शहरं
Join us  
Trending Stories
1
पहलगाम हल्ला: अमेरिकेचा मोठा निर्णय, गुप्तचर यंत्रणेने दिली गॅरंटी; भारताला खंबीर समर्थन
2
“२०३४ पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री असतील”; चंद्रशेखर बावनकुळे यांचे मोठे भाकित
3
“लाल संविधान घेऊन फिरणारे राहुल गांधी...”; सावरकरांवरील विधान प्रकरणी CM फडणवीसांचा पलटवार
4
जम्मू-काश्मीरच्या कठुआ जिल्ह्यात दिसले 4 संशयित, सुरक्षा दलांनी सुरू केली शोध मोहीम...
5
Pahalgam Terror Attack : "माझा एक भाऊ जेलमध्ये, दुसरा मुजाहिदीन, सरकारने त्याला पकडावं"; दहशतवाद्याच्या बहिणीचा Video
6
ज्याच्यासाठी लिंग परिवर्तन केलं, त्याचं दुसऱ्यावरच प्रेम जडलं...! सनीची मारिया बनलेली किन्नर पोहोचली पोलीस ठाण्यात, अन् मग...
7
पाकिस्तान एलओसीवर मोठ्या प्रमाणावर शस्त्रास्त्रे जमवू लागला; भारताची तयारी काय...
8
Video - अरे देवा! तिकीट भलतंच पण अरेरावी भरपूर; ट्रेनमध्ये टीटीईशी भिडली महिला अन्...
9
खिशातच आयफोनचा स्फोट, तरूण गंभीर जखमी; थरारक घटनेचा व्हिडीओ समोर
10
महात्मा गांधीही इंग्रजांना पत्र लिहिताना "आपला विश्वासू सेवक" लिहायचे, मग त्यांनाही...; राहुल गांधींची सुप्रीम कोर्टाकडून कानउघाडणी
11
Pahalgam Terror Attack: सरकारने पाकिस्तानला सडेतोड उत्तर द्यावं, पण कुठलाही निर्णय घेताना...; शरद पवार यांनी मांडले स्पष्ट मत
12
शरद पवारांच्या विधानावर CM फडणवीसांचं प्रत्युत्तर, म्हणाले- "ज्यांचे आप्तेष्ट मारले गेले..."
13
भारत- पाकिस्तान तणावादरम्यान बलुचिस्तानमध्ये बॉम्ब स्फोट, ४ सैनिकांचा मृत्यू
14
पर्यटकांना वाचवताना जीव गमावला; काश्मिरी युवकाच्या कुटुंबाला DCM शिंदेकडून ५ लाखांची मदत
15
शनिवारी शिवरात्रि स्वामी पुण्यतिथी: ५ राशींनी ‘हे’ करा, साडेसातीत दिलासा; शनिची कायम कृपा!
16
मारुती सुझुकीला मोठा धक्का! सर्वाधिक गाड्या विकूनही तोटा, नेमकं काय आहे कारण?
17
Swami Samartha: स्वामीकृपा झाल्यावर आपल्या आयुष्यात 'हे' बदल घडतात; तुम्हीदेखील अनुभवले का?
18
भारताच्या कारवाईने पाक सैन्य घाबरले; लष्करप्रमुखाचे कुटुंब खाजगी विमानाने देश सोडून पळाले
19
स्वामी पुण्यतिथी शिवरात्रि एकाच दिवशी: शिवकृपा, गुरुबळ लाभण्याची सुवर्ण संधी; ‘असे’ करा व्रत
20
पाकिस्तानविरोधात भारताची मोठी कारवाई! गृहमंत्री अमित शाहांचे सर्व मुख्यमंत्र्यांना 'हे' निर्देश...

गरिबांना खासगीत ४ लाख रुपये देणे अशक्य

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 19, 2021 04:04 IST

औरंगाबाद : कोरोनाच्या पहिल्या आणि दुसऱ्या लाटेत सर्वसामान्य गोरगरीब नागरिकांना शासकीय रुग्णालयांमध्ये दर्जेदार आरोग्य सेवा न मिळाल्यामुळे त्यांना नाईलाजास्तव ...

औरंगाबाद : कोरोनाच्या पहिल्या आणि दुसऱ्या लाटेत सर्वसामान्य गोरगरीब नागरिकांना शासकीय रुग्णालयांमध्ये दर्जेदार आरोग्य सेवा न मिळाल्यामुळे त्यांना नाईलाजास्तव खासगी रुग्णालयात जावे लागले. एका रुग्णाचे बिल जवळपास चार लाखांपर्यंत गेले. संभाव्य तिसरी लाट येण्यापूर्वी राज्यशासनाने आरोग्य व्यवस्था अधिक मजबूत करावी, अशी मागणी आज जमात-ए- इस्लामी हिंदच्या औरंगाबाद शाखेतर्फे मुख्यमंत्र्यांकडे करण्यात आली.

जिल्हाधिकारी यांना दिलेल्या निवेदनात म्हटले की, राज्य शासनाने मागील दीड वर्षांत केलेली कामगिरी उल्लेखनीय आणि अभिमानास्पद आहे, परंतु ग्रामीण भागात आजही आरोग्य यंत्रणा मजबूत नाही. त्यामुळे नागरिकांना जीव वाचविण्यासाठी खासगी रुग्णालयात जावे लागते. तेथील दर सामान्यांना परवडणारे नाहीत. प्रत्येक शासकीय रुग्णालयात रुग्णांवर उपचार झाले पाहिजेत, या दृष्टीने आरोग्य यंत्रणा मजबूत करावी. आरोग्य विभागातील रिक्त पदे त्वरित भरणे, भविष्यासाठी औषधांचा, ऑक्सिजन, व्हेंटिलेटरची व्यवस्था करणे आवश्यक आहे. लहान मुलांसाठी स्वतंत्र रुग्णालय तयार करून त्यांना लागणारे बालरोगतज्ज्ञ, व्हेंटिलेटर, ऑक्सिजनची पूर्वतयारी करण्यात यावी.

लसीकरणाची गती वाढवावी व तळागाळातल्या लोकांपर्यंत लसीकरण पोहोचेल, असे नियोजन करावे, ऑनलाइन नोंदणीमुळे फक्त उच्चशिक्षित समाजच त्याचा लाभ घेत आहे. अल्पशिक्षित, मजूर, कामगार या लसीकरणापासून वंचित आहेत. शिष्टमंडळात प्रदेशाध्यक्ष रिजवान-उर-रहमान खान, शहराध्यक्ष वाजेद कादरी, आबेद अली, काजी फैजान, कादरी अब्दुल हई, शेख मुखतार आदींचा समावेश होता.