शहरं
Join us  
Trending Stories
1
T20 World Cup: त्यावेळीच ठरलेलं Shubman Gill संघाबाहेर जाणार; टीम सिलेक्शनची Inside Story
2
नवी मुंबई: संजय नाईक पुन्हा 'भाजपावासी'; मुख्यमंत्री, प्रदेशाध्यक्षांची भेट घेत 'घरवापसी'
3
दाट धुक्यामुळे दिल्ली विमानतळाचे वेळापत्रक विस्कळीत, १३८ विमान उड्डाणे रद्द, श्रीनगरलाही फटका
4
"सत्ता आणि सामर्थ्य याचा अर्थ आता बदलला आहे..."; जागतिक अशांततेवर जयशंकर यांचे मोठे विधान
5
संरक्षण मंत्रालयात खळबळ; लेफ्टनंट कर्नल दीपक शर्मा यांना लाच घेताना सीबीआयने पकडले; घरात सापडले २ कोटींहून अधिक रोख
6
मीरा भाईंदर: "...त्यातूनच लाडकी बहीण योजनेचा जन्म झाला"; एकनाथ शिंदे यांनी सांगितली कहाणी
7
अमेरिकेचं ‘ऑपरेशन हॉकआय स्ट्राइक’, इस्लामिक स्टेटच्या 70 ठिकाणांवर US चे मोठे हल्ले; प्रकरण काय?
8
"नीतीश वडिलांप्रमाणे, बाप-लेकीत..."; बिहार 'नकाब' वादावर राज्यपाल आरिफ मोहम्मद खान स्पष्टच बोलले
9
Ishan Kishan इतके दिवस टीम इंडियात का नव्हता? 'त्या' दोघांची नावं घेत आगरकरने दिलं उत्तर
10
१५०हून जास्त कॉम्प्युटर्स लुटले, कँटीनची तोडफोड; बांगलादेशात जमावाचा मीडिया हाऊसवर हल्ला
11
आर्थिक निकषावरील आरक्षणाची बुलंद तोफ थंडावली; डॉ. शालिनीताई पाटील यांचे ९४ व्या वर्षी निधन
12
मुंबईप्रमाणे सर्व मनपात काँग्रेस स्वबळावर लढणार की महाविकास आघाडीत? रमेश चेन्नीथला म्हणाले…
13
"आसामला 'पूर्व पाकिस्तान'चा भाग बनवण्याचा कट...!"; पंतप्रधान मोदींचा गुवाहाटीतून काँग्रेसवर मोठा हल्ला 
14
७०० वर्षांनी शनिचे ३ नवपंचम योग, २०२६ करणार भरभराट; ७ राशींना अकल्पनीय लाभ, चौपट कमाई-पैसा अन्…
15
मुंबईत भाजप आमदाराचा राडा; चुकीच्या दिशेने येणाऱ्या रिक्षाचालकाला भररस्त्यात कानाखाली मारली; व्हिडिओ व्हायरल
16
“भ्रष्ट महायुती सरकार विरोधात काँग्रेसचा वैचारिक लढा, मनपा निवडणुकीत...”: हर्षवर्धन सपकाळ
17
BMC Elections : "मुंबई महानगरपालिका निवडणूक स्वबळावर लढणार!"; काँग्रेसची मोठी घोषणा, केले गंभीर आरोप
18
"जोवर बांगलादेश अस्तित्वात आहे, तोवर..."; हादी यांच्या अंत्यसंस्कारावेळी युनूस यांचे विधान
19
“मनरेगा योजनेवर सरकारने बुलडोजर चालवला, आम्ही लढणार, २० वर्षांपूर्वी…”; सोनिया गांधींची टीका
20
'त्या' प्रश्नावर सूर्याची बोलतीच बंद! सर्वांसमोर मुख्य निवडकर्ते आगरकरांना म्हणाला; "तुम्हीच सांगा"
Daily Top 2Weekly Top 5

तूर खरेदीस शेवटचे तीन दिवस

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 29, 2017 00:42 IST

जिल्ह्यातील नोंदणी केलेल्या शेतकºयांचीही तूर खरेदी करण्यासाठी शासनाने हिरवी झेंडी दाखविल्यानंतर प्रशासनाने मागील काही दिवसांपासून खरोखरच किती शेतकºयांची तूर शिल्लक आहे याची चाचपणी केली. अनेकांची नोंदणीच बोगस तर काहींनी तूर विकल्याचे समोर आले आहे. उर्वरितांची तूर खरेदी करण्याचा आदेश जिल्हा प्रशासनाने दिला. मात्र यासाठी तीनच दिवस शिल्लक आहेत.

लोकमत न्यूज नेटवर्कहिंगोली : जिल्ह्यातील नोंदणी केलेल्या शेतकºयांचीही तूर खरेदी करण्यासाठी शासनाने हिरवी झेंडी दाखविल्यानंतर प्रशासनाने मागील काही दिवसांपासून खरोखरच किती शेतकºयांची तूर शिल्लक आहे याची चाचपणी केली. अनेकांची नोंदणीच बोगस तर काहींनी तूर विकल्याचे समोर आले आहे. उर्वरितांची तूर खरेदी करण्याचा आदेश जिल्हा प्रशासनाने दिला. मात्र यासाठी तीनच दिवस शिल्लक आहेत.हिंगोली जिल्ह्यात तूर खरेदीचा प्रश्न सुरुवातीपासूनच चिघळलेला होता. त्यातही हिंगोली जिल्ह्यात तर शेतकºयांनी मोंढ्यात मोठी गर्दी केल्याने टोकन पद्धत करून टप्प्या-टप्प्याने तूर मागवावी लागली. अनेकदा केंद्रही बंद पडले. काँग्रेसचे खा.राजीव सातव यांनी आंदोलनही केले. शिवसेनेनेही आंदोलनाचा इशारा दिला होता. राष्ट्रवादीच्या नेतेमंडळींनीही मोंढा बंद असल्याने तेथे भेट दिली होती. तर भाजपचे आ.तान्हाजी मुटकुळे यांनी तूर खरेदीच्या मुदतवाढीसाठी प्रयत्न केले. ही मुदत येत्या ३0 आॅगस्टला संपणार आहे. तोपर्यंत तरी तूर खरेदी होते की नाही, हा गंभीर प्रश्न आहे.प्रशासनाने नोंदणीकृत शेतकºयांची माहिती घेतली तेव्हा जिल्ह्यात ५४ हजार क्ंिवटल तूर शिल्लक असल्याची माहिती मिळाली होती. यात सर्वाधिक ४२४६ शेतकºयांची ४६ हजार ५४८ क्विंटल तूर होती. त्यानंतर वसमतच्या १४२ जणांची १९७१, जवळा बाजारच्या ४१६ जणांची ६ हजार क्ंिवटल तूर होती. केवळ टोकन दिलेल्या शेतकºयांचीच तूर खरेदी केल्याने या शेतकºयांची तूर तशीच शिल्लक राहिली होती. ती खरेदीसाठी शासनाकडे प्रस्ताव पाठविल्यावर मंजुरीही मिळाली. मध्यंतरी खाजगी बाजारातही पाच हजारांपर्यंत भाव मिळू लागल्याने अनेकांनी तूर विकली. त्यानंतर प्रशासनाने तलाठ्यांमार्फत तपासणी केली तर ३0 टक्के शेतकºयांची नोंदच बोगस आढळली. तर अनेकांनी तूर विकून टाकली. केवळ ५00 जणांनी घोषणापत्र दिले होते.त्यातील काहींचेही आकडे अवास्तव वाटत असल्याने प्रशासन पहिल्या टप्प्यात कोणताही संशय न उरणाºया शेतकºयांची तूर खरेदी सुरू करण्याच्या तयारीत असल्याचे दिसून येत आहे. मात्र तीनच दिवस शिल्लक आहेत.