांड्यानं धु धु धुतलं! भारतीय संघानं उभारला धावांचा डोंगर
18
"She was Lo, plain Lo"; अल्पवयीन मुलींच्या शरीरावर एपस्टीनने लिहिलेल्या ओळींमागे भयानक अर्थ, अमेरिकेचे डार्क सिक्रेट उघड
19
"मीरा भाईंदर महापालिका निवडणुकीत ५० टक्के जागा द्या, नाहीतर..."; मंत्री सरनाईकांचा इशारा
20
SIR मुळे तामिळनाडूत खळबळ, मतदार यादीतून हटवली तब्बल ९८ लाख नावं, धक्कादायक माहिती समोर
Daily Top 2Weekly Top 5

विहिरींची पातळी वाढली

By admin | Updated: September 12, 2014 00:03 IST

कुरूंदा : पावसाळ्याच्या शेवटी दमदारपणे पावसाने कुरूंदा परिसरात हजेरी लावल्याने अखेर विहिरींची पाणी पातळी वाढली आहे.

कुरूंदा : पावसाळ्याच्या शेवटी दमदारपणे पावसाने कुरूंदा परिसरात हजेरी लावल्याने अखेर विहिरींची पाणी पातळी वाढली आहे. यामुळे शेतकऱ्यांना दिलासा मिळाला असून मे महिन्यात लावलेल्या कापसाची बोंडे संततधार पावसाने खराब होत आहेत. तर शेतात वाढलेले तण काढण्यासाठी मजूरदारांचा शोध घ्यावा लागत आहे.कुरूंदा परिसरातील बहुतांश शेतीक्षेत्र पाण्याखाली असल्याने ठिबक सिंचनावर मे महिन्यात कापूस व हळदीची लागवड करण्यात आली. पावसाने दडी मारल्याने खरीप हंगामातील पीके धोक्यात आली होती. पावसाळ्याच्या शेवटी दमदारपणे पावसाने हजेरी लावल्याने पिकांना जीवनदान मिळाले. संततधार पावसामुळे शेतात तण प्रचंड प्रमाणात वाढले होते. तण काढण्यासाठी शेतकऱ्यांना मजूरदार मिळणे अवघड बनले आहे. पीक परिस्थिती चांगली असली तरी वाढलेल्या प्रचंड तणामुळे शेतकऱ्यांची अडचण होत आहे. हे तण काढण्यासाठी मोठी रक्कम मोजावी लागते. या भागातील विहिरींच्या पाणी पातळीत वाढ झाली आहे. पावसाळ्याअखेर विहिरींची पाणी पातळी वाढल्याने रबी हंगामातील पिकांसाठी आधार ठरणार आहे. त्या बरोबर पाझर तलाव, कोल्हापूरी बंधारे, गावठाण तलाव, पाण्याने तुडुंब भरले आहेत. या भागात पाणी पातळीत मोठी वाढ झाल्याचे चित्र आहे. (वार्ताहर)