शहरं
Join us  
Trending Stories
1
शस्त्रसंधीची चर्चा भारत-पाकिस्तानमध्येच, डोनाल्ड ट्रम्प यांचा काहीही संबंध नाही; विक्रम मिस्रींनी संसदीय समितीला सगळं सांगितलं
2
'काश्मीरला जा आणि लष्कराच्या छावणीचे फोटो घेऊन ये"; ISI एजंटने भारतातील गुप्तहेराला कोणते काम दिले होते?
3
राष्ट्रवादी काँग्रेसमधील नेतृत्वात लवकरच बदल दिसेल; रोहित पवारांचं विधान
4
'मीदेखील या गोष्टीला बळी पडलोय', सरन्यायाधीश प्रोटोकॉल प्रकरणावर उपराष्ट्रपतींची प्रतिक्रिया
5
IPL 2025 : विदर्भकराचं स्वप्न झालं साकार! पण विकेटमागे इशान किशननं घोळ घातला, नाहीतर...
6
'ऑपरेशन सिंदूर' आधी पाकिस्तानला दिली होती माहिती?; परराष्ट्र सचिवांनी संसदीय समितीत केला खुलासा
7
Rain update: साताऱ्यात धडाम् धूम! वळवाची दमदार हजेरी, शहरातील वीजपुरवठा खंडित
8
ट्रॅक्टर-ऑटोचा भीषण अपघात, तीन जागीच ठार; लातूर-बार्शी महामार्गावरील घटना
9
Shocking: व्हिडीओ कॉलसमोर प्रेमीयुगुलानं केलं विषप्राशन; प्रेयसीचा मृत्यू, प्रियकर आयसीयूमध्ये!
10
Jalana: कामाहून परतणाऱ्या तीन कष्टकरी मित्रांवर वीज कोसळली; दोघांचा मृत्यू
11
भुईमूग बाजारात नेला अन् पावसामुळे वाहून गेला; महाराष्ट्रातील शेतकऱ्याला थेट केंद्रीय कृषिमंत्र्याचा कॉल; म्हणाले...
12
"भारत धर्मशाळा नाही, जिथं जगातील शरणार्थींना ठेवू शकतो..."; सुप्रीम कोर्टाची टिप्पणी
13
सूरतमध्ये २३ वर्षीय युवतीवर गँगरेप; पोलिसांनी भाजपा पदाधिकाऱ्यासह त्याच्या मित्राला केली अटक
14
प्रशांत किशोर यांच्या जन सुराज पक्षाला मिळाला राष्ट्रीय अध्यक्ष; या व्यक्तीवर जबाबदारी...
15
प्लेऑफ्सआधी RCB ची मोठी चाल! रोहित, शुबमनवर भारी पडलेल्या झिम्बाब्वेच्या गड्यावर खेळला डाव
16
सैफुल्लाह खालिदचा खात्मा...आतापर्यंत १५ हून अधिक क्रूर दहशतवाद्यांना 'सीक्रेट किलर'ने मारले
17
'कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी ठोस उपाययोजना राबवा', डॉ.दीपक सावंत यांचे उपमुख्यमंत्री शिंदेंना पत्र
18
IPL 2025: एकच नंबर..!! प्रिती झिंटा स्वत: जाऊन वैभव सूर्यवंशीला भेटली, केलं खास कौतुक (Video)
19
हृदयद्रावक! बहिणीच्या मुलावर आईसारखी केली माया अन् रागाच्या भरात त्यालाच संपवलं, कारण...
20
आठवड्यातून नेमका किती वेळा रेफ्रिजरेटर बंद करावा, कशामुळे होऊ शकतो लवकर खराब?

कोल्हापुरी बंधारे कोरडेच

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 19, 2017 00:40 IST

जिल्ह्यात आतापर्यंत सरासरीपेक्षाही कमी पाऊस झाला आहे. शेतकरी हवालदिल झाले आहेत. बहुतांशी कोल्हापुरी बंधारेही अजून कोरडेच आहेत.

लोकमत न्यूज नेटवर्कऔरंगाबाद : जिल्ह्यात आतापर्यंत सरासरीपेक्षाही कमी पाऊस झाला आहे. शेतकरी हवालदिल झाले आहेत. बहुतांशी कोल्हापुरी बंधारेही अजून कोरडेच आहेत. वास्तविक वाहते पाणी असताना साधारणपणे आॅक्टोबर महिन्यात कोल्हापुरी बंधाºयांमध्ये पाणी अडवले जाते; पण यंदाची परिस्थिती बघता सप्टेंबर महिन्यातच काही बंधाºयांचे गेट टाकून पाणी अडवण्यासाठी जिल्हा परिषदेचा सिंचन विभाग सज्ज झाला आहे.जिल्हा परिषदेच्या सिंचन विभागामार्फ त शेतीची सिंचन क्षमता वाढावी यासाठी गरजेनुसार कोल्हापुरी बंधारे उभारण्यात आले आहेत. जिल्ह्यातील नऊ तालुक्यांमध्ये ५८५ कोल्हापुरी बंधारे पाणी अडविण्यासाठी उपयुक्त आहेत; मात्र कधी अतिवृष्टीमध्ये गेट वाहून गेले, तर कधी शेतकरी किंवा पाणी वाटप संस्थांच्या दुर्लक्षामुळे अनेक बंधाºयांचे गेट चोरीला गेले आहेत. ५८५ बंधाºयांसाठी साधारणपणे २५ हजार ३३२ दरवाजांची गरज आहे. यापैकी सध्या १८ हजार ७१४ दरवाजे उपलब्ध असून, ६ हजार ६१८ दरवाजांची गरज आहे. गेल्या वर्षी चांगला पाऊस झाला होता, त्यामुळे जिल्हा परिषदेने उपकरातून कोल्हापुरी बंधाºयांच्या गेटसाठी अडीच कोटी रुपयांची तरतूद केली होती.प्रशासनाने मे २०१६ पासून दरवाजे खरेदीची प्रक्रिया सुरू केली होती. त्यासाठी ई-निविदा काढण्यात आली; पण त्याला प्रतिसादच मिळाला नाही. तीन वेळा फेरनिविदा काढूनही गेटसाठी कंत्राटदार पुढे आले नाहीत.गेट खरेदी आणि बंधारे निवडीवरून सदस्यांनी अनेक सर्वसाधारण सभांमध्ये मुद्दे उपस्थित केले; पण ठोस कारवाई मात्र होऊ शकली नाही. मागील तीन महिन्यांपूर्वी पुन्हा एकदा निविदा प्रक्रिया राबवली. तेव्हा एक पुरवठादार संस्था पुढे आली. गेल्या महिन्यात झालेल्या सर्वसाधारण सभेत दरास मान्यता घेण्यासाठी गेट खरेदीचा प्रस्ताव चर्चेला आला; मात्र त्यावर निर्णय होऊ शकलानाही.निविदा प्रक्रियेनुसार अडीच कोटी रुपयांच्या निधीतून ३ हजार ३८ गेट खरेदी केले जाणार असले तरीही बंधाºयांसाठी आणखी ३ हजार ५८० गेट कमीच पडणार आहेत.