शहरं
Join us  
Trending Stories
1
Parth Pawar Land Deal: भूखंड खरेदी प्रकरणात तिघांविरोधात गुन्हा दाखल, FIR मध्ये पार्थ पवारांचे नाव नाही 
2
प्रसिद्ध गायिका आणि अभिनेत्री सुलक्षणा पंडित यांचं निधन, मुंबईतील रुग्णालयात घेतला अखेरचा श्वास
3
Mumbai Local Accident: लोकल रेल्वेने चार प्रवाशांना उडवले, दोघे ठार; सँडहर्स्ट रोड स्थानकावरील घटना
4
...अखेर मनोहर शिंदेंनी दाखवला काँग्रेसला 'हात'! पृथ्वीराज चव्हाण यांच्यासह जिल्हाध्यक्षांना पाठवला राजीनामा
5
पुण्यातील इंजिनिअरचे साडेनऊ तोळे सोने घेऊन पळाला, पोलिसांनी 'साशी गँग'च्या सदस्याला हरयाणात केली अटक
6
जवाहर लाल नेहरू विद्यापीठात पुन्हा 'लाल सलाम', 'अभाविप'ला झटका; चारही जागा डाव्यांनी जिंकल्या
7
'...त्याच्यामुळेच युती होऊ शकली नाही'; नितेश राणेंचं नाव घेत दीपक केसरकर स्पष्टच बोलले
8
पाकिस्तानचे PM शाहबाज यांच्या जवळच्या मंत्र्यांने दहशतवादी हाफिज सईदकडे आश्रय घेतला; केंद्रीय मंत्र्याने पहिल्यांदाच भेट दिली
9
दिल्लीनंतर आता बिहार! भाजपा नेत्याने १० महिन्यात दोन राज्यात केले मतदान; विरोधकांनी घेरलं
10
Mumbai Local Train: मुंबई लोकल तासाभराच्या खंडानंतर पुन्हा धावली; कर्मचाऱ्यांच्या आंदोलनामुळे प्रवाशांचे हाल
11
"श्री, मला माफ कर..."! मुंग्यांच्या भीतीने विवाहितेने आयुष्य संपवलं; अजब प्रकारानं सगळेच हैराण
12
केंद्रीय कर्मचाऱ्यांसाठी महत्वाची बातमी, VRS संदर्भात सरकारनं जारी केली नवी गाइडलाइन!
13
WPL 2026 Retained Players List : मुंबई इंडियन्सनं वर्ल्ड चॅम्पियन कॅप्टन हरमनप्रीतला पगारवाढ दिली, पण...
14
"...आता कमरेवर हात ठेवून शेतात फिरतायेत"; एकनाथ शिंदेंचा उद्धव ठाकरे यांना टोला
15
नागपुरात सडक्या सुपारीचे दलाल परत सक्रिय, सहा हजार किलोंहून अधिक माल जप्त
16
"तेव्हाच सांगितलं होतं असं काही करू नका"; जमीन घोटाळा आरोपांवर अजित पवार स्पष्टच बोलले...
17
IND A vs SA A : पंत-KL राहुलसह सारेच ढेर; नाबाद शतकासह ‘ध्रुव’ तारा चमकला
18
राहुल गांधींनी हरियाणातील ज्या भाजप नेत्याच्या पत्त्यावर 66 मतं असल्याचा दावा केला, त्याचं सत्य काय? जाणून घ्या...!
19
Travel : हिवाळ्यात फिरायला जायचा विचार करताय? दक्षिण भारतातील 'ही' ठिकाणं ठरतील बेस्ट
20
Parth Pawar Land Case: "तुम्ही-आम्ही भांडत राहायचं आणि यांची मुलं जमिनी लाटून..."; उद्धव ठाकरेंचा घणाघात

...अखेर अर्धवेळ शाळांचा ठराव

By admin | Updated: March 17, 2016 00:04 IST

हिंगोली : जिल्ह्यातील शाळांच्या वेळा उन्हाळ्यात बदलण्यात येतात. यंदाही अर्धवेळ शाळा करण्याचा ठराव जि.प.च्या शिक्षण समितीच्या बैठकीत घेण्यात आला.

हिंगोली : जिल्ह्यातील शाळांच्या वेळा उन्हाळ्यात बदलण्यात येतात. यंदाही अर्धवेळ शाळा करण्याचा ठराव जि.प.च्या शिक्षण समितीच्या बैठकीत घेण्यात आला.सभापती अशोक हरण यांच्या अध्यक्षतेखालील या बैठकीस गजानन देशमुख, रंगराव कदम, राजाभाऊ मुसळे आदी जि.प.सदस्यांसह शिक्षणाधिकारी गंगाधर जाधव यांची उपस्थिती होती. देशमुख यांनी अर्धवेळ शाळांचा प्रश्न उपस्थित केला होता. त्यामुळे आज ठराव घेवून १८ मार्चपासून अर्धवेळ शाळा सुरू करण्यात येतील, असे सांगण्यात आले. त्याचबरोबर जिल्ह्यात शिक्षकांची ६२ पदे रिक्त आहेत. संचमान्यतेनंतर ही पदे १00 जाण्याची शक्यता असल्याची माहिती शिक्षणाधिकारी जाधव यांनी दिली. त्यावर एकतर नवीन भरती करा अन्यथा आंतरजिल्हा बदलीवर हिंगोलीत येण्यास इच्छुक असणाऱ्या शिक्षकांना संधी द्या, अशी मागणी देशमुख यांनी केली. सर्व शिक्षा अभियानातील कोणीही अधिकारी-कर्मचारी शिक्षण समितीच्या बैठकीला हजर राहात नसल्याचा मुद्दाही चर्चेत आला. त्यावर सभापतींची परवानगीही घेतली नसल्याचे लक्षात आल्यानंतर संबंधितांकडून सात दिवसांत खुलासा मागविण्यास सांगण्यात आले. तर त्यानंतर कारवाईचा निर्णय होणार आहे. यू-डायसमध्ये चुकीची माहिती दिल्याने सेनगाव तालुक्यातील शिवनी येथे चार शाळाखोल्या पाडल्या तरीही तशी नोंद नसल्याचे व तपोवनला दोन खोल्यांची गरज असल्याचे सांगण्यात आले. त्यामुळे त्याची अधिकाऱ्यांमार्फत पुन्हा तपासणी करण्यास सांगण्यात आले.