शहरं
Join us  
Trending Stories
1
भारताविरोधातील कट उधळला! शोपियात ठार झालेल्या ३ दहशतवाद्यांकडून मोठा शस्त्रसाठा जप्त
2
"भारत १७ दिवसांत पुन्हा हल्ला करू शकतो, कारण..."; पाकिस्तानच्या बड्या नेत्याला धाकधूक
3
चीननंतर आता भारताची तुर्कीवर मोठी कारवाई; टीआरटी वर्ल्डच्या सोशल मिडिया हँडलबाबत मोठा निर्णय
4
मोठी बातमी! बीएसएफ जवानाची पाकिस्तानी रेंजर्सच्या तावडीतून सुटका; पहलगाम हल्ल्यानंतर अनवधानाने गेला होता सीमेपार
5
प्रेयसीवर कोयत्याने वार करुन संपवले, स्वतःही घेतला गळफास; रायगडच्या परळीतील घटना
6
"मला घाबरवलं..."; पाकिस्तानचे पंतप्रधान शाहबाज शरीफ यांच्या सल्लागाराच्या घरी बॉम्बस्फोट
7
मराठी अभिनेत्रीचं ट्रान्सफॉर्मेशन पाहून व्हाल चकित! एका वर्षात घटवलं 'इतकं' वजन; म्हणाली...
8
आईच्या मृत्यूनंतर गतिमंद मुलीला जिवंतपणी मरणयातना; पित्यानेच बांधले जनावरांच्या गोठ्यात
9
"अरुणाचल प्रदेश आमचा होता, आहे आणि राहणार", चीनच्या 'त्या' नापाक कृत्यावर भारताने ठणकावले!
10
भारतीय नागरिकांचं ठरलंय! तुर्कस्तान, अझरबैजानचा 'मालदीव' करणार; पाकच्या 'मित्रां'चा 'करेक्ट कार्यक्रम' होणार
11
युक्रेन सोडा, आता 'या' देशावर कब्जा करण्याचा पुतिन यांचा प्लॅन; सॅटेलाईट इमेजनं सीक्रेट उघडलं
12
मुंबईच्या नालेसफाईची पोलखोल, मनसेने कार्यकर्ते साकिनाक्यातील नाल्यात उतरुन व्हॉलीबॉल खेळले!
13
'बिग बॉस' हिंदी नंतर रिजेक्शचाच सामना करावा लागला, निक्की तांबोळी म्हणाली, "त्यानंतर मी..."
14
Guru Gochar 2025: गुरु गोचरमुळे आठ वर्षात बदलणार जगाचा चेहरा मोहरा, व्हायरसचीही भीती!
15
भारताच्या हल्ल्यामुळे पाकिस्तानात न्यूक्लियर रेडिएशन लीक?; अमेरिकेचं पहिल्यांदाच भाष्य
16
७६६ कोटी रुपयांची कमाई तरीही रेमंडचे शेअर्स ६६% आपटले; काय आहे कारण?
17
सॅल्यूट! अ‍ॅसिड हल्ल्याने गेली दृष्टी, मानली नाही हार; बारावीत मिळवले ९५%, IAS होण्याचं स्वप्न
18
"तुम्हा सर्वांना सलाम..."; तेजस्वी यादव यांचा शहीद जवान रामबाबू सिंह यांच्या भावाला Video कॉल
19
पाकिस्ताननंतर भारताचा चीनविरोधात 'डिजिटल स्ट्राईक'; ग्लोबल टाईम्सचे X अकाउंट केलं BLOCK !
20
अबब! तब्बल ४ लाखांची पोपटाची पर्स घेऊन 'कान्स फिल्म फेस्टिव्हल'मध्ये पोहोचली उर्वशी रौतेला, सर्वजण पाहतच राहिले

‘उजव्या कालव्याचे पाणी शेतीसाठी सोडा’

By admin | Updated: July 14, 2017 00:29 IST

गेवराई : तालुक्यातून जाणाऱ्या उजव्या कालव्यात शेतीसाठी पाणी सोडावे, या मागणीसाठी तालुक्यातील शेतकऱ्यांनी गुरूवारी सकाळी गेवराई-शेवगाव मार्गावरील तळणेवाडी फाट्यावर तब्बल दीड तास रस्ता रोको केले.

लोकमत न्यूज नेटवर्कगेवराई : तालुक्यातून जाणाऱ्या उजव्या कालव्यात शेतीसाठी पाणी सोडावे, या मागणीसाठी तालुक्यातील शेतकऱ्यांनी गुरूवारी सकाळी गेवराई-शेवगाव मार्गावरील तळणेवाडी फाट्यावर तब्बल दीड तास रस्ता रोको केले. तसेच शासनाच्या विरोधात घोषणा देत उजव्या कालव्यात उतरून आंदोलन केले. यामध्ये शेकडो शेतकरी सहभागी झाले होते.जायकवाडीचा उजवा कालवा गेवराई तालुक्यातुन जातो. याच कालव्याच्या भरवशावर शेतकरी असतात. त्यातच पावसाने हुलकावणी दिल्याने पिके करपू लागली आहेत. त्यामुळे उजव्या कालव्यात शेतीसाठी तात्काळ पाणी सोडावे या मागणीसाठी तालुक्यातील शेतकऱ्यांनी गेवराई-शेवगाव रोडवरील तळणेवाडी फाटा येथे रास्ता रोको करुन उजव्या कालव्यात उतरून आंदोलन केले. लेखी आश्वासनानंतरच आंदोलन मागे घेऊ, असा पवित्रा घेतला होता. पाटबंधारे विभागाचे उपविभागीय अधिकारी बी.के शेळके, बोरगाव शाखा अधिकारी एस.एस फाळके, मंडळ अधिकारी निशांत ठाकूर, गजानन देशमुख यांनी १७ तारखेपर्यंत पाणी सोडण्याचे आश्वासन दिल्यानंतर हे आंदोलन मागे घेतले.