शहरं
Join us  
Trending Stories
1
“राष्ट्रीय स्वयंसेवक संघ काय करतो, RSS म्हणजे काय?”; मोहन भागवतांनी एकाच वाक्यात सांगितले
2
'त्यांना संविधान खुपते, म्हणून...', RSS नेते दत्तात्रय होसबळे यांच्या वक्तव्यावर राहुल गांधी संतापले
3
“समृद्धीनंतर आता शक्तिपीठ महामार्गात मोठा भ्रष्टाचार, कमिशनखोरी...”: पृथ्वीराज चव्हाण
4
"४० हजार घे अन् माझ्यासोबत...", सासऱ्याची सुनेकडे विक्षिप्त मागणी; अखेर 'असा' शिकवला धडा!
5
"माझा मुलगा तर गेला, आता त्याचे स्पर्म तरी द्या", मुंबई उच्च न्यायालयाकडे आईची मागणी; जाणून घ्या, मग काय घडलं?
6
"आपणच क्रॅश करवलं एअर इंडियाचं विमान...!"; प्रेमाला नकार दिल्याने बॉयफ्रेंडला अडकवण्यासाठी रचला असा कट
7
आयआयटीच नव्हे, एलपीयूच्या विद्यार्थ्याला मिळाली २.५ कोटींची विक्रमी प्लेसमेंट ऑफर
8
“संविधान बदलून मनुस्मृती लादण्याचा RSS-भाजपाचा अजेंडा आजही कायम”: हर्षवर्धन सपकाळ
9
मराठीच्या मुद्द्यावरून ठाकरे बंधू एकत्र, काँग्रेसकडून पहिली प्रतिक्रिया समोर; भूमिका काय?
10
“मराठी भाषा नाही, यांच्या खुर्च्या धोक्यात”; ठाकरे बंधूंच्या मोर्चावर सदाभाऊ खोत यांची टीका
11
ऑपरेशन सिंदूरमध्ये नौदल उतरले असते तर हाहाकार उडाला असता; समुद्रात काय चाललेले... जाणून घ्याल तर...
12
यावर्षी 3500 कोट्यधीश भारत सोडणार, 'या' देशांमध्ये स्थायिक होणार; कारण काय..?
13
VIDEO: 'तो' संडासात बसूनच हायकोर्टाच्या सुनावणीत सहभागी झाला; गुजरातमधील विचित्र प्रकार, व्हिडीओ व्हायरल
14
"चल पळून जाऊन लग्न करूया..." संजनानं शेअर केली लग्नाआधीची ती गोष्ट; बुमराहचा चेहराच पडला (VIDEO)
15
अमेरिकेचा डबल गेम! आधी इराणवर हल्ला, निर्बंध लादले; आता करणार ३० बिलियन डॉलर्सची मदत
16
शनिवारी विनायक चतुर्थी: गणपती बाप्पा अन् शनिचे ‘हे’ उपाय कराच; अखंड शुभाशिर्वाद मिळवा
17
Vinayak Chaturthi 2025: शनिवारी आषाढी विनायक चतुर्थी: ‘असे’ करा व्रत; पूजनात ‘या’ गोष्टी विसरू नका, कृपा-लाभ होईल!
18
६ ग्रहांचे जुलैमध्ये गोचर, २ अशुभ योग कायम: ९ राशींना अच्छे दिन, नोकरीत पदोन्नती; लाभाचा काळ!
19
समृद्धी महामार्गावर भीषण अपघात! मर्सिडीजने तीनवेळी पलटी मारली; नाशिकच्या उद्योजकाचा मृत्यू
20
ठाकरे बंधूंसोबत मराठी भाषिकांच्या मोर्चात शरद पवारांची राष्ट्रवादीही सहभागी होणार

धरणाला गळती

By admin | Updated: December 30, 2016 22:20 IST

माजलगाव तब्बल सहा वर्षांच्या प्रतीक्षेनंतर माजलगाव धरण प्रथमच शंभर टक्के भरले आहे;

पुरुषोत्तम करवा माजलगावतब्बल सहा वर्षांच्या प्रतीक्षेनंतर माजलगाव धरण प्रथमच शंभर टक्के भरले आहे; परंतु या धरणाच्या ५ नंबर दरवाज्यासह उजव्या कालव्याच्या दरवाजांमधून मोठ्या प्रमाणावर पाणी गळती सुरु आहे. याकडे संबंधित अधिका-याचे दुर्लक्ष होत असल्याने शुक्रवारी समोर आले.माजलगांव धरण ६ वर्षांनंतर भरल्यानंतर यावर्षी परतीच्या पावसाने दोनच दिवसात शंभर टक्के भरले. त्यानंतर जवळपास ८-१० दिवस पाणी धरणातून सोडण्यात आले आवक थांबल्यानंतर पाणी सोडणे बंद करण्यात आले. दरवाजे बंद केल्यानंतरही गेट क्र मांक ५ मधून पाण्याची गळती होऊ लागली तेव्हापासून जवळपास दोन-अडीच महिन्यांपासून या दरवाजातून लाखो लिटर पाणी दररोज गळती होत आहे. पावसाळा सुरू होण्यापूर्वीच संबंधित विभागाकडून सर्वच दरवाजांची देखभाल दुरुस्ती करणे आवश्यक असते; परंतु गुत्तेदाराने या गेटचे काम निकृष्ट दर्जाचे केल्याने हे गेट जाम झाल्याने यामधून मोठ्या प्रमाणावर पाणी गळती होताना दिसत आहे.मुख्य गेटसह उजव्या कालव्यावरील एका गेटमधून अशाच प्रकारची पाणी गळती मोठ्या प्रमाणावर सुरु आहे. परिणामी धरणाची पाणी पातळी दिवसेंदिवस खालावत चालली आहे.मागील ४ वर्षांत हंडाभर पाण्यासाठी वणवण भटकण्याची वेळ नागरिकांवर आली होती. याचा विसर येथील अधिकाऱ्यांना पडला असल्याचे यावरून स्पष्ट होते.