शहरं
Join us  
Trending Stories
1
'कशाला रोडमॅप? आजच अंमलबजावणी करा!'; जरांगे-मुख्यमंत्र्यांचे OSD यांच्यात काय चर्चा झाली?
2
दिवाळीपूर्वी मोठी भेट! कपडे, खाद्यपदार्थांवरील GST ५% होणार? 'या' वस्तू आणि सेवांवरील टॅक्सही घटणार
3
जम्मूच्या दोडा येथे ढगफुटी; डोंगरावरून आलेल्या पुरात चार जणांचा मृत्यू, १० हून अधिक घरे वाहून गेली
4
Pune: लक्ष्मी रोडवरील थरार... गर्दीत बस येताच चालकाला ह्रदयविकाराचा झटका; पोलीस धावले अन्...
5
वाह! आयुष्य असावं तर 'या' क्रिकेटरसारखं...; ६ महिने आराम अन् पगार मिळतो २७ कोटी
6
तंत्रज्ञानाची किमया! इंटरनेटशिवाय WhatsApp कॉल; गुगलचा आश्चर्याचा धक्का, काय आहे प्लॅन?
7
Ganpati Puja 2025: घरी स्थापन केलेल्या बाप्पाची दररोज पूजा कशी करावी? ‘या’ गोष्टींचे पालन आवश्यकच
8
अर्जुन-सानिया यांच्या साखरपुड्यासंदर्भातील फिरकी घेणारा प्रश्न अन् सचिन तेंडुलकरचा 'स्ट्रेट ड्राइव्ह'
9
उकडीचे की तळणीचे मोदक? वाद मोठा जहाल, पण दोन्ही मोदक आरोग्याच्या हिताचे; वाचा फायदे
10
मेड इन इंडिया! मारुतीची पहिली इलेक्ट्रिक कार अखेर लॉन्च, परदेशातही निर्यात होणार
11
डोनाल्ड ट्रम्प यांचा हट्टीपणा, अतिरिक्त २५ टक्के टॅरिफ लागू; भारत 'चौफेर' पलटवार करणार?
12
गणेश चतुर्थी २०२५: गुरुजींना उशीर झाला? रेकॉर्डेट कंटेट नको? स्वतःच करा गणपती प्राणप्रतिष्ठा
13
चीनमध्ये शक्तीप्रदर्शन; मोदी, पुतिन आणि जिनपिंग एकाच व्यासपीठावर, अमेरिकेला लागणार मिरची
14
गणपती २०२५: ६ मूलांकांना ८ राजयोग शुभ, दुपटीने चौफेर लाभ; धनलक्ष्मी-गणेश कृपेचा वरदहस्त!
15
पैसै घेऊन मूर्तीकार पळाला, कारखाना जैसे थे ठेवला; ऐनवेळी मूर्ती कुठून आणायची, गणेशभक्तांना चिंता
16
Nikki Murder Case : निक्कीला जाळणाऱ्या विपिनच्या कुटुंबाचं सर्वात मोठं खोटं पकडलं; तपासात 'अशी' झाली पोलखोल
17
‘या’ ३ तारखांना जन्मलेले लोक भाग्यवान, पैसा कमी पडत नाही; गणपती देतो अपार सुख, लक्ष्मी वरदान!
18
कॅनरा बँकेला ११७ कोटींचा गंडा; अमित थेपाडेला अटक, ईडीची दक्षिण मुंबईतील हॉटेलमध्ये कारवाई
19
मेड इन इंडिया 'ई-विटारा'ची १०० देशांमध्ये होणार निर्यात; पंतप्रधान मोदी म्हणाले, "भारताच्या आत्मनिर्भर आणि..."
20
भयंकर! बांगलादेशात नदीमध्ये सापडतायेत मृतदेह; आतापर्यंत ७५० बॉडी पोलिसांनी मोजल्या, कारण काय?

धरणाला गळती

By admin | Updated: December 30, 2016 22:20 IST

माजलगाव तब्बल सहा वर्षांच्या प्रतीक्षेनंतर माजलगाव धरण प्रथमच शंभर टक्के भरले आहे;

पुरुषोत्तम करवा माजलगावतब्बल सहा वर्षांच्या प्रतीक्षेनंतर माजलगाव धरण प्रथमच शंभर टक्के भरले आहे; परंतु या धरणाच्या ५ नंबर दरवाज्यासह उजव्या कालव्याच्या दरवाजांमधून मोठ्या प्रमाणावर पाणी गळती सुरु आहे. याकडे संबंधित अधिका-याचे दुर्लक्ष होत असल्याने शुक्रवारी समोर आले.माजलगांव धरण ६ वर्षांनंतर भरल्यानंतर यावर्षी परतीच्या पावसाने दोनच दिवसात शंभर टक्के भरले. त्यानंतर जवळपास ८-१० दिवस पाणी धरणातून सोडण्यात आले आवक थांबल्यानंतर पाणी सोडणे बंद करण्यात आले. दरवाजे बंद केल्यानंतरही गेट क्र मांक ५ मधून पाण्याची गळती होऊ लागली तेव्हापासून जवळपास दोन-अडीच महिन्यांपासून या दरवाजातून लाखो लिटर पाणी दररोज गळती होत आहे. पावसाळा सुरू होण्यापूर्वीच संबंधित विभागाकडून सर्वच दरवाजांची देखभाल दुरुस्ती करणे आवश्यक असते; परंतु गुत्तेदाराने या गेटचे काम निकृष्ट दर्जाचे केल्याने हे गेट जाम झाल्याने यामधून मोठ्या प्रमाणावर पाणी गळती होताना दिसत आहे.मुख्य गेटसह उजव्या कालव्यावरील एका गेटमधून अशाच प्रकारची पाणी गळती मोठ्या प्रमाणावर सुरु आहे. परिणामी धरणाची पाणी पातळी दिवसेंदिवस खालावत चालली आहे.मागील ४ वर्षांत हंडाभर पाण्यासाठी वणवण भटकण्याची वेळ नागरिकांवर आली होती. याचा विसर येथील अधिकाऱ्यांना पडला असल्याचे यावरून स्पष्ट होते.