शहरं
Join us  
Trending Stories
1
केंद्र सरकारने अचानक जातीय जनगणनेचा निर्णय का घेतला? काँग्रेसचा सवाल...
2
“शेतकऱ्यांना विमा कवच आवश्यक, नवा पॅटर्न अन्यायकारक, योजना पहिल्यासारखी सुरु ठेवा”: सपकाळ
3
'फक्त एकाला मारणार, जो लाखांच्या...!'; लॉरेंस बिश्नोई गँगची पाकला धमकी, कुणावर निशाणा?
4
गुरुवारी विनायक चतुर्थी: ५ मिनिटे लागतील, स्वामी-बाप्पा कृपा करतील; ‘हे’ मंत्र-श्लोक म्हणाच
5
BREAKING: देशात जातिनिहाय जनगणना होणार; केंद्रातील मोदी सरकारचा मोठा निर्णय
6
'या' स्फूर्तिदायी काव्यरचनांमधून द्या महाराष्ट्र दिनाच्या शुभेच्छा आणि शेअर करा आकर्षक शुभेच्छा पत्रं!
7
"CSKला धोनीची गरज नाही, संघाच्या भविष्यासाठी..."; MSD ज्याला आदर्श मानतो, त्यानेच मांडलं रोखठोक मत
8
विनायक चतुर्थी: गणपती पूजनात ‘या’ गोष्टी हव्यातच, कसे कराल व्रत? पाहा, सोपी पद्धत अन् मान्यता
9
विनायक चतुर्थी: ६ राशींना अनुकूल, अडकलेले पैसे मिळतील; नोकरीत पदोन्नती, बाप्पा चांगलेच करेल!
10
"PM मोदींना लष्कराला फ्री हॅन्ड देण्याचा अधिकारच नाही, तो तर..."; प्रकाश आंबेडकरांचं थेट कायद्यावर बोट
11
IPL 2025 : कुलदीप-रिंकू यांच्यात नेमकं काय घडलं? खरी गोष्ट आली समोर (VIDEO)
12
जातिनिहाय जनगणना होणार, मोदींनी राहुल गांधींच्या हातून मोठा मुद्दा हिसकावला, असे आहेत फायदे तोटे  
13
"सुप्रीम कोर्टाच्या आदेशाने गुन्हा दाखल झालेल्या मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांचा राजीनामा कधी घेणार?’’ काँग्रेसचा सवाल 
14
IPL 2025: रोबोट कुत्र्यामुळे BCCI अडचणीत, उच्च न्यायालयाकडून मिळाली नोटीस, पण कशासाठी?
15
देवेंद्र फडणवीसांच्या लेकीला दहावीत 92 टक्के; 'वर्षा'मध्ये गृहप्रवेश केल्यावर अमृता फडणवीसांनी दिली आनंदाची बातमी
16
'अब तो नाम पूछना ही पडेगा...'; भोपाळमध्ये विश्व हिंदू परिषद आणि बजरंग दलानं लावले पोस्टर!
17
काय सांगता? 'असं' चालाल तर नक्कीच लवकर वजन कमी कराल; होतील फायदेच फायदे
18
दहशतवाद्यांचे लॉन्च पॅड, हाफिज सईद, मसूदचे अड्डे, कारवाईदरम्यान या पाच ठिकाणांना भारत करू शकतो लक्ष्य
19
कुछ तो बडा होने वाला है...! पंतप्रधान नरेंद्र मोदींचा रशिया दौरा रद्द; भारताने नाही पुतीन यांच्या खास नेत्याने जाहीर केले...

बलसूर येथील इसमाची आत्महत्या

By admin | Updated: March 17, 2015 00:41 IST

बलसूर : उमरगा तालुक्यातील बलसूर येथील एका ४५ वर्षीय इसमाने रविवारी रात्री राहत्या घरी छताला दोरीने गळफास घेऊन आत्महत्या केली़

बलसूर : उमरगा तालुक्यातील बलसूर येथील एका ४५ वर्षीय इसमाने रविवारी रात्री राहत्या घरी छताला दोरीने गळफास घेऊन आत्महत्या केली़ मिळालेल्या माहितीनुसार, बलसूर येथील शेतकरी त्र्यंबक भिमराव वाघमाडे (वय-४५) यांनी रविवारी मध्यरात्रीच्या सुमारास राहत्या घरी स्लॅबच्या अँगलला दोरी बांधून गळफास घेवून आत्महत्या केली़ घटनास्थळी नायब तहसीलदार जोशी, मंडळ अधिकारी व्ही़ए़पाटील, तलाठी एस़व्हीक़ोकाटे यांनी भेट देवून पंचनामा केला़ याबाबत सुधाकर वाघमोडे यांनी दिलेल्या माहितीवरून उमरगा पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे़ तपास पोना सूर्यवंशी हे करीत आहेत़ दरम्यान, मागील दोन-तीन वर्षापासून सतत नापिकी होत आहे़ त्यामुळे पाच एकर अठरा गुंठे शेतातून अपेक्षित उत्पन्न हाती पडत नसल्याने नैराश्येपोटी त्र्यंब वाघमोडे यांनी आत्महत्या केल्याचे नातेवाईकांनी सांगितले़ त्यांच्या पश्चात दोन मुली, एक मुलगा असा परिवार आहे़ (वार्ताहर)