शहरं
Join us  
Trending Stories
1
India Pakistan: आणखी एक घाव! भारतीय लष्कराने पाकिस्तानच्या चौक्या आणि दहशतवादी लॉन्चिंग पॅड्स उडवले, व्हिडीओ बघा
2
पाकिस्तानकडून भारताच्या नागरी वस्त्यांवर भ्याड हल्ले; घरांचे नुकसान, काही जखमी
3
रोहित शर्मानंतर विराट कोहलीचाही कसोटी क्रिकेटमधून निवृत्तीचा निर्णय? BCCI ला दिली माहिती
4
इंटरनॅशनल मॉनेटरी फंड की 'टेररिस्ट फंड'? पाकिस्तानला IMF च्या फंडिंगवर भडकल्या प्रियंका चतुर्वेदी
5
India Pakistan Tension : उडवून टाकलं! भारत-पाक हल्ल्यादरम्यान अमृतसरमध्ये पाडले ड्रोन
6
Breaking: पाकिस्तानकडून दिल्लीवर फतेह २ बॅलेस्टीक मिसाईल हल्ल्याचा प्रयत्न; हरियाणाच्या सिरसामध्ये हवेतच नष्ट करण्यात यश
7
India Pakistan: पाकिस्तानच्या हल्ल्यात जम्मूमध्ये आयुक्तांचा मृत्यू, अब्दुल्ला म्हणाले, हादरवून टाकणारी बातमी
8
'बुनयान उल मरसूस', तीन एअरबेसवर झालेल्या स्फोटांनंतर पाकिस्तानने भारताविरुद्ध कारवाई सुरू करण्याची घोषणा केली
9
India Pakistan Tension Update: भारताने पाकिस्तानाच्या 'या' हवाई तळांवर डागल्या ६ बॅलेस्टिक मिसाईल्स, मोठे स्फोट
10
आजचे राशीभविष्य, १० मे २०२५: अनेक क्षेत्रात यश व कीर्ती लाभेल, आर्थिक लाभ होईल
11
१४ मे पर्यंत ३२ विमानतळ बंद; पाकिस्तानसोबतच्या तणावादरम्यान भारताचा मोठा निर्णय
12
पाकिस्तानवर काऊंटर अ‍ॅटॅक सुरू! रावळपिंडी सह तीन एअरबेसवर हल्ला, इस्लामाबाद, लाहोरमध्ये मोठे स्फोट
13
संपादकीय: बीसीसीआयचे चुकलेच! खेळाडूंना दंडांवर काळ्या फिती बांधायला लावली, स्पर्धा रेटली...
14
प्रवासी विमानांना ढाल बनवतोय पाक; कर्नल सोफियांनी पुढे आणला पाकचा चेहरा
15
आकाशातून भारताचे हल्ले होत असतानाच पाकिस्तानात भूकंप; पाकिस्तानी जागच्याजागी हादरले...
16
भारत-पाकिस्तान युद्धाच्या तोंडावर आयएमएफ देणार १ अब्ज डॉलर; पाकिस्तानच्या बेलआऊट पॅकेजला मंजुरी
17
महाराष्ट्रात अधिकाऱ्यांच्या सुट्ट्या रद्द; प्रत्येक जिल्ह्यात ‘वॉररूम’
18
रात्र वैऱ्याची! दोन्ही देश रात्रीचेच हल्ले का करत आहेत? मागे कारण काय... अंधार पडला की...
19
Operation Sindoor Live Updates: अमृतसरवरील ड्रोन हल्ल्याचा प्रयत्न भारताने उधळला
20
Pakistan Drone Attack: बारामुल्लापासून भूजपर्यंत पाकिस्तानकडून २६ ठिकाणी ड्रोन हल्ल्याचा प्रयत्न, भारतीय सुरक्षा यंत्रणांनी उधळले मनसुबे 

शेतकऱ्यांचा संप, चिंतेचा विषय

By admin | Updated: June 3, 2017 00:47 IST

औरंगाबाद :अर्थ व वनमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी शेतकऱ्यांना संप मागे घेण्याचे आज येथे आवाहन केले.

लोकमत न्यूज नेटवर्कऔरंगाबाद : ‘आई संपावर जाणे आणि शेतकरी संपावर जाणे सारखेच आणि एक जरी शेतकरी संपावर गेला तर तो चिंतेचा विषय ठरतो’ अशी बोलकी प्रतिक्रिया देत अर्थ व वनमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी शेतकऱ्यांना संप मागे घेण्याचे आज येथे आवाहन केले. मात्र, कर्जमाफी व हमीभाव या शेतकऱ्यांच्या अत्यंत जिव्हाळ्याच्या मागण्यांना त्यांनी बगल देण्याचाच प्रयत्न केला. सरकार संवेदनशील असून शेतकऱ्यांसाठी गेल्या अडीच वर्षांत अनेक निर्णय घेतले गेले असल्याचे त्यांचे म्हणणे पडले. हे निर्णयही त्यांनी मोजून दाखवले. मराठवाड्यातील वृक्षारोपण कार्यक्रमाचा आढावा घेण्यासाठी आज दुपारी ते औरंगाबादेत आले होते. आढावा बैठकीनंतर ते पत्रकारांशी बोलत होते. यावेळी शेतकरी संपाचा विषय निघाल्याशिवाय राहिला नाही. त्यांनी सांगितले की, शेतकऱ्यांच्या प्रश्नांकडे सरकार संवेदनशीलतेने पाहत आहे. याबाबतीत (पान २ वर)