शहरं
Join us  
Trending Stories
1
T20 World Cup: त्यावेळीच ठरलेलं Shubman Gill संघाबाहेर जाणार; टीम सिलेक्शनची Inside Story
2
नवी मुंबई: संजय नाईक पुन्हा 'भाजपावासी'; मुख्यमंत्री, प्रदेशाध्यक्षांची भेट घेत 'घरवापसी'
3
दाट धुक्यामुळे दिल्ली विमानतळाचे वेळापत्रक विस्कळीत, १३८ विमान उड्डाणे रद्द, श्रीनगरलाही फटका
4
"सत्ता आणि सामर्थ्य याचा अर्थ आता बदलला आहे..."; जागतिक अशांततेवर जयशंकर यांचे मोठे विधान
5
संरक्षण मंत्रालयात खळबळ; लेफ्टनंट कर्नल दीपक शर्मा यांना लाच घेताना सीबीआयने पकडले; घरात सापडले २ कोटींहून अधिक रोख
6
मीरा भाईंदर: "...त्यातूनच लाडकी बहीण योजनेचा जन्म झाला"; एकनाथ शिंदे यांनी सांगितली कहाणी
7
अमेरिकेचं ‘ऑपरेशन हॉकआय स्ट्राइक’, इस्लामिक स्टेटच्या 70 ठिकाणांवर US चे मोठे हल्ले; प्रकरण काय?
8
"नीतीश वडिलांप्रमाणे, बाप-लेकीत..."; बिहार 'नकाब' वादावर राज्यपाल आरिफ मोहम्मद खान स्पष्टच बोलले
9
Ishan Kishan इतके दिवस टीम इंडियात का नव्हता? 'त्या' दोघांची नावं घेत आगरकरने दिलं उत्तर
10
१५०हून जास्त कॉम्प्युटर्स लुटले, कँटीनची तोडफोड; बांगलादेशात जमावाचा मीडिया हाऊसवर हल्ला
11
आर्थिक निकषावरील आरक्षणाची बुलंद तोफ थंडावली; डॉ. शालिनीताई पाटील यांचे ९४ व्या वर्षी निधन
12
मुंबईप्रमाणे सर्व मनपात काँग्रेस स्वबळावर लढणार की महाविकास आघाडीत? रमेश चेन्नीथला म्हणाले…
13
"आसामला 'पूर्व पाकिस्तान'चा भाग बनवण्याचा कट...!"; पंतप्रधान मोदींचा गुवाहाटीतून काँग्रेसवर मोठा हल्ला 
14
७०० वर्षांनी शनिचे ३ नवपंचम योग, २०२६ करणार भरभराट; ७ राशींना अकल्पनीय लाभ, चौपट कमाई-पैसा अन्…
15
मुंबईत भाजप आमदाराचा राडा; चुकीच्या दिशेने येणाऱ्या रिक्षाचालकाला भररस्त्यात कानाखाली मारली; व्हिडिओ व्हायरल
16
“भ्रष्ट महायुती सरकार विरोधात काँग्रेसचा वैचारिक लढा, मनपा निवडणुकीत...”: हर्षवर्धन सपकाळ
17
BMC Elections : "मुंबई महानगरपालिका निवडणूक स्वबळावर लढणार!"; काँग्रेसची मोठी घोषणा, केले गंभीर आरोप
18
"जोवर बांगलादेश अस्तित्वात आहे, तोवर..."; हादी यांच्या अंत्यसंस्कारावेळी युनूस यांचे विधान
19
“मनरेगा योजनेवर सरकारने बुलडोजर चालवला, आम्ही लढणार, २० वर्षांपूर्वी…”; सोनिया गांधींची टीका
20
'त्या' प्रश्नावर सूर्याची बोलतीच बंद! सर्वांसमोर मुख्य निवडकर्ते आगरकरांना म्हणाला; "तुम्हीच सांगा"
Daily Top 2Weekly Top 5

जालना तालुक्यात सर्वात जास्त शेततळी

By admin | Updated: July 14, 2016 00:52 IST

जालना : जिल्ह्यात मागेल त्याला शेततळे योजना राबविण्यात येत आहे. या योजनेतंर्गत ३९८ शेततळ्यांची कामे पूर्ण झाली आहेत.

जालना : जिल्ह्यात मागेल त्याला शेततळे योजना राबविण्यात येत आहे. या योजनेतंर्गत ३९८ शेततळ्यांची कामे पूर्ण झाली आहेत. यासाठी १ कोटी ३४ लाख ८१ हजारांचा निधी वितरित करण्यात आला आहे. जालना तालुक्यात सर्वात जास्त १५५ शेततळ्यांची कामे पूर्ण झाली आहेत. बदलते हवामान व पावसाच्या अवकृपेमुळे बहुतांश शेतकरी शेततळे करण्यावर भर देत आहेत.त्या अनुषंगानेच शासनाने मागेल त्याला शेततळ तळे ही योजना लागू केली. प्रत्यक्षात मागेल त्या शेततकऱ्याला शेततळे असले तरी जिल्ह्यात १७०६ शेतकऱ्यांनाच शेततळे मिळणार होते. कृषी विभागाने यात वाढ करून १८०८ शेततळ्यांना मंजुरी दिली आहे. विशेष म्हणजे सर्वच शेततळ्यांना कार्यारंभ आदेश देण्यात आले आहेत. प्रत्येक तालुक्याला साधारणपणे २१४ शेततळ्यांचा लक्षांक्ष देण्यात आला आहे. त्यानुसार निधीचेही वितरण करण्यात आले आहे.शेतकऱ्यांनी कामे सुरू करावीत, अनुदान तात्काळ देण्यात येणार असल्याचे कृषी अधीक्षक तांभाळे यांनी सांगितले. जिल्ह्यात १५३ कामे सुरू आहेत. येत्या काही दिवसांत जिल्ह्यातील सर्वच तालुक्यात शेततळ्यांची कामे गतीने होत आहेत. ती येत्या काही दिवसांत पूर्ण होतील असा विश्वास कृषी विभागाने व्यक्त केला. उन्हाळ्यात शेततळ्यांचा कामांना ब्रेक लागला होता. जलयुक्तच्या कामांमुळे पोकलेन व जेसीबी मशीन मिळत नसल्याने शेतकऱ्यांना कामे उशिराने करावी लागली. आता या कामांत गती आली आहे. जिल्ह्यात ३० बाय ३० व तीन फुट खोलीची शेततळे तयार करण्यात येणार आहेत. (प्रतिनिधी)दुष्काळाने होरपळलेल्या जालना जिल्ह्यात जालना तालुक्याने आघाडी घेतली. १२० शेततळी पूर्ण झाली आहेत. एकूण १५३ शेततळ्यांना मंजुरी आहे. यात फळ बागायतदारांनी तात्काळ उपाययोजना करून शेततळी पूर्ण केली. १२० शेततळ्यांसाठी ५९ लक्ष रूपयांचे अनुदान देण्यात आले.