शहरं
Join us  
Trending Stories
1
GT 'टायटन्स' जहाज बुडता बुडता वाचलं! हार्दिकच्या चुकीमुळं MI ची 'सुपर ओव्हर'ची संधीही हुकली
2
"भारताच्या हक्काचं पाणी बाहेर जात होतं, पण आता..."; सिंधू करारावर पहिल्यांदाच बोलले PM मोदी
3
कल्याणमध्ये रिक्षावर झाड कोसळून मोठी दुर्घटना, रिक्षाचालक आणि दोन प्रवाशांसह तीन जणांचा मृत्यू
4
मुंबईत सोसाट्याच्या वाऱ्यासह पाऊस; लोकल खोळंबली
5
"काँग्रेसचे खासदार १५ दिवस इस्लामबादमध्ये राहून आले, भारतात परतल्यावर ९० तरुण-तरुणींना दूतावासात घेऊन गेले’’, हिमंता बिस्वा सरमांचा गंभीर आरोप   
6
MI vs GT : बुमराहनं जबरदस्त इनस्विंग चेंडूवर उडवला शुबमन गिलचा त्रिफळा! मग...
7
‘गुगल पे’वरील हे सिक्रेट फिचर्स आहेत खूप उपयुक्त, असे आहेत त्यांचे फायदे
8
इम्पॅक्ट प्लेयर कर्ण शर्मा; मग प्लेइंग इलेव्हनमध्ये नसणारा Ashwani Kumar अचानक गोलंदाजीला कसा?
9
"जिच्यावर जिवापाड प्रेम केले, तिनेच नको ते आरोप लावले", प्रेयसीकडून विश्वासघाताने खचलेल्या तरुणाने संपवलं जीवन
10
“स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकांमध्ये भाजपाचा वरचा क्रमांक आला पाहिजे”: अशोक चव्हाण
11
आरक्षण आता रेल्वेच्या डब्याप्रमाणे झालंय, सर्वोच्च न्यायालयातील न्यायमूर्तींनी केली परखड टिप्पणी, कारण काय?  
12
MI vs GT : संघ संकटात असताना नमन याने 'धीर' सोडला! डगआउटमध्ये रोहितनं असा काढला राग (VIDEO)
13
पाकिस्तानी म्हणून हिणवले, माराहाण केली, लातुरात खचलेल्या तरुणाने जीवन संपवले
14
Rohit Sharma's Worst Record: कॅप्ड असो वा अनकॅप्ड! डावखुरा पेसर सातत्याने रोहितसमोर ठरलाय 'उजवा'
15
"तीन वर्षांपासून याच क्षणाची वाट पाहत होतो..."; भाजपा प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळेंचे ट्विट
16
बलोचिस्तान वाचवण्यासाठी पाकिस्तानची धावाधाव! काश्मीर हल्ल्यानंतर घेण्यात आला मोठा निर्णय
17
भारत पाकिस्तानवर कधी हल्ला करणार? पाकिस्तानच्या बड्या माजी अधिकाऱ्याने सांगितली नवी तारीख  
18
राहुल गांधी शहीद विनय नरवाल यांच्या कुटुंबाला भेटले; म्हणाले, “दोषींना अशी शिक्षा द्या की...”
19
“प्रदूषण करणाऱ्या वाहनधारकांना यापुढे पेट्रोल पंपावर इंधन बंदी, लवकरच धोरण”: प्रताप सरनाईक
20
T20I मधून निवृत्ती घेण्याच्या निर्णयात घाई झाली का? विराट कोहली म्हणाला- "तो विचार पूर्णपणे..."

डाळ विक्री केंद्राचा शुभारंभ

By admin | Updated: August 5, 2016 00:13 IST

लातूर : लातूर कृषी उत्पन्न बाजार समितीच्या वतीने मार्केट यार्डात गुरुवारी जिल्हाधिकारी पांडुरंग पोले यांच्या हस्ते दाळ विक्री केंद्राचा शुभारंभ करण्यात आला़

लातूर : लातूर कृषी उत्पन्न बाजार समितीच्या वतीने मार्केट यार्डात गुरुवारी जिल्हाधिकारी पांडुरंग पोले यांच्या हस्ते दाळ विक्री केंद्राचा शुभारंभ करण्यात आला़ या डाळ विक्री केंद्रातून तूर आणि मूगडाळ माफक दरात मिळणार आहे़ कार्यक्रमाला कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती ललितभाई शहा, जिल्हा पुरवठा अधिकारी सुनील यादव, जिल्हा उपनिबंधक बी़एल़ वांगे, उपविभागीय अधिकारी प्रताप काळे, तहसीलदार संजय वरकड, सहाय्यक पुरवठा अधिकारी झांपले, संचालक अ‍ॅड़ बळवंत जाधव यांची प्रमुख उपस्थिती होती़ यावेळी सभापती ललितभाई शहा म्हणाले, जिल्हा प्रशासनाने धान्यसाठ्याची मर्यादा वाढवून देण्याची गरज आहे़ तूर व मूगदाळीची मागणी ग्राहकांतून असते़ सर्वसामान्यांच्या आहारात या डाळीचा समावेश असतो़ त्यामुळे पुरवठा विभागाने या धान्याची मर्यादा वाढवून देणे आवश्यक आहे़ यावेळी प्रातिनिधीक स्वरुपात ५ ग्राहकांना जिल्हाधिकाऱ्यांच्या हस्ते डाळीची विक्री करण्यात आली़ डाळ पुरवठाधारक रतन बिदादा यांचा सत्कारही करण्यात आला़ यावेळी बाजार समितीचे उपसभापती मनोज पाटील, संभाजी वायाळ, विक्रम शिंदे, बालाप्रसाद बिदादा, तुकाराम आडे, तात्याराव केंद्रे, गोविंद नरहरे, हणमंत खंदाडे, हर्षवर्धन सवाई, बाजार समितीचे सचिव मधुकर गुंजकर, बाजार समितीतील हमाल मापाडी संघटना, गाडीवान संघटनेसह पदाधिकाऱ्यांची मोठ्या संख्यने उपस्थिती होती़जिल्हाधिकारी पांडुरंग पोले म्हणाले, मानवाची झपाट्याने प्रगती होत आहे़ त्यानुसार मानवाचे जीवनमान उंचावत आहे़ तसेच त्यांच्या आहाराचे पौष्टिकत्व वाढत आहे़ त्यानुसार माणूस आपला आहार निश्चित करुन त्याचे सेवन करत आहे़ त्याचा विचार करता या पुढील काळात कडधान्याचे उत्पादनात मोठ्या प्रमाणात वाढ होण्याची गरज आहे़ परिणामी, कडधान्याचे भावही भविष्यात वाढण्याची शक्यता नाकारता येणार नाही़ या वाढीव भावावर जिल्हा प्रशासन सदैव लक्ष ठेवणार आहे़ भाव नियंत्रणात ठेवण्यासाठी आणि सर्वसामान्यांना त्यांच्या मागणीनुसार डाळी मिळाव्यात म्हणून हे विक्री केंद्र उघडण्यात आले असल्याचे जिल्हाधिकाऱ्यांनी सांगितले़