शहरं
Join us  
Trending Stories
1
Beed: सरपंच संतोष देशमुख हत्येप्रकरणी वाल्मिक कराडसह सर्व आरोपींवर आरोप निश्चित
2
राहुल गांधींनी जर्मनीत उपस्थित केला 'व्होट चोरी'चा मुद्दा; देशाची बदनामी केल्याचा भाजपचा आरोप
3
Prashant Jagtap: अजित पवारांसोबत जाण्याला विरोध का? प्रशांत जगतापांनी अखेर कारण सांगितलं, पुणेकरांचा मांडला मुद्दा
4
सायबर भामट्यांकडून IPS अधिकाऱ्याला ८ कोटींना गंडा; १२ पानांच्या चिठ्ठीत सगळं लिहिलं अन्...
5
सोने, स्टॉक की बिटकॉइन? अब्जाधीश गुंतवणूकदार रे डॅलिओ यांनी निखिल कामतसोबत उलगडली गुपिते
6
अदानींच्या 'या' उद्योगासंदर्भात मोठी अपडेट, ₹62 चा शेअर खरेदी करण्यासाठी उडाली लोकांची झुंबड
7
राज्यातील महानगरपालिका निवडणुकीसाठी काँग्रेसचे ४० स्टार प्रचारक जाहीर; पाहा, संपूर्ण यादी
8
भारतीय रेल्वेच नंबर १… चीन, रशिया, जपान देशांना धोबीपछाड दिली; नवा मोठा वर्ल्ड रेकॉर्ड केला!
9
Palmistry: तुमच्या हातावरील 'शुक्र पर्वत' सांगतो विवाहसौख्याचे गुपित; खडतर जीवन की श्रीमंती?
10
ठाकरे एकत्र, युती लवकरच; पण मनसेला समाधानकारक जागा मिळतील का?; संदीप देशपांडेचे मोठे विधान
11
DJ वाजवण्यापासून रोखलं, लग्नाची मिरवणूक निघण्यापूर्वीच नवरदेवानं उचललं टोकाचं पाऊल
12
ईशनिंदा नव्हे...! वाद प्रमोशनचा होता अन् धर्माच्या नावानं मारून टाकलं; दीपूचंद्र दासच्या कुटुंबाचा धक्कादायक खुलासा
13
संघर्षाचं सोनं झालं अन् 'आशा' बनली नगराध्यक्ष, नीलडोहच्या भूमिका मंडपेंची प्रेरणादायी वाटचाल 
14
Amravati Crime: प्रेमजाळं, ती २६ वर्षांची, तो २१ वर्षांचा! अनेकवेळा अत्याचार, दोनदा गर्भपात अन् तरीही धनंजयचा लग्नास नकार!
15
Vijay Hazare Trophy : किंग कोहली मैदानात उतरणार; पण स्टेडियममध्ये चाहत्यांना नो एन्ट्री; कारण...
16
“मुंबईत २०० जागांवर तयारी, ५० टक्के फॉर्म्युलाचा आग्रह, काँग्रेस…”; प्रकाश आंबेडकर थेट बोलले
17
MNS Shiv Sena UBT Alliance: ऐनवेळी ठाकरे बंधूंच्या युतीची घोषणा टळली, संजय राऊतांनी सांगितली नवी वेळ
18
Chanakya Niti: रातोरात श्रीमंत व्हाल, जर चाणक्यनीतीच्या 'या' ५ सवयी आजच लावून घ्याल
19
प्रसिद्ध व्हिस्की कंपनीने अचानक उत्पादन केले बंद! तब्बल १ हजार कर्मचाऱ्यांचे भविष्य टांगणीला
20
Dhurandhar: पाकिस्तानातील कराचीमध्ये राहायचे रणवीर सिंगचे आजोबा, पण घडलं असं काही की...
Daily Top 2Weekly Top 5

कळंब तालुक्यात सर्वात कमी पाऊस !

By admin | Updated: June 16, 2015 00:48 IST

उस्मानाबाद : पावसाला सुरूवात झाली असून आजवर जिल्ह्यात सरासरी ५०.९१ मिमी एवढी पावसाची नोंद झाली आहे.

उस्मानाबाद : पावसाला सुरूवात झाली असून आजवर जिल्ह्यात सरासरी ५०.९१ मिमी एवढी पावसाची नोंद झाली आहे. कळंब तालुक्यात सर्वात कमी १७.८३ मिमी पाऊस झाला. तर परंडा, भूम आणि लोहारा तालुक्यांमध्ये प्रत्येकी ५० मिमी पेक्षा अधिक पर्जन्यमान झाले आहे. ज्या ठिकाणी पेरणीयोग्य पाऊस झाला आहे, तेथील शेतकऱ्यांनी चाढ्यावर मुठ धरली आहे.मागील तीन-चार वर्षांपासून जिल्ह्यात सातत्याने अत्यल्प पर्जन्यमान होत आहे. त्यामुळे शेती व्यवसाय आतबट्याचा ठरत आहे. किमान यंदातरी चागला पाऊस होईल, अशी शेतकऱ्यांना आशा आहे. अनेक तालुक्यामध्ये सुरूवात चांगली केली आहे. त्यामुळे शेतकऱ्यांमध्ये समाधानाचे वातावरण आहे. असे असले कळंबसारख्या तालुक्यामध्ये २० मि.मी.ही पाऊस पडलेला नाही. रविवारी सकाळी आठ वाजेपर्यंत संबंधित तालुक्यात अवघा १७.८३ मिमी एवढा पाऊस पडला आहे. तसेच उस्मानाबाद तालुक्यातही पेरणीयोग्य पाऊस पडलेला नाही. आजवर ३३.३९ मिमी पावसाची नोंद झाली आहे. गतवर्षी सर्वाधिक पाऊस झालेल्या तुळजापूर तालुक्यातही आजवर ३४ मिमी एवढा पाऊस झाला. तसेच वाशी ३६.६७ मिमी, उमरगा ५७ मिमी तर परंडा, लोहारा आणि भूम या तालुक्यामध्ये अनुक्रमे ८९.६ मिमी, ६९.३४ मिमी आणि ६८.०९ मिमी एवढा पाऊस पडला आहे. दरम्यान, पावसाला सुरूवात झाली असली तरी कळंबसारख्या तालुक्यातील शेतऱ्यांना आजही मोठ्या पावसाची प्रतीक्षा आहे. (प्रतिनिधी)