शहरं
Join us  
Trending Stories
1
या सुंदर प्रदेशावर हिंसाचाराची सावली पडलेली; पंतप्रधान नरेंद्र मोदी मणिपूरमध्ये, म्हणाले...
2
Aishanya Dwivedi : Video - "BCCI पहलगाम हल्ला, ऑपरेशन सिंदूर विसरलं; आपण पाकिस्तानला ही संधी का देतोय?"
3
"देशापेक्षा व्यापार मोठा, भारत-पाक सामन्यातून कमवायचाय पैसा"; उद्धव ठाकरेंचा भाजपावर हल्लाबोल
4
शुबमन गिलच्या फोटोपेक्षा हातातल्या घड्याळ्याची रंगली चर्चा, किंमत ऐकाल तर अवाक् व्हाल...
5
क्रूरतेचा कळस! मिठाई ताजी नाही हे ऐकताच दुकानदार संतापला; १० वर्षांच्या मुलाला बेदम मारहाण
6
४०००० कोटींचे उत्पन्न, ७० लाख नोकऱ्या; नितीन गडकरींनी दिला कमाईचा नवा मंत्र, कुणाला फायदा?
7
उमेश सहकलाकार नसता तर मी हा सिनेमा केला नसता, प्रिया बापटने सांगितलं कारण
8
२, ३, ४BHK घर बांधायचेय? जीएसटीचा किती फायदा होणार? सिमेंट, सळ्या, टाईल्स कितीने स्वस्त झाल्या
9
गर्लफ्रेंडने ब्लॉक केलं, प्रेमभंग जीवावर बेतला, तरुणाने उचलले टोकाचे पाऊल; उपचारादरम्यान मृत्यू
10
१०% नं घसरलाय हा शेअर, पण अजूनही IPO च्या किंमतीपेक्षा ६०% नं अधिक; काय म्हणाले एक्सपर्ट?
11
सचिन तेंडुलकरच्या विमानाची इमर्जन्सी लँडिंग, केनियामध्ये जंगल भागात अडकला...
12
एक काळ होता..., स्मार्टफोन पाण्यासारखे विकले जात होते...; शाओमीचा सेल कमालीचा घसरला
13
ऑपरेशन मध्यातच सोडून पाकिस्तानी डॉक्टर झाला गायब! नर्सने दुसऱ्या रूमचा दरवाजा उघडताच दिसला धक्कादायक प्रकार
14
अंकिता लोखंडेचा नवरा रुग्णालयात दाखल; हाताला ४५ टाके अन्... मित्राने शेअर केली पोस्ट
15
प्रेम कहाणीचा दुर्दैवी अंत! ६ महिन्यापूर्वी प्रियकरासोबत लग्न केलेल्या युवतीने उचललं टोकाचं पाऊल
16
BAN vs SL Head to Head Record : 'टायगर वर्सेस शेर' भिडणार! 'नागिन डान्स'सह कोण कुणावर काढणार खुन्नस?
17
'दोन्ही पायही तुटले असते...', करिश्मा शर्माने धावत्या ट्रेनमधून मारलेली उडी, आता तिने सांगितलं नेमकं काय घडलं?
18
सहाराच्या गुंतवणूकदारांसाठी आनंदाची बातमी; पैसे परत करण्यासाठी SEBI ला मिळाला नवा आदेश
19
पत्नीचं टक्कल केलं, अंगावर पेट्रोल टाकून जाळण्याचा प्रयत्न केला; पतीला पोलिसांनी अटक करताच महिला करू लागली गयावया
20
Pitru Paksha 2025: पितरांना नैवेद्य पोहोचला, हे कसे ओळखावे? मत्स्यपुराणात सापडते उत्तर!

विहिरींची पातळी वाढली

By admin | Updated: September 12, 2014 00:03 IST

कुरूंदा : पावसाळ्याच्या शेवटी दमदारपणे पावसाने कुरूंदा परिसरात हजेरी लावल्याने अखेर विहिरींची पाणी पातळी वाढली आहे.

कुरूंदा : पावसाळ्याच्या शेवटी दमदारपणे पावसाने कुरूंदा परिसरात हजेरी लावल्याने अखेर विहिरींची पाणी पातळी वाढली आहे. यामुळे शेतकऱ्यांना दिलासा मिळाला असून मे महिन्यात लावलेल्या कापसाची बोंडे संततधार पावसाने खराब होत आहेत. तर शेतात वाढलेले तण काढण्यासाठी मजूरदारांचा शोध घ्यावा लागत आहे.कुरूंदा परिसरातील बहुतांश शेतीक्षेत्र पाण्याखाली असल्याने ठिबक सिंचनावर मे महिन्यात कापूस व हळदीची लागवड करण्यात आली. पावसाने दडी मारल्याने खरीप हंगामातील पीके धोक्यात आली होती. पावसाळ्याच्या शेवटी दमदारपणे पावसाने हजेरी लावल्याने पिकांना जीवनदान मिळाले. संततधार पावसामुळे शेतात तण प्रचंड प्रमाणात वाढले होते. तण काढण्यासाठी शेतकऱ्यांना मजूरदार मिळणे अवघड बनले आहे. पीक परिस्थिती चांगली असली तरी वाढलेल्या प्रचंड तणामुळे शेतकऱ्यांची अडचण होत आहे. हे तण काढण्यासाठी मोठी रक्कम मोजावी लागते. या भागातील विहिरींच्या पाणी पातळीत वाढ झाली आहे. पावसाळ्याअखेर विहिरींची पाणी पातळी वाढल्याने रबी हंगामातील पिकांसाठी आधार ठरणार आहे. त्या बरोबर पाझर तलाव, कोल्हापूरी बंधारे, गावठाण तलाव, पाण्याने तुडुंब भरले आहेत. या भागात पाणी पातळीत मोठी वाढ झाल्याचे चित्र आहे. (वार्ताहर)