शहरं
Join us  
Trending Stories
1
IND W vs SL W: श्रीलंकेच्या नीलाक्षी दा सिल्वाचं वादळी अर्धशतक; भारताचा तीन विकेट्सने पराभव
2
चार पैकी दोन दहशतवादी काश्मिरी, पर्यटकांशी मैत्री केली आणि..., पहलगाम हल्ल्याबाबत सर्वात मोठा गौप्यस्फोट  
3
तेल अवीव विमानतळाजवळ क्षेपणास्त्र हल्ला; दिल्लीहून इस्रायलला जाणारे एअर इंडियाचे विमान वळवले
4
१५ दिवसांपूर्वीच दुकान सुरु केले अन् हल्ल्याच्याच दिवशी गायब झाला; पहलगाममध्ये NIA कडून एकाची चौकशी
5
'आम्हाला मित्रांची गरज आहे, उपदेश देणाऱ्यांची नाही', जयशंकर यांनी युरोपला खडसावले...
6
HSC Result 2025: १२ वीच्या निकालाची प्रतिक्षा संपली; उद्या दुपारी होणार जाहीर, कुठे व कसा पहाल? जाणून घ्या
7
KKR vs RR : मसल पॉवर रसेलनं दाखवली ताकद; फिफ्टीसह मारली गंभीरच्या खास क्बमध्ये एन्ट्री
8
House Arrest Controversy: FIR दाखल केल्यानंतर उल्लू अ‍ॅपकडून माफीनामा, म्हणाले- "आम्ही तुम्हाला सांगू इच्छितो की..."
9
वरातीहून परतत असलेली कार झाडावर आदळली, हवाई दलाच्या कर्मचाऱ्यासह चार जणांचा मृत्यू, एक जण जखमी
10
सलग १५ तास साधला प्रसारमाध्यमांशी संवाद, पत्रकार परिषदेत या देशाच्या राष्ट्रपतींनी बनवला रेकॉर्ड
11
कल्याणमध्ये ३५ वर्षीय महिलेची इमारतीच्या १७व्या मजल्यावरून उडी; थरारक घटना सीसीटीव्हीमध्ये कैद
12
संजय राऊतांनी घेतली भेट; फोटो शेअर करत शरद पवारांनी दिली माहिती, नेमके कारण तरी काय?
13
Ram Naik Resigns: राम नाईक यांचा मत्स्योद्योग विकास धोरण समितीच्या अध्यक्षपदाचा राजीनामा
14
"लोकांनाही तेच हवं असतं, म्हणूनच...", डान्स शोच्या रिएलिटीबाबत गीता माँने स्पष्टच सांगितलं, म्हणाली...
15
भारताचा पाकिस्तानला मोठा धक्का, चिनाब नदीवरील बगलिहार धरणाचे पाणी रोखले
16
'कसौटी जिंदगी की' फेम अभिनेत्रीचा घटस्फोट, लग्नानंतर ५ वर्षांनी मोडला संसार
17
"ईव्हीएम किंवा बॅलेट पेपरमधून नृसिंह अवताराप्रमाणे नवा अवतार समोर येऊन राक्षसरूपी भाजपाचे खलत्व नष्ट करेल’’, हर्षवर्धन सपकाळ यांनी व्यक्त केला विश्वास  
18
“भाजपा महायुती सरकारने १०० दिवसांत आका, खोके शब्द दिले, जनतेची फसवणूक केली”; कुणी केली टीका?
19
पुण्यात आयशरची स्कूटीला धडक, महिलेला फरफटत नेल्याने मृत्यू; वेळेत रुग्णवाहिका न आल्याने लोकांचा संताप
20
संजय शिरसाटांचा उपमुख्यमंत्र्यांवर गंभीर आरोप; अजित पवारांनी एका वाक्यात उत्तर दिले...

धरणाला गळती

By admin | Updated: December 30, 2016 22:20 IST

माजलगाव तब्बल सहा वर्षांच्या प्रतीक्षेनंतर माजलगाव धरण प्रथमच शंभर टक्के भरले आहे;

पुरुषोत्तम करवा माजलगावतब्बल सहा वर्षांच्या प्रतीक्षेनंतर माजलगाव धरण प्रथमच शंभर टक्के भरले आहे; परंतु या धरणाच्या ५ नंबर दरवाज्यासह उजव्या कालव्याच्या दरवाजांमधून मोठ्या प्रमाणावर पाणी गळती सुरु आहे. याकडे संबंधित अधिका-याचे दुर्लक्ष होत असल्याने शुक्रवारी समोर आले.माजलगांव धरण ६ वर्षांनंतर भरल्यानंतर यावर्षी परतीच्या पावसाने दोनच दिवसात शंभर टक्के भरले. त्यानंतर जवळपास ८-१० दिवस पाणी धरणातून सोडण्यात आले आवक थांबल्यानंतर पाणी सोडणे बंद करण्यात आले. दरवाजे बंद केल्यानंतरही गेट क्र मांक ५ मधून पाण्याची गळती होऊ लागली तेव्हापासून जवळपास दोन-अडीच महिन्यांपासून या दरवाजातून लाखो लिटर पाणी दररोज गळती होत आहे. पावसाळा सुरू होण्यापूर्वीच संबंधित विभागाकडून सर्वच दरवाजांची देखभाल दुरुस्ती करणे आवश्यक असते; परंतु गुत्तेदाराने या गेटचे काम निकृष्ट दर्जाचे केल्याने हे गेट जाम झाल्याने यामधून मोठ्या प्रमाणावर पाणी गळती होताना दिसत आहे.मुख्य गेटसह उजव्या कालव्यावरील एका गेटमधून अशाच प्रकारची पाणी गळती मोठ्या प्रमाणावर सुरु आहे. परिणामी धरणाची पाणी पातळी दिवसेंदिवस खालावत चालली आहे.मागील ४ वर्षांत हंडाभर पाण्यासाठी वणवण भटकण्याची वेळ नागरिकांवर आली होती. याचा विसर येथील अधिकाऱ्यांना पडला असल्याचे यावरून स्पष्ट होते.