शहरं
Join us  
Trending Stories
1
हसावे की...! मतदान केंद्रातील कर्मचारी बोटाला शाई लावायची सोडून गप्पा हाणत बसला; मतदार मतदान करून...
2
इथे मतदान करा, तिकडचे बटन दाबा...! आमदार संतोष बांगर यांच्याकडून मतदान केंद्रातच महिलेला सूचना, गुन्हा दाखल...
3
महाडमध्ये शिंदेसेना अन् राष्ट्रवादीत तुफान राडा; वाहनांची तोडफोड, तटकरे-गोगावले संघर्ष पेटला
4
आधी फिरून येऊ म्हणाला, मग भांडण उकरून काढलं; संतापलेल्या रिक्षा चालकानं गर्लफ्रेंडला काचेच्या बाटलीनं मारलं!
5
“नगरपालिका निवडणुकीत सत्ताधाऱ्यांचा रडीचा डाव, बोगस मतदानावर कठोर कारवाई करा”: सपकाळ
6
हर्षित राणाला गौतम गंभीर इतक्या वेळा संधी का देतो? व्हायरल VIDEO मध्ये सापडलं उत्तर
7
सोन्यापेक्षा चांदीची किंमत दुप्पट! चांदीने दिला ८५% रिटर्न, लवकरच २ लाख रुपये प्रति किलोचा टप्पा पार करणार?
8
केंद्राचा मोठा निर्णय; पंतप्रधान कार्यालयाचे नाव बदलले, ‘सेवा तीर्थ’ नावाने ओळखले जाणार
9
न्यूयॉर्कमध्ये डोनाल्ड ट्रम्प यांचे बालपणीचे घर विक्रीला निघाले;  २०१६ मध्ये ट्रम्प यांना आठवण झालेली...
10
कमाल झाली! चाहता मैदानात घुसला; सामना थांबला आणि हार्दिक पांड्यानं हसत सेल्फीसाठी दिली पोझ
11
स्कूटी घेऊन जाताना कोसळला, २७ वर्षीय विनीतचा हार्ट अटॅकने मृत्यू; धडकी भरवणारा Video
12
पाकिस्तानमध्ये 'एचआयव्ही'चा कहर! १५ वर्षांत रुग्णसंख्या तिपटीने वाढली; लहान मुलांनाही संसर्ग! 
13
भाडे देणे म्हणजे खर्च नाही, तर आर्थिक स्वातंत्र्य! घर खरेदीच्या मोहात पडण्यापूर्वी 'हे' गणित समजून घ्या!
14
Video: विराट - गंभीरमधील वाद ताणला गेला का? एअरपोर्टवर सिलेक्टरशी किंग कोहलीशी गंभीर चर्चा
15
कर्जमुक्त असलेल्या कंपनीच्या शेअर्सवर गुंतवणूकदारांच्या उड्या, २०% चं अपर सर्किट; ₹३३ वर आली किंमत
16
"प्रत्येक नागरिकाच्या फोनमध्ये प्रवेश कशाला?"; 'संचार साथी' ॲपवरुन प्रियांका गांधींचा केंद्राला थेट सवाल
17
कार बाजारात मोठा उलटफेर; ह्युंदाई चौथ्या क्रमांकवर फेकली गेली, पहिली मारुती, दोन, तीन नंबरला कोण? 
18
१५ डिसेंबरपूर्वी करा 'हे' महत्त्वाचं काम; अन्यथा भरावा लागेल मोठा दंड
19
'संचार साथी' ॲपचे ५ महत्त्वाचे फीचर्स : चोरी झालेले फोन ब्लॉक करा आणि फ्रॉडला आळा घालण्यापर्यंत...
20
अरेरे! "५ लाख वाया गेले, माझी सर्व अब्रू गेली..."; नवरदेवाची व्यथा, नवरीने २० मिनिटांत मोडलं लग्न
Daily Top 2Weekly Top 5

इसापूर प्रकल्पातून नऊ पाणीपाळ््या मिळणार

By admin | Updated: December 11, 2014 00:27 IST

नांदेड : रबी हंगामासाठी शेतकऱ्यांना पाणी मिळणार की नाही, ही संभ्रमावस्था असताना उर्ध्व पैनगंगा प्रकल्पातंर्गत येणाऱ्या शेतकऱ्यांना रबीसाठी चार तर उन्हाळी हंगामासाठी पाच पाणीपाळ््या देण्यात येणार

नांदेड : रबी हंगामासाठी शेतकऱ्यांना पाणी मिळणार की नाही, ही संभ्रमावस्था असताना उर्ध्व पैनगंगा प्रकल्पातंर्गत येणाऱ्या शेतकऱ्यांना रबीसाठी चार तर उन्हाळी हंगामासाठी पाच पाणीपाळ््या देण्यात येणार असल्यामुळे रबी, उन्हाळी हंगाम घेवू इच्छिणाऱ्या शेतकऱ्यांना दिलासा मिळाला आहे. इसापूर प्रकल्पात रबी हंगाम २०१४-१५ च्या प्रारंभी १५ आॅक्टोबर २०१४ रोजी ७५८.१७ दलघमी म्हणजे ७८.६४ टक्के उपयुक्त पाणीसाठा होता. कालवा सल्लागार समितीच्या बैठकीत ठरल्यानुसार रबी हंगाम व उन्हाळी हंगामासाठी एकूण नऊ पाणीपाळ््या देण्याचे नियोजन केले आहे. त्यानुसार रबी हंगामातील पिकांना पाणी मिळणार आहे. इसापूर प्रकल्पात सध्या ६४ टक्के पाणीसाठा उपलब्ध असून उपलब्ध पाणीसाठ्यातून पिण्याचे पाणी आरक्षीत करुन उर्वरित पाणी शेतकऱ्यांना रबी व उन्हाळी हंगामासाठी सिंचन विभागाकडून नियोजन करण्यात आले आहे. यामुळे खरिपात बुडालेल्या शेतकऱ्यांना रबीने तरी काही प्रमाणात दिलासा मिळण्याची आशा वाटत आहे. यासंदर्भात नियोजन केले आहे. इसापूर धरणातून मराठवाड्यातील नांदेड आणि हिंगोली जिल्ह्यातील गहू, ज्वारी, हरभरा, सूर्यफूल, केळी, हळद, ऊस, कापूस, तूर आदी पिकांसाठी पाणी सोडण्यात येत आहे. रबी हंगामातील चार रोटेशनपैकी २६ आॅक्टोबर २०१४ व २६ नोव्हेंबर २०१४ अशा दोन पाणीपाळ््या देण्यात आल्या आहेत. तर उर्वरित २६ डिसेंबर २०१४ व २६ जानेवारी २०१५ अशा आणखी दोन पाणीपाळ््या सोडण्यात येणार आहेत. यामुळे सिंचनाखाली असलेल्या भागातील बळीराजाला मात्र काही प्रमाणात दिलासा मिळाला आहे.यानंतर उन्हाळी हंगामाचेही संभाव्य नियोजन केले आहे. पिण्याच्या पाण्याचे योग्य नियोजन करुन उन्हाळी हंगामासाठी १ मार्च ते ३० जून यादरम्यान पाच पाणीपाळ््या देण्यात येणार आहेत. उन्हाळी पिके घेणाऱ्या शेतकऱ्यांनाही याचा फायदा होईल. या निर्णयामुळे दुष्काळाने होरपळणाऱ्या जनतेला काही प्रमाणात दिलासा मिळेल़ (प्रतिनिधी)