शहरं
Join us  
Trending Stories
1
कुठल्याही क्षणी अटकेची शक्यता असताना माणिकराव कोकाटे पडले आजारी; लीलावती रुग्णालयात दाखल
2
रेल्वे प्रवाशांसाठी खुशखबर! वेटिंग-RAC तिकिटाची स्थिती आता १० तास आधी कळणार
3
कर्जदारांना 'अच्छे दिन'! भारतीय अर्थव्यवस्था 'गोल्डीलॉक्स' स्थितीत; गव्हर्नर मल्होत्रा म्हणाले...
4
काँग्रेसची कार्यकर्ती, वरपर्यंत ओळख असल्याचं सांगून आणायची प्रेमासाठी दबाव, त्रस्त पोलीस इन्स्पेक्टरची महिलेविरोधात तक्रार
5
मुंबई इंडियन्सची 'ती गोष्ट 'जितेंद्र भाटवडेकर'च्या मनाला लागली? रोहितसोबतचा फोटो शेअर करत म्हणाला...
6
‘टॅरिफला आता हत्यार बनवले जातेय’, निर्मला सीतारमण यांनी सांगितला 'ट्रम्प टॅरिफ'मागील खेळ...
7
वंदे भारत की राजधानी, कोणत्या ट्रेनच्या लोको पायलटला सर्वाधिक पगार मिळतो? आकडा पाहून व्हाल थक्क
8
ICICI Prudential AMC IPO Allotment: कसं चेक कराल अलॉटमेंट स्टेटस? जीएमपीमध्येही जोरदार तेजी
9
गणवेशावरून चिडवलं, घरी येताच चौथीत शिकणाऱ्या प्रशांतने...; आईवडिलांच्या पायाखालची जमीनच सरकली
10
“काँग्रेसचे पाक प्रेम उतू चाललेय, ऑपरेशन सिंदूरचा हिशोब विचारणारे देशद्रोही”: एकनाथ शिंदे
11
Meesho च्या शेअरला अपर सर्किट; इश्यू प्राईजच्या दुप्पट झाली किंमत, सह-संस्थापक बनले अब्जाधीश
12
ढाका येथील भारतीय उच्चायुक्तालयाला धमकी, सरकारने बांगलादेशी अधिकाऱ्याला समन्स बजावले
13
विराट-अनुष्काने घेतली प्रेमानंद महाराजांकडून दीक्षा, गळ्यात तुळशी माळ; जाणून घ्या त्याचे महत्व
14
Payal Gaming: कोण आहे पायल गेमिंग? १.२० मिनटांचा MMS लीक झाल्यानंतर आली चर्चेत!
15
Video: BJP आमदाराच्या मुलाचा शाही विवाह सोहळा; तब्बल ७० लाखांच्या फटाक्यांची केली आतषबाजी
16
ओला-उबरला टक्कर! १ जानेवारीपासून 'भारत टॅक्सी' ॲप होणार लाँच; प्रवाशांना स्वस्त प्रवास आणि ड्रायव्हर्सची होणार जास्त कमाई
17
लग्नानंतर एका वर्षात शोभिता धुलिपाला देणार गुडन्यूज? सासरे नागार्जुन म्हणाले, "योग्य वेळ..."
18
भारतीय बाजारात उद्याच स्वस्तातली सात सीटर कार लाँच होणार; अर्टिगा, ट्रायबरला मिळणार टक्कर...
19
स्वस्त 'पर्सनल लोन'च्या शोधात आहात? 'या' ५ बँकांमध्ये मिळतोय सर्वात कमी व्याजदर; १२ लाखांचा EMI किती?
20
क्रीडामंत्री माणिकराव कोकाटेंविरोधात अटक वॉरंट, कोणत्याही क्षणी अटक होणार, आमदारकीही जाणार?
Daily Top 2Weekly Top 5

जायकवाडीची पातळी आणखी घटली!

By admin | Updated: May 5, 2016 01:22 IST

औरंगाबाद : जायकवाडी जलाशयातील पाणीपातळी झपाट्याने खालावत आहे. मृत जलसाठ्याची पाणीपातळी ४५५.५२० दशलक्ष घनमीटरपर्यंत पोहोचली आहे.

औरंगाबाद : जायकवाडी जलाशयातील पाणीपातळी झपाट्याने खालावत आहे. मृत जलसाठ्याची पाणीपातळी ४५५.५२० दशलक्ष घनमीटरपर्यंत पोहोचली आहे. औरंगाबाद शहराची तहान भागविण्यासाठी मृत पाणीसाठ्यातून अ‍ॅप्रोच चॅनलच्या मदतीने पाणी पम्पिंग स्टेशनपर्यंत आणावे लागत आहे. आॅक्टोबरपर्यंत हे पाणी पुरणार आहे. पाऊस लांबल्यास शहराच्या पाणीपुरवठ्याचे टेन्शन वाढू शकते.मनपाकडे ४५२ मीटरपर्यंत पाणी उपसा करण्याची यंत्रणा आहे. जलसंपदा विभागाने मात्र कालव्यातून पाणी सोडू नये; अन्यथा शहराला तीव्र पाणीटंचाईला समोरे जावे लागेल. महापौर त्र्यंबक तुपे यांनी मंगळवारी पाणीपुरवठा योजनची पाहणी केली. धरणातील पाण्याचे मोठ्या प्रमाणावर बाष्पीभवन होत आहे. धरणाची पाणीपातळी झपाट्याने खालावत असल्यामुळे मागील दीड महिन्यापासून मनपाला मृत जलसाठ्यातून पाणीपुरवठा करावा लागत आहे. धरणात ३२२ दशलक्ष घनमीटर एवढी मृत जलसाठ्याची क्षमता आहे. त्यापैकी वापरण्यायोग्य १०९ दलघमी एवढे पाणी आहे. हे पाणी १०५ दिवस पुरेल, असा अंदाज जलसंपदा विभागाने अहवालाद्वारे व्यक्त केला आहे. दररोज २.५० दलघमी पाण्याचे बाष्पीभवन होत असल्याने धरणातील पाणीपातळी झपाट्याने खालावत आहे. शासनाकडून मिळालेल्या विशेष निधीतून ३ वर्षांपूर्वी मनपाने कालवा खोदला आहे. त्यामुळे ४५२ घनमीटरपर्यंत पाणीसाठा असेपर्यंत मनपाला पाणी उपलब्ध होऊ शकते, असे मनपाचे कार्यकारी अभियंता हेमंत कोल्हे यांनी नमूद केले.