शहरं
Join us  
Trending Stories
1
"नो डाउट, भारतच जिंकला.. तेही अगदी ठासून!" अमेरिकन युद्धतज्ज्ञाचं 'सर्टिफिकेट', ४ मुद्दे महत्त्वाचे
2
India Pakistan conflict : मोठा खुलासा! तुर्कीचे सैनिक भारतावर ड्रोन हल्ला करत होते; सीमेपलिकडे काय घडत होते?
3
भारताविरोधातील कट उधळला! शोपियान चकमकीत ठार झालेल्या ३ दहशतवाद्यांकडून मोठा शस्त्रसाठा जप्त
4
'आली रे आली चीनची बारी आली'; आता मोदी सरकार चीनची नांगी ठेचण्याच्या तयारीत, प्रकरण काय?
5
अमेरिकेचा यू-टर्न; ज्या व्यक्तीला कुख्यात दहशतवादी घोषित केले, त्याचीच ट्रम्प यांनी घेतली भेट
6
Astro Tips: गुरुकृपेसाठी आणि सकल इच्छापूर्तीसाठी गुरुवारपासून सुरू करा औदुंबर पूजेचे व्रत!
7
FD वर व्याजासोबत ५ लाख रुपयांचे विमा कव्हर; ठेवीवर कर्ज घेण्याचीही सुविधा
8
तुम्ही फक्त एवढे काम करा, आम्ही पाकिस्तानातून स्वातंत्र होऊ; बलूचची भारताकडे मागणी
9
आई-वडील, बहीण आणि मावशीची केली हत्या, मग जाळले मृतदेह, आता कोर्टाने सुनावली अशी शिक्षा
10
Gold Rates 14 May : सोन्या-चांदीचे दर घसरले; खरेदीपूर्वी पाहा १४ ते २४ कॅरेट सोन्याची नवी किंमत
11
बॅगा भरा अन् माघारी फिरा! मुंबई इंडियन्ससह या IPL फ्रँचायझी संघांचं टेन्शन वाढलं; कारण...
12
बापमाणूस! पत्नीच्या मृत्यूनंतर चिमुकल्या लेकीला सोबत घेऊन बाबा करतोय काम, पाणावले डोळे
13
"भारत १७ दिवसांत पुन्हा हल्ला करू शकतो, कारण..."; पाकिस्तानच्या बड्या नेत्याला धाकधूक
14
Meditation Tips: ध्यान करायचे आहे पण ध्यान लागत नाही? श्री श्री रविशंकरांनी सांगितले तीन नियम!
15
Online Admission Process : विद्यार्थ्यांनो आताच नोट करून ठेवा, 'या' तारखेपासून सुरू होणार अकरावीची ऑनलाईन प्रवेश प्रक्रिया 
16
"२२ दिवसांनी जेव्हा त्यांना व्हिडीओ कॉलवर पाहिलं तेव्हा मी त्यांना ओळखूच शकले नाही कारण..."
17
राहुल गांधींना दिलासा; नागरिकत्वाला आव्हान देणारी याचिका उच्च न्यायालयाने फेटाळली
18
बांधावरून सहजच फेरफटका मारत होता शेतकरी; अचानक चमकले, ३६००० कोटींचे सोने सापडले...
19
BSE चं मार्केट कॅप १ लाख कोटींच्या पार, शेअरच्या किंमतीत विक्रमी तेजी
20
चीननंतर आता भारताची तुर्कीवर मोठी कारवाई; टीआरटी वर्ल्डच्या सोशल मिडिया हँडलबाबत मोठा निर्णय

जालन्याचे पोलिस तणावग्रस्तच..!

By admin | Updated: May 9, 2015 00:53 IST

गंगाराम आढाव / गजानन वानखडे जालना अतिकामांमुळे पोलिसांमध्ये तणावाचे प्रमाण वाढत आहे. तणावाखालीच काम करावे लागत असल्याने अनेक समस्यांना तोंड द्यावे लागत असून,

नवी दिल्ली : पहिल्यांदा आॅलिम्पिकमध्ये पदक जिंकण्याचे स्वप्न पाहिले तेव्हा मला ‘वेडा’ ठरविण्यात आले होते. आॅलिम्पिक रौप्यपदक विजेते नेमबाज आणि केंद्रीय माहिती व प्रसारण राज्यमंत्री राज्यवर्धनसिंग राठोड यांनी जुन्या स्मृतींना उजाळा देत ही आठवण ताजी केली.ट्रॅप शूटर राहिलेले अर्जुन पुरस्कारप्राप्त राठोड यांनी २००४च्या अथेन्स आॅलिम्पिकमध्ये रौप्य जिंकले होते. त्यापूर्वी भारताला वैयक्तिक स्पर्धेत पदक मिळाले नव्हते. नंतर २००८च्या बीजिंग आॅलिम्पिकमध्ये नेमबाज अभिनव बिंद्रा याने सुवर्णपदकाची कमाई केली. एका समारंभात राठोड यांनी हा किस्सा ऐकविला. ते म्हणाले,‘‘मी आॅलिम्पिकची तयारी सुरू केली तेव्हा लोक मला वेड्यात काढत होते. मी कठोर मेहनत घेतली आणि देशाला गौरव मिळवून देण्यासाठी स्वत:ला समर्पित केले. कुठलेही काम हातात घेतल्यानंतर ते तडीस नेण्याची समर्पणवृत्ती अंगी बाळगल्यास यश अधिक काळ हुलकावणी देऊ शकत नाही, हे माझ्या अनुभवावरून सिद्ध झाले आहे.’’ (वृत्तसंस्था)