शहरं
Join us  
Trending Stories
1
भाजपकडून महाराष्ट्रातील सर्व जिल्ह्याचे निवडणूक प्रमुख ठरले; मोठ्या नेत्यांना दिली जबाबदारी, यादी केली जाहीर
2
बोगस मतदानाच्या राहुल गांधींच्या आरोपामुळे खळबळ, तपासात १४ मतदारांनी आपण खरे असल्याचा केला दावा
3
भारतीय महिला संघाने घेतली पंतप्रधान नरेंद्र मोदींची भेट; विश्वचषक ट्रॉफीसह फोटो समोर आला
4
"एकनाथ शिंदेंना मुख्यमंत्रिपद दिलं तर ते पुन्हा परत करतात म्हणून मी...", मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचं विधान
5
भारतीय महिला क्रिकेटचे 'अच्छे दिन'! विश्वविजेत्या लेकींच्या हस्ताक्षरानं सजलेली 'नंबर वन नमो' जर्सी
6
अंतराळात मोठी दुर्घटना टळली! चीनचे स्पेस स्टेशन स्थानक धडकले, संशोधकांचे परतणे पुढे ढकलले
7
तेलंगणात युध्दबंदीला आणखी सहा महिने मुदतवाढ, माओवाद्यांची घोषणा, शांतता प्रस्तावाला सरकारने प्रतिसाद दिल्याचा दावा
8
आता महाराष्ट्रात इंटरनेट होणार सुपरफास्ट! एलॉन मस्क यांच्या 'स्टारलिंक'शी करार, ठरले भारतातील पहिले राज्य
9
नेटफ्लिक्सवरील 'मनी हाइस्ट' शो पाहिला, टोळी तयार केली; १५० कोटींची फसवणूक, दिल्लीतील धक्कादायक घटना
10
Minuteman 3: अमेरिकेने केली अण्वस्त्र मिसाईलची चाचणी, किती शक्तिशाली आहे मिनटमॅन 3? 
11
प्रियकरासोबत मिळून पतीला संपवलं, मृतदेहाचे तुकडे करून किचनमध्ये गाडले; १४ महिन्यांनी गूढ उकललं
12
धक्कादायक! गव्हाला किडे लागू नये म्हणून ठेवलेल्या गोळ्यांमुळे दोघांचा मृत्यू, तुम्ही ही चूक करु नका
13
संजय राऊतांची तब्येत बिघडली, रुग्णालयात केले दाखल; अलीकडेच प्रकृतीविषयी दिली होती माहिती
14
"विरोधकांची मोगलाई संपली, आता भगवे राज्य येणार; ३ डिसेंबरला दिवाळीपेक्षा मोठे फटाके फुटणार"
15
राहुल गांधींनी बांगलादेशात अन् असदुद्दीन ओवेसींनी पाकिस्तानात निघून जाव! हिमंता बिस्वा सरमा असं का म्हणाले?
16
"नाशिकमधील भाजप आमदाराची माजी नगरसेवकाकडूनच सुपारी", ठाकरेंच्या नेत्याच्या दाव्याने खळबळ
17
Bank Job: बँकेत नोकरी शोधताय? पीएनबी करणार तुमचं स्वप्न साकार, 'या' पदांसाठी भरती सुरू!
18
मत चोरीचा मुद्दा: प्रशांत किशोरांचा राहुल गांधींना सल्ला; म्हणाले, "त्यांनी लढले पाहिजे आणि..."
19
मतदानापूर्वीच प्रशांत किशोर यांना मोठा झटका, जन सूराजचे उमेदवार भाजपमध्ये!
20
'हे लोक चुकून आले तर बिहारमध्ये दहशत माजवतील', चिराग पासवान यांचा निशाणा कुणावर?

कोल्हापुरी बंधारे कोरडेच

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 19, 2017 00:40 IST

जिल्ह्यात आतापर्यंत सरासरीपेक्षाही कमी पाऊस झाला आहे. शेतकरी हवालदिल झाले आहेत. बहुतांशी कोल्हापुरी बंधारेही अजून कोरडेच आहेत.

लोकमत न्यूज नेटवर्कऔरंगाबाद : जिल्ह्यात आतापर्यंत सरासरीपेक्षाही कमी पाऊस झाला आहे. शेतकरी हवालदिल झाले आहेत. बहुतांशी कोल्हापुरी बंधारेही अजून कोरडेच आहेत. वास्तविक वाहते पाणी असताना साधारणपणे आॅक्टोबर महिन्यात कोल्हापुरी बंधाºयांमध्ये पाणी अडवले जाते; पण यंदाची परिस्थिती बघता सप्टेंबर महिन्यातच काही बंधाºयांचे गेट टाकून पाणी अडवण्यासाठी जिल्हा परिषदेचा सिंचन विभाग सज्ज झाला आहे.जिल्हा परिषदेच्या सिंचन विभागामार्फ त शेतीची सिंचन क्षमता वाढावी यासाठी गरजेनुसार कोल्हापुरी बंधारे उभारण्यात आले आहेत. जिल्ह्यातील नऊ तालुक्यांमध्ये ५८५ कोल्हापुरी बंधारे पाणी अडविण्यासाठी उपयुक्त आहेत; मात्र कधी अतिवृष्टीमध्ये गेट वाहून गेले, तर कधी शेतकरी किंवा पाणी वाटप संस्थांच्या दुर्लक्षामुळे अनेक बंधाºयांचे गेट चोरीला गेले आहेत. ५८५ बंधाºयांसाठी साधारणपणे २५ हजार ३३२ दरवाजांची गरज आहे. यापैकी सध्या १८ हजार ७१४ दरवाजे उपलब्ध असून, ६ हजार ६१८ दरवाजांची गरज आहे. गेल्या वर्षी चांगला पाऊस झाला होता, त्यामुळे जिल्हा परिषदेने उपकरातून कोल्हापुरी बंधाºयांच्या गेटसाठी अडीच कोटी रुपयांची तरतूद केली होती.प्रशासनाने मे २०१६ पासून दरवाजे खरेदीची प्रक्रिया सुरू केली होती. त्यासाठी ई-निविदा काढण्यात आली; पण त्याला प्रतिसादच मिळाला नाही. तीन वेळा फेरनिविदा काढूनही गेटसाठी कंत्राटदार पुढे आले नाहीत.गेट खरेदी आणि बंधारे निवडीवरून सदस्यांनी अनेक सर्वसाधारण सभांमध्ये मुद्दे उपस्थित केले; पण ठोस कारवाई मात्र होऊ शकली नाही. मागील तीन महिन्यांपूर्वी पुन्हा एकदा निविदा प्रक्रिया राबवली. तेव्हा एक पुरवठादार संस्था पुढे आली. गेल्या महिन्यात झालेल्या सर्वसाधारण सभेत दरास मान्यता घेण्यासाठी गेट खरेदीचा प्रस्ताव चर्चेला आला; मात्र त्यावर निर्णय होऊ शकलानाही.निविदा प्रक्रियेनुसार अडीच कोटी रुपयांच्या निधीतून ३ हजार ३८ गेट खरेदी केले जाणार असले तरीही बंधाºयांसाठी आणखी ३ हजार ५८० गेट कमीच पडणार आहेत.