शहरं
Join us  
Trending Stories
1
'मी अशिक्षित असूनही रडकुंडीला आणलं', भुजबळांच्या टीकेवर मनोज जरांगेंचे जोरदार प्रत्युत्तर
2
दिल्लीनंतर मुंबई हायकोर्टालाही बॉम्बने उडवून देण्याची धमकी; दोन्ही कोर्टात गोंधळ
3
जीएसटी २.० साईड इफेक्ट...! इलेक्ट्रीक दुचाकी, कारच्या किंमती कमी कराव्या लागणार? ती वेळ आलीय... 
4
ज्वाला गुट्टानं ३० लीटर ब्रेस्ट मिल्क केले दान; 'या' खास कारणामुळे उचललं कौतुकास्पद पाऊल
5
काँग्रेसने शेअर केला PM मोदी आणि त्यांच्या आईचा Ai व्हिडिओ; BJP ने केला पलटवार...
6
"२ वाजल्यानंतर स्फोट होणार"; दिल्ली उच्च न्यायालय उडवून देण्याची धमकी; परिसरात खळबळ
7
५ राशींचे शनि आयुष्यभर कल्याण करतो, सुख-सुबत्ता-समृद्धी देतो; पैशांची चणचण नसते, शुभच होते!
8
Nepal Crisis : नेपाळमध्ये निदर्शकांनी हॉटेलला आग लावली, जीव वाचवण्यासाठी भारतीय महिलेने चौथ्या मजल्यावरून उडी मारली; जागीच मृत्यू
9
ज्ञानेश्वरी जयंती २०२५ : ज्ञानेश्वरीचे मूळ नाव माहितीय का? महिला संतांनी दिली होती ओळख!
10
इस्रायलचा रुद्रावतार! ७२ तासांत ६ मुस्लीम देशांवर हल्ला; २०० मृत्यू तर १ हजाराहून अधिक जखमी 
11
भोपाळच्या ९० डिग्री पुलाबद्दल खोटं बोललं गेलं? कंपनी ब्लॅकलिस्टेड झाल्यावर समोर आला भलताच रिपोर्ट!
12
पेटाचा विरोध, ‘माधुरी’ची कोल्हापुरातील घरवापसी लांबणीवर, सुनावणीवेळी सर्वोच्च न्यायालयात काय घडलं?
13
शिकवणीसाठी घराबाहेर पडला तो परतलाच नाही; गोव्याचा १४ वर्षीय मुलगा प्रयागराजला सापडला, पण कसा?
14
ठरलं! सप्टेंबरअखेर नवी मुंबई विमानतळावरून पहिले उड्डाण, शहराचा चेहरामोहरा बदलणार; जोरदार तयारी सुरू
15
Video: प्राणीसंग्रहालयातील कर्मचाऱ्यावर सिंहाचा हल्ला, पर्यटकांसमोर फाडून खाल्ले...
16
Latur: 'ओबीसी आरक्षण संपले', घोषणा देत तरुणाने मांजरा नदीत उडी घेऊन संपवलं जीवन
17
बंगला नाही, गाडी नाही, सर्व सुविधा काढून घेतल्या; ८० वर्षीय माजी राष्ट्रपतींना राजवाडा रिकामा करावा लागला; जाणून घ्या नवीन कायदा
18
"तू आयुष्यभर तेच केलंस, विवाहित पुरुषांसोबत...", कुनिकावर संतापला कुमार सानूचा मुलगा, म्हणाला...
19
Astrology: लक्ष्मीकृपने आज 'या' ५ राशींचा दिवस उत्तम जाणार; गोड बातमीही मिळणार!

जोगेश्वरी ग्रामपंचायतीचे कडक धोरण : कंपन्यांचे सांडपाणी बंद

By admin | Updated: December 6, 2014 00:17 IST

वाळूज महानगर : वाळूज औद्योगिक परिसरात घातक सांडपाणी उघड्यावर सोडणाऱ्या कंपन्यांवर कारवाई करीत जोेगेश्वरी ग्रामपंचायतीने हे सांडपाणी बंद केले.

वाळूज महानगर : वाळूज औद्योगिक परिसरात घातक सांडपाणी उघड्यावर सोडणाऱ्या कंपन्यांवर कारवाई करीत जोेगेश्वरी ग्रामपंचायतीने हे सांडपाणी बंद केले.जोगेश्वरी परिसरात घातक रसायनांचे उत्पादन करणाऱ्या अनेक कंपन्या चोरी- छुपे हे सांडपाणी उघड्यावर सोडत असल्यामुळे प्रदूषणाचा धोका वाढला आहे. कंपन्या नालीद्वारे सर्रास सांडपाणी उघड्यावर सोडत असल्यामुळे परिसरातील जलसाठेही दूषित होत आहेत. उघड्यावर सोडले जाणारे रसायनयुक्त पाणी जमिनीत पाझरून विहिरी, तसेच बोअरचे पाणीही दूषित झाले आहे. अनेक कंपन्यांचे सांडपाणी रामराईच्या तलावात जात असल्यामुळे तलावातील पाणी दूषित झाले आहे. तलावाच्या पाण्यामुळे अनेक जनावरांचा मृत्यू झाला असून मत्स्यपालन व्यवसायही धोक्यात आला आहे.घातक रसायनामुळे या तलावातील पाण्याचा वापर पिण्यासाठी, तसेच सिंचनासाठीही उपयोगात येत नसल्याचा आरोप शेतकऱ्यांनी केला आहे. एमआयडीसीच्या वतीने सांडपाण्याची विल्हेवाट लावण्यासाठी सीईटीपी प्रकल्प सुरू केलेला आहे, तरीही अनेक कारखानदार घातक रसायनयुक्त पाणी उघड्यावर सोडत असल्याचे जोगेश्वरी ग्रामपंचायतीच्या निदर्शनास आले आहे.अशा कारखान्यांना ग्रामपंचायतीच्या वतीने २२ नोव्हेंबरपासून नोटिसा बजावण्यात आल्या होत्या.