शहरं
Join us  
Trending Stories
1
सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांनी 'ऑपरेशन सिंदूर' आणि 'स्वदेशी' विषयी जनजागृती करावी - CM देवेंद्र फडणवीस
2
Video: राहुल गांधींची 'मृत' लोकांसोबत 'चाय पे चर्चा', निवडणूक आयोगाने मारल्याचा आरोप...
3
"हा वादाचा नव्हे, समाजाचा विषय; आरोग्य अन् आस्था..."; CM फडणवीसांचे कबुतरखाना वादावर विधान
4
Trump's Tariff Policy : ट्रम्प यांचा डाव उलटला! टॅरिफमुळे भारत अन् चीन एकत्र आले; अमेरिकेने स्वतःच्या पायावर कुऱ्हाड मारली?
5
निशिकांत दुबेला भाजपा नेत्यानेच कशी दिली मात?; कॉन्स्टिट्यूशन क्लब निवडणुकीत तोंडावर पाडले
6
Palghar Crime: धक्का लागला म्हणून कुऱ्हाडीने केले वार, लोकांनी झाडाला बांधून आरोपी चोपला
7
"आम्हाला नाही माहीत, पाकिस्तानला...!"; ऑपरेशन सिंदूर दरम्यान एफ-१६ लढाऊ विमान पाडलं गेलं? अमेरिकेनं दिलं असं उत्तर
8
सावरकरांवरील विधानांमुळे माझ्या जीवितास धोका, राहुल गांधींचा दावा, महात्मा गांधींचा उल्लेख करत म्हणाले... 
9
Kabutar Khana: 'तुम्ही असा आदेश कसा काढू शकता?', उच्च न्यायालयाने मुंबई महापालिकेला झापले; काय घडलं?
10
दोन नाही, युट्यूबर अरमान मलिकच्या चार पत्नी; कोर्टाने पाठवले समन्स; धक्कादायक कारण आले समोर
11
भारताचं नागरिकत्व घेण्यापूर्वीच मतदार यादीत नोंदवलं गेलं होतं सोनिया गांधींचं नाव, भाजपाचा गंभीर आरोप
12
'झपाटलेला'मधील लक्ष्याची आवडी आठवतेय का?, सध्या या मालिकेत करतेय काम
13
"संतोष देशमुखांच्या कार्याने गावाला दिल्लीचा मान"; मस्साजोगच्या सरपंचांना PM मोदींकडून निमंत्रण
14
"Muscles असलेल्या बिपाशाशीच लग्न कर", म्हणणाऱ्या मृणाल ठाकूरला अभिनेत्रीचं चोख उत्तर, म्हणाली- "एक स्त्री..."
15
कबुतरखाना बंदी वाद राज ठाकरेंनी मध्यस्थी करून संपवावा; जैन मुनींनी घातली साद, म्हणाले...
16
SBI च्या ग्राहकांना मोठा झटका! १५ ऑगस्टपासून 'या' सेवेसाठी लागणार शुल्क, वाचा नवे नियम
17
पुढच्या ५ वर्षात २० हजार जणांना नोकरी देण्याचं लक्ष्य; PWC कंपनीने जाहीर केले 'व्हिजन २०३०'
18
ऑपरेशन सिंदूरवेळी सीमेवरील गावातील ग्रामस्थांनी केलं असं काम, आता सरपंचांचा स्वातंत्र्य दिनी होणार सन्मान
19
'या' देशात वडील मुलाला देतात कंडोम तर आई बॅगेत गर्भनिरोधक गोळ्या ठेवते; कारण ऐकून हैराण व्हाल
20
500 KM रेंज देणारी Maruti e-Vitara किती तारखेला लॉन्च होणार? खास असतील फीचर्स, जाणूनघ्या किंमत!

कोल्हापुरी बंधारे कोरडेच

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 19, 2017 00:40 IST

जिल्ह्यात आतापर्यंत सरासरीपेक्षाही कमी पाऊस झाला आहे. शेतकरी हवालदिल झाले आहेत. बहुतांशी कोल्हापुरी बंधारेही अजून कोरडेच आहेत.

लोकमत न्यूज नेटवर्कऔरंगाबाद : जिल्ह्यात आतापर्यंत सरासरीपेक्षाही कमी पाऊस झाला आहे. शेतकरी हवालदिल झाले आहेत. बहुतांशी कोल्हापुरी बंधारेही अजून कोरडेच आहेत. वास्तविक वाहते पाणी असताना साधारणपणे आॅक्टोबर महिन्यात कोल्हापुरी बंधाºयांमध्ये पाणी अडवले जाते; पण यंदाची परिस्थिती बघता सप्टेंबर महिन्यातच काही बंधाºयांचे गेट टाकून पाणी अडवण्यासाठी जिल्हा परिषदेचा सिंचन विभाग सज्ज झाला आहे.जिल्हा परिषदेच्या सिंचन विभागामार्फ त शेतीची सिंचन क्षमता वाढावी यासाठी गरजेनुसार कोल्हापुरी बंधारे उभारण्यात आले आहेत. जिल्ह्यातील नऊ तालुक्यांमध्ये ५८५ कोल्हापुरी बंधारे पाणी अडविण्यासाठी उपयुक्त आहेत; मात्र कधी अतिवृष्टीमध्ये गेट वाहून गेले, तर कधी शेतकरी किंवा पाणी वाटप संस्थांच्या दुर्लक्षामुळे अनेक बंधाºयांचे गेट चोरीला गेले आहेत. ५८५ बंधाºयांसाठी साधारणपणे २५ हजार ३३२ दरवाजांची गरज आहे. यापैकी सध्या १८ हजार ७१४ दरवाजे उपलब्ध असून, ६ हजार ६१८ दरवाजांची गरज आहे. गेल्या वर्षी चांगला पाऊस झाला होता, त्यामुळे जिल्हा परिषदेने उपकरातून कोल्हापुरी बंधाºयांच्या गेटसाठी अडीच कोटी रुपयांची तरतूद केली होती.प्रशासनाने मे २०१६ पासून दरवाजे खरेदीची प्रक्रिया सुरू केली होती. त्यासाठी ई-निविदा काढण्यात आली; पण त्याला प्रतिसादच मिळाला नाही. तीन वेळा फेरनिविदा काढूनही गेटसाठी कंत्राटदार पुढे आले नाहीत.गेट खरेदी आणि बंधारे निवडीवरून सदस्यांनी अनेक सर्वसाधारण सभांमध्ये मुद्दे उपस्थित केले; पण ठोस कारवाई मात्र होऊ शकली नाही. मागील तीन महिन्यांपूर्वी पुन्हा एकदा निविदा प्रक्रिया राबवली. तेव्हा एक पुरवठादार संस्था पुढे आली. गेल्या महिन्यात झालेल्या सर्वसाधारण सभेत दरास मान्यता घेण्यासाठी गेट खरेदीचा प्रस्ताव चर्चेला आला; मात्र त्यावर निर्णय होऊ शकलानाही.निविदा प्रक्रियेनुसार अडीच कोटी रुपयांच्या निधीतून ३ हजार ३८ गेट खरेदी केले जाणार असले तरीही बंधाºयांसाठी आणखी ३ हजार ५८० गेट कमीच पडणार आहेत.