शहरं
Join us  
Trending Stories
1
निसर्ग कोपला! एका दिवसात ११ ठिकाणी ढगफुटी, पूर आणि भूस्खलन; हिमाचल प्रदेशात हाहाकार
2
गाझापट्टीत ६० दिवस युद्धविराम; अमेरिकेचे राष्ट्रपती डोनाल्ड ट्रम्प यांचा आणखी एक मोठा दावा
3
FD-RD विसरून जा, हा आहे LIC चा ‘अमृत’ प्लान; आयुष्यभर पडेल पैशांचा पाऊस, टेनशन संपेल
4
गोगावलेंवर भाजप आमदार भडकले; विधानभवनात परिसरात झाली शाब्दिक चकमक
5
"माझी डॉक्टर पत्नी पाकिस्तानची गुप्तहेर..."; व्यावसायिक पतीचा खळबळजनक दावा, तपास यंत्रणेकडे तक्रार
6
तीन महिन्यांत ७६७ शेतकरी आत्महत्या; मदत व पुनर्वसन मंत्र्यांची विधान परिषदेत कबुली
7
नाना पटोले अध्यक्षांकडे धावले; राजदंडाला हात लावला, निलंबित
8
Navi Mumbai: धक्कादायक! नवजात बाळाला प्रवाशांकडे सोडून जन्मदात्री गेली पळून, गुन्हा दाखल
9
२० हून अधिक गर्लफ्रेंड, १० जणींसोबत शारीरिक संबंध; पोलिसांच्या जाळ्यात अडकला 'बोगस पोलीस'
10
पंचतारांकित हॉटेलमध्ये नेऊन विद्यार्थ्याचं लैंगिक शोषण, प्रतिष्ठित शाळेतील शिक्षिका अटकेत  
11
आजचे राशीभविष्य- २ जुलै २०२५: 'या' राशीतील लोकांनी अवैध कृत्यांपासून दूर राहा, वाणीवर संयम ठेवा
12
मुलींचे लैंगिक शोषण; नराधमांना सोडणार नाही; बीड कोचिंग क्लास प्रकरणात एसआयटी
13
"मी ना तिचा बाप आहे ना बॉयफ्रेंड", 'त्या' अभिनेत्रीसोबतच्या नात्यावर आमिर खानची प्रतिक्रिया
14
"ब्लड टेस्ट करायला गेल्यावर १० मिनिटांनी.."; अंशुमन विचारेच्या पत्नीने सांगितला धक्कादायक अनुभव, काय घडलं?
15
शेतकऱ्यांना फसविले, विमा कंपन्या होणार ब्लॅक लिस्ट; कृषिमंत्री माणिकराव कोकाटेंची माहिती
16
‘ठाकरे ब्रँड’चे शनिवारी मेळाव्यानिमित्त शक्तिप्रदर्शन; राज-उद्धव वरळी डोममध्ये एकाच व्यासपीठावर
17
शालार्थ आयडी, ३ महिन्यांत होणार एसआयटी चौकशी, शिक्षणमंत्री दादा भुसेंची माहिती
18
कोण खरे बोलते आहे? आणि कोणाचे दावे झूठ आहेत?
19
कुंडमळा पुलाच्या बांधकामात दिरंगाई झाली; सार्वजनिक बांधकाममंत्री भोसले यांची कबुली
20
बाळासाहेब ठाकरे यांचे महापौर बंगल्यातच स्मारक; उच्च न्यायालयाने आव्हान याचिका फेटाळल्या

जोगेश्वरी ग्रामपंचायतीचे कडक धोरण : कंपन्यांचे सांडपाणी बंद

By admin | Updated: December 6, 2014 00:17 IST

वाळूज महानगर : वाळूज औद्योगिक परिसरात घातक सांडपाणी उघड्यावर सोडणाऱ्या कंपन्यांवर कारवाई करीत जोेगेश्वरी ग्रामपंचायतीने हे सांडपाणी बंद केले.

वाळूज महानगर : वाळूज औद्योगिक परिसरात घातक सांडपाणी उघड्यावर सोडणाऱ्या कंपन्यांवर कारवाई करीत जोेगेश्वरी ग्रामपंचायतीने हे सांडपाणी बंद केले.जोगेश्वरी परिसरात घातक रसायनांचे उत्पादन करणाऱ्या अनेक कंपन्या चोरी- छुपे हे सांडपाणी उघड्यावर सोडत असल्यामुळे प्रदूषणाचा धोका वाढला आहे. कंपन्या नालीद्वारे सर्रास सांडपाणी उघड्यावर सोडत असल्यामुळे परिसरातील जलसाठेही दूषित होत आहेत. उघड्यावर सोडले जाणारे रसायनयुक्त पाणी जमिनीत पाझरून विहिरी, तसेच बोअरचे पाणीही दूषित झाले आहे. अनेक कंपन्यांचे सांडपाणी रामराईच्या तलावात जात असल्यामुळे तलावातील पाणी दूषित झाले आहे. तलावाच्या पाण्यामुळे अनेक जनावरांचा मृत्यू झाला असून मत्स्यपालन व्यवसायही धोक्यात आला आहे.घातक रसायनामुळे या तलावातील पाण्याचा वापर पिण्यासाठी, तसेच सिंचनासाठीही उपयोगात येत नसल्याचा आरोप शेतकऱ्यांनी केला आहे. एमआयडीसीच्या वतीने सांडपाण्याची विल्हेवाट लावण्यासाठी सीईटीपी प्रकल्प सुरू केलेला आहे, तरीही अनेक कारखानदार घातक रसायनयुक्त पाणी उघड्यावर सोडत असल्याचे जोगेश्वरी ग्रामपंचायतीच्या निदर्शनास आले आहे.अशा कारखान्यांना ग्रामपंचायतीच्या वतीने २२ नोव्हेंबरपासून नोटिसा बजावण्यात आल्या होत्या.