शहरं
Join us  
Trending Stories
1
उपराष्ट्रपतीपदासाठी राजनाथ सिंह यांचे नाव? राष्ट्रपतींनी स्वीकारला धनखड यांचा राजीनामा
2
मराठी तरुणीला मारहाण करून पळालेल्या परप्रांतीय तरुणाला मनसैनिकांनी पकडले, चोप देऊन पोलिसांच्या हवाली केले 
3
केवळ १८ महिन्यांचा संसार, मागितली १२ कोटींची पोटगी, बीएमडब्ल्यू! कोर्ट महिलेला म्हणाले... 
4
नवे उपराष्ट्रपती निवडताना भाजपला नाही चिंता; ४२२ सदस्यांचे समर्थन; बहुमताने एकच उमेदवार
5
मतदार यादीवरून विरोधक आक्रमकच; पावसाळी अधिवेशनाच्या दुसऱ्या दिवशी कामकाज ठप्प
6
धनखड यांनी राजीनामा नेमका का दिला? संसदेबाहेर चर्चा
7
गडचिरोलीत विकासविरोधी कारवायांना विदेशातून फंडिंग! नक्षलींनी बंदुका सोडून मुख्य प्रवाहात येण्याचे आवाहन
8
Mumbai Local: मुंबईहून कसाऱ्याला जाणाऱ्या लोकलवर दरड कोसळली, २ प्रवासी जखमी झाल्याची प्राथमिक माहिती 
9
कॅप्टनच्या 'सेंच्युरी'नंतर टीम इंडियाकडून क्रांतीचा 'सिक्सर'! टी-२० सह इंग्लंडला वनडेतही 'धोबीपछाड'
10
बिहारमधील मतदार यादीतून हटवली जाणार ५१ लाख मतदारांची नावं, या व्यक्तींचा समावेश, निवडणूक आयोगाने दिली माहिती
11
रहस्यमय रस्ता, दिवसातून केवळ दोन तासच दिसतो, मग गायब होतो, कारण काय?
12
"मी त्याला एवढंच बोलले की..."; कल्याण मारहाण प्रकरणातील पीडितेने सांगितला घटनाक्रम
13
दिल्ली विमानतळावर लँडिंगदरम्यान Air India च्या विमानाला आग; सुदैवाने सर्व प्रवासी सुरक्षित
14
"किसिंग सीन शूट करताना त्या अभिनेत्याने..."; अभिनेत्री विद्या बालनने सांगितला भयानक किस्सा
15
IND vs ENG : हरमनप्रीत कौरची कडक सेंच्युरी! निर्णायक वनडेत टीम इंडियानं केली विक्रमांची 'बरसात'
16
"अशाने महाराष्ट्राचं नुकसान होईल…’’, भाषावादादरम्यान तामिळनाडूमधील आठवण सांगत राज्यपालांचं मोठं विधान 
17
गिलनं 'टाइमपास' करणाऱ्या इंग्लंडच्या सलामी जोडीच्या 'त्या' कृतीचा केला 'पंचनामा'; म्हणाला...
18
१००% प्रॉफिट...! दुप्पट झाला कंपनीचा नफा; बुधवारी फोकसमध्ये राहणार हा शेअर 
19
IND vs ENG : हरमनप्रीत कौरचा मोठा पराक्रम; मिताली राजनंतर अशी कामगिरी करणारी ठरली दुसरी भारतीय
20
डान्स क्लासला नको म्हटल्याने मुलीने तोंडाला लावली विषारी बाटली; तीन महिन्यांची मृत्यूशी झुंज अपयशी

गांधेलीत सातबाºयावरील जमीन घटली

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 19, 2017 01:20 IST

गांधेलीतील गट एकत्रीकरणानंतर निर्माण झालेल्या समस्यांमुळे हवालदिल झालेले शेतकरी २१ सप्टेंबर रोजी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आंदोलन करणार आहेत

लोकमत न्यूज नेटवर्कऔरंगाबाद : गांधेलीतील गट एकत्रीकरणानंतर निर्माण झालेल्या समस्यांमुळे हवालदिल झालेले शेतकरी २१ सप्टेंबर रोजी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आंदोलन करणार आहेत. सातबºयावरील जमीन भूमी अभिलेख कार्यालयाच्या अनागोंदी कारभारामुळे कमी झाल्याचा आरोप शेतकºयांनी आज पत्रकार परिषदेत केला.शेतकºयांनी सांगितले की, गांधेली येथील बहुतांश शेतकºयांच्या जमिनीच्या क्षेत्रफळाबाबत भूमी अभिलेखच्या नकाशांमध्ये चुका झालेल्या आहेत. विभागाने केलेल्या चुकांमुळे अनेक शेतकºयांचे जीवन उद्ध्वस्त होण्याची वेळ आली आहे. चुका दुरुस्त करण्यासाठी शेतकºयांना आर्थिक भुर्दंड सहन करावा लागतो आहे. अभिलेख कार्यालयातून दस्तावेज मिळवून काही भूमाफियांनी गांधेलीतील सुमारे २०० शेतकºयांच्या जमिनीवर मालकी हक्क मिळविण्याचा प्रकार सुरू केल्याचा आरोप शेतकºयांनी केला.मगन रोरे यांची गट क्र.२३२ मध्ये २६ एकर जमीन आहे. रोरे यांनी ज्यांच्याकडून जमीन विकत घेतली ते हयात नाहीत. परंतु त्यांचे नातेवाईक आता जमिनीवर मालकी असल्याचा दावा करून न्यायालयात गेले आहेत. गट क्र. ११२ मधील गोविंद पोले व नातलगांची ७ एकर २८ गुंठे जमीन आहे. शेख अमीर याची नावे मालकी हक्कात आली आहेत. पोले यांच्या ताब्यात जमीन असताना त्यांची नावे सातबाºयावर नाहीत. शे.अमीर साबू यांनी गट क्र.१०० मधील ७ एकर जमीन लक्ष्मण पोले यांच्याकडून घेतली. त्या जमिनीच्या सातबाºयावर शेख अमीर साबू व त्यांच्या कुटुंबियांची नावे नाहीत. कल्याण पोले यांची त्यावर नावे आहेत. गट क्र.१५८ मधील जयाबाई पोले व इतरांच्या ३२ एकर जमिनीतून १२ एकर जमीन सातबाºयाच्या उताºयातून गायब झाली. आता त्यातून दुसरा वाद निर्माण झाला. गट क्र.२५,२६ मध्येही अशाच चुका झाल्या. पत्रकार परिषदेला गोविंद पोले, बळीराम पोले, शेख वजीर भाई, शेख अय्युब भाई, संजय रोरे आदींची उपस्थिती होती.