शहरं
Join us  
Trending Stories
1
विदर्भात भाजपची हुरडा पार्टी; मुनगंटीवार यांनी शाब्दिक हल्ला चढवल्याने सुरू झाला नवा वाद
2
एपस्टीन फाइल्सवरून जनतेचा रोष वाढला, ट्रम्प प्रशासनाने कोणते फोटो प्रसिद्ध केले आणि कोणते लपवून ठेवले?
3
मुंबईचा ‘ब्रेन’, पुण्याचे ‘मार्केट’ अन् सातारा-सांगलीतले ‘अड्डे’
4
Today's Horoscope: आजचे राशीभविष्य, २३ डिसेंबर २०२५: विवाहेच्छुकांचे विवाह ठरतील, मितभाषी राहून मतभेद दूर करू शकाल
5
बांगलादेशात आणखी एका नेत्याची निर्घृण हत्या; आसाममध्ये हाय अलर्ट, सीमेवर अधिक दक्षता
6
संपादकीय: एप्स्टीन फाइल्स, भारत अन् न झालेला राजकीय भूकंप!
7
कोकाटे यांची आमदारकी तूर्त वाचली; सर्वोच्च न्यायालयाकडून २ वर्षांच्या शिक्षेला स्थगिती 
8
पार्थ पवार यांच्या अमेडिया कंपनीला आणखी एक झटका; मुद्रांक शुल्क सवलतीचे इरादा पत्र अखेर केले रद्द 
9
पालिकेसाठी ठाकरे बंधूंमधील युतीची आज घोषणा? काही जागांबद्दल एकमत होत नव्हते...
10
गांधी-नेहरूंच्या डोक्यावर खापर फोडून काय होणार?
11
आता मिशन महापालिका मैदान तयार : आजपासून अर्ज भरण्यास सुरुवात; इच्छुकांची मोर्चेबांधणी 
12
केंद्राच्या योजनांतून महाराष्ट्राला १.४७ लाख कोटी; उत्तर प्रदेश व दिल्लीपाठोपाठ राज्याचा तिसरा क्रमांक
13
वायुप्रदूषण नियमांचे उल्लंघन करणाऱ्यांवर कारवाई का नाही? पालिका आयुक्त, एमपीसीबी अधिकाऱ्यांना हायकोर्टात हजर हाेण्याचे निर्देश
14
‘त्या’ आयपीएस अधिकाऱ्यांच्या बदल्या लगेच करण्याचे आदेश; राज्य निवडणूक आयोग दोन दिवसांत घेणार आढावा
15
विश्वचषक गमावल्यानंतर निवृत्तीचा विचार होता : रोहित; असे वाटले की, या खेळाने माझ्याकडून सर्वकाही हिरावून घेतले आहे
16
 आणखी किती हिंमत हवी...! पुतीनसमोर पत्रकारानं मैत्रिणीला केलं प्रपोज अन्..
17
कांजूर डम्पिंगच्या दुर्गंधीवर तोडगा काढा; मुंबई उच्च न्यायालयाचे निर्देश; स्वच्छ हवेत श्वास घेणे काळाची गरज : महत्त्वपूर्ण निरीक्षण
18
बापरे, पश्चिम रेल्वेवर एकदाचाच ३० दिवसांचा मेगाब्लॉक! १०० लोकल रद्द झाल्याने हाल 
19
आता लोकलच्या दारात लटकता येणार नाही; प्रयोग सुरु, कारण...
20
हाण की बडीव! रुग्णालयात डॉक्टर-रुग्ण भिडले, एकमेकांच्या जीवावर उठले; लाथाबुक्क्यांनी मारहाण
Daily Top 2Weekly Top 5

जालन्याचे पोलिस तणावग्रस्तच..!

By admin | Updated: May 9, 2015 00:53 IST

गंगाराम आढाव / गजानन वानखडे जालना अतिकामांमुळे पोलिसांमध्ये तणावाचे प्रमाण वाढत आहे. तणावाखालीच काम करावे लागत असल्याने अनेक समस्यांना तोंड द्यावे लागत असून,

नवी दिल्ली : पहिल्यांदा आॅलिम्पिकमध्ये पदक जिंकण्याचे स्वप्न पाहिले तेव्हा मला ‘वेडा’ ठरविण्यात आले होते. आॅलिम्पिक रौप्यपदक विजेते नेमबाज आणि केंद्रीय माहिती व प्रसारण राज्यमंत्री राज्यवर्धनसिंग राठोड यांनी जुन्या स्मृतींना उजाळा देत ही आठवण ताजी केली.ट्रॅप शूटर राहिलेले अर्जुन पुरस्कारप्राप्त राठोड यांनी २००४च्या अथेन्स आॅलिम्पिकमध्ये रौप्य जिंकले होते. त्यापूर्वी भारताला वैयक्तिक स्पर्धेत पदक मिळाले नव्हते. नंतर २००८च्या बीजिंग आॅलिम्पिकमध्ये नेमबाज अभिनव बिंद्रा याने सुवर्णपदकाची कमाई केली. एका समारंभात राठोड यांनी हा किस्सा ऐकविला. ते म्हणाले,‘‘मी आॅलिम्पिकची तयारी सुरू केली तेव्हा लोक मला वेड्यात काढत होते. मी कठोर मेहनत घेतली आणि देशाला गौरव मिळवून देण्यासाठी स्वत:ला समर्पित केले. कुठलेही काम हातात घेतल्यानंतर ते तडीस नेण्याची समर्पणवृत्ती अंगी बाळगल्यास यश अधिक काळ हुलकावणी देऊ शकत नाही, हे माझ्या अनुभवावरून सिद्ध झाले आहे.’’ (वृत्तसंस्था)