शहरं
Join us  
Trending Stories
1
सरकारचा जीआर कोणाला सरसकट आरक्षण देत नाही; मुख्यमंत्री फडणवीसांनी स्पष्ट केली भूमिका
2
नेपाळचा पंतप्रधान कोण? आंदोलकांमध्येच जुंपली; भारत समर्थक म्हणून सुशीला कार्की यांना एका गटाने नाकारले
3
अमेरिकेत भारतीय वंशाच्या व्यक्तीची निर्घृण हत्या, पत्नी आणि मुलासमोरच केले कुऱ्हाडीने वार
4
आजचे राशीभविष्य- १२ सप्टेंबर २०२५: प्रकृतीची काळजी घ्या, वाहन चालवताना दक्ष राहा!
5
विशेष लेख: मशाल हाती घेऊन इंजिन धावेल असे दिसते; पण...
6
बस प्रवास स्वस्त? टोलमध्ये मिळणार सवलत, राष्ट्रीय महामार्गासाठी टोल धोरण लवकरच
7
लाखो मुंबईकर लवकरच होणार 'अधिकृत रहिवासी'; २५ हजारांहून अधिक इमारतींच्या 'ओसी'चा मार्ग अखेर मोकळा
8
बुलेट ट्रेनच्या १५७ किमीवरील कामांसाठी महत्त्वाकांक्षी करार, मुंबई-अहमदाबाद प्रवास होणार वेगाने
9
अग्रलेख: जागतिक खेडे ते खंडित जग! युद्धज्वर जगाला संपवून टाकेल
10
राज्यात तब्बल एक लाख आठ हजार कोटींची गुंतवणूक; ४७ हजार रोजगारांची निर्मिती होणार
11
व्होटबंदी : साप मेला नाही; पण दात काढले!
12
Mhada: ठाणे शहर आणि जिल्हा, वसईतील म्हाडाच्या ५ हजार घरांसाठी दोन लाख अर्ज
13
पाकिस्तानसोबत क्रिकेट नकोच..; IND-PAK सामन्यावर प्रियंका चतुर्वेदींचे सरकारला आवाहन
14
मोठी बातमी! एल्फिन्स्टन ब्रिज उद्या मध्यरात्रीपासून बंद; जाणून घ्या पर्यायी मार्ग...
15
Asia Cup 2025 PAK vs Oman : भारतीय वंशाचा कॅप्टन सलमानच्या पाकला भिडणार! अन्...
16
'रशियन तेल खरेदी थांबवा अन्यथा...',अमेरिकन मंत्री हॉवर्ड लुटनिकची भारताला पुन्हा धमकी
17
Asia Cup 2025 BAN vs HK : कॅप्टन लिटन दासची 'फिफ्टी'; बांगलादेशनं मॅच जिंकली, पण...
18
छत्तीसगडमध्ये भीषण चकमक! १ कोटीचा इनाम असलेला मोडेम बाळकृष्णसह १० नक्षलवादी ठार 
19
परदेशात कोणत्या गुप्त बैठकांसाठी जाता? CRPF च्या पत्रावरुन भाजपने राहुल गांधींना घेरले
20
Mustafizur Rahman Stunning Catch : विकेटचा रकाना रिकामा; पण मुस्ताफिझुरनं बेस्ट कॅचसह केली हवा (VIDEO)

स्वच्छ शहराच्या यादीत लातूर शहर ३१८ व्या स्थानी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 6, 2017 00:20 IST

लातूर : केंद्र शासनाच्या स्वच्छ भारत अभियानांतर्गत यावर्षीच्या फेब्रुवारी महिन्यात देशातील एक लाख लोकसंख्येपेक्षा अधिक लोकसंख्या असणाऱ्या शहरांचे सर्वेक्षण करण्यात आले होते.

लोकमत न्यूज नेटवर्कलातूर : केंद्र शासनाच्या स्वच्छ भारत अभियानांतर्गत यावर्षीच्या फेब्रुवारी महिन्यात देशातील एक लाख लोकसंख्येपेक्षा अधिक लोकसंख्या असणाऱ्या शहरांचे सर्वेक्षण करण्यात आले होते. यातील निकषाप्रमाणे सर्वात स्वच्छ शहर म्हणून देशातील ४३४ शहरांची निवड झाली असून, त्यामध्ये लातूर शहराने ३१८ वा क्रमांक पटकाविला आहे. स्वच्छता अभियान कालावधीत लातूर मनपाने सात हजार शौचालयांचे बांधकाम पूर्ण केले असून, त्याचा वापर सुरू झाल्याने शहर हागणदारीमुक्त झाले आहे.अपुरे मनुष्यबळ, निधीची कमतरता, सततचा दुष्काळ, अभूतपूर्व पाणीटंचाईला तोंड देत मनपाने स्वच्छतेच्या निकषात आपले स्थान बऱ्यापैकी टिकविले आहे. मनपाकडे असणारा अपुरा कर्मचारी वर्ग, तोकडा निधी आणि सातत्याने तीन वर्षांपासून पाणीटंचाईला तोंड देत हे स्थान मनपाने पटकाविले. सद्यस्थितीत लातूर मनपामध्ये ४५० पदे रिक्त आहेत. मनपाला मिळणारे सहाय्यक अनुदानही बंद झाले आहे. तरीही मनपाने शहरातील नागरिकांच्या सहाय्याने स्वच्छतेत चांगली कामगिरी बजावली आहे. सार्वजनिक शौचालयांची दुरुस्ती करण्यात आली असून, सात हजार वैयक्तिक शौचालये बांधण्यात आली आहेत. स्वच्छता अभियानाच्या जनजागृतीसाठी करण्यात आलेल्या गीताचे राज्यस्तरावर कौतुकही झाले आहे.